शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायल-हमास शांतता करार: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोघांचीही सही मिळविली, युद्ध थांबणार?
2
पाकवर हल्ला कोणाच्या सांगण्यामुळे राेखला? पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा काॅंग्रेसला सवाल
3
उद्योगांवर विजेचा ‘गुपचुप’ हल्ला, राज्यात स्थिती आणखी बिकट; प्रति युनिट दर ११.१५ रुपयांवर 
4
वाहनचालकांनो सावधान! विना हेल्मेट, राँग साइड, प्रखर दिव्यांविरुद्ध कठोर कारवाई करा : सुप्रीम कोर्ट
5
VIDEO: पंतप्रधान मोदी नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनावेळी मराठीत काय बोलले? ऐका...
6
‘६० कोटी जमा करा, मग याचिकेवर विचार’; शिल्पा शेट्टीवर न्यायालय संतापले...
7
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण कुणाचा? १२ नोव्हेंबरला सुनावणी   
8
भाजपकडून लोकप्रिय चेहऱ्यांना संधी; गायिका मैथिलीस पक्षाची उमेदवारी? डॅमेज कंट्रोल मोड ऑन
9
एक जीबी डेटा आता चहाच्या एका कपापेक्षाही स्वस्त झाला आहे : मोदी
10
प्रा. कितागावा, रॉबसन अन् याघी यांना नोबेल; मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्कसाठी रसायनशास्त्रातील पुरस्कार 
11
भारताशी युद्ध झाल्यास आम्हीच बाजी मारणार; पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची दर्पोक्ती
12
महिला विश्वचषक : ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला दिला धडा, मूनीचे निर्णायक शतक
13
जब गिल पर आया दिल, तो रोहित क्या चीज हैं !
14
महिला विश्वचषक : फलंदाजांना दाखवावा लागेल दम, आज दक्षिण आफ्रिकेच्या कडव्या आव्हानाचा करणार सामना
15
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
16
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
17
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
18
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
19
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
20
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या

अरुणाचल प्रदेशमध्ये झालेल्या भूस्खलनात 14 जणांचा मृत्यू

By admin | Updated: July 11, 2017 19:32 IST

अरुणाचल प्रदेशातील पापुम परे जिल्ह्यात झालेल्या भूस्खलनात 14 लोकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.

ऑनलाइन लोकमत
इटानगर, दि. 11 - अरुणाचल प्रदेशातील पापुम परे जिल्ह्यात झालेल्या भूस्खलनात 14 लोकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पापुम परे जिल्ह्यातील गेल्या चार दिवसांपासून जोरदार पाऊस कोसळत असून यामुळे येथील लापताप गावात दुपारी साडे तीन वाजताच्या सुमारास भूस्खलनाची घटना घडली.
यामध्ये आत्तापर्यंत 14 लोकांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर, अनेक जण भूस्खलनात अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरु असून जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. तसेच, लापताप गावातील तीन घरांवर मोठी दरड कोसळल्याची माहिती, अतिरिक्त उपायुक्त जलश पेर्टिन यांनी दिली.
दरम्यान, अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी ट्विटरवरुन या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, पापुम परे जिल्ह्यातील लापताप गावातील भूस्खलनामुळे झालेल्या जिवीत जीवितहानीबद्दल तीव्र दु:ख झाले. या घटनेत आणखी काही जण गाडले गेल्याची शक्यता आहे. घटनास्थळी एनडीआरएफ, राज्य पोलीस आणि मेडिकल टीम पोहचली असून बचावकार्य सुरु आहे. 

(बांगलादेशमध्ये झालेल्या भूस्खलनात 100 लोकांचा मृत्यू)

(उत्तराखंडच्या भूस्खलनात अडकलेले नाशिकचे भाविक सुखरूप)

(बद्रिनाथ येथे भूस्खलनात नगरचे भाविक अडकले)