शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
2
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
3
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
4
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
5
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
6
अंगावर धावून गेली, चप्पल फेकून मारली अन्...; रुची गुज्जरची निर्मात्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल
7
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
8
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
9
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
10
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
11
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
12
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
13
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
14
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
15
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
16
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
17
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
18
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
19
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
20
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...

भारतात येत्या २० वर्षांत १२ कोटी मधुमेही

By admin | Updated: April 7, 2017 04:54 IST

भारतात येत्या २० वर्षांत मधुमेहींची संख्या १२ कोटींपर्यंत जाणार आहे. सध्या ही संख्या सात कोटी (७० दशलक्ष) आहे

हैदराबाद : भारतात येत्या २० वर्षांत मधुमेहींची संख्या १२ कोटींपर्यंत जाणार आहे. सध्या ही संख्या सात कोटी (७० दशलक्ष) आहे, असे इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ पब्लिक हेल्थने (आयआयपीएच) म्हटले. प्रत्येक मधुमेही आपला आजार व त्यामुळे होणारी गुंतागुंत नियंत्रणात राखण्यासाठी दरवर्षी सरासरी २५ हजार रुपये खर्च करतो, असे येथील आयआयपीएचचे संचालक जीव्हीएस मूर्ती यांनी गुरुवारी सांगितले. सात एप्रिल या जागतिक आरोग्य दिनानिमित्त ते बोलत होते. 673 अब्ज डॉलर एवढा खर्च मधुमेहामुळे जगभरात दरवर्षी होतो आहे. सरकारच्या तसेच वैयक्तिक पातळीवरील खर्च वाढला आहे. 50% मूर्ती यांच्या म्हणण्यानुसार, मरण पावणाऱ्या प्रौढांतील ५० टक्के हे मधुमेहाचे बळी असतात. >भारतात किती येतो खर्च?भारतात एका मधुमेहीला या आजाराचे व्यवस्थापन करण्यास वर्षाला अंदाजे सरासरी २५ हजार रुपये खर्च येतो. त्या रुग्णाला या आजारामुळे आणखी काय काय आरोग्यविषयक तक्रारी आहेत, त्यानुसार या खर्चामध्ये बदल होतात. भारतात दुर्दैवाने मधुमेहाच्या व्यवस्थापनासाठी होणाऱ्या खर्चाला विम्याचे छत्र उपलब्ध नाही, असे मूर्ती म्हणाले. आयुष्यभर औषधोपचारमधुमेहीला आयुष्यभर औषधोपचार घ्यावे लागतात. मधुमेह नियंत्रणात राहिला नाही तर डोळे, मूत्रपिंड असे अत्यंत महत्वाचे अवयव बाधित होऊ शकतात. त्यामुळे रुग्णांना आधीच त्याबद्दलचे धोके व औषधोपचार सांगितला गेला पाहिजे, असे जीव्हीएस मूर्ती यांनी म्हटले.