शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

भारतात येत्या २० वर्षांत १२ कोटी मधुमेही

By admin | Updated: April 7, 2017 04:54 IST

भारतात येत्या २० वर्षांत मधुमेहींची संख्या १२ कोटींपर्यंत जाणार आहे. सध्या ही संख्या सात कोटी (७० दशलक्ष) आहे

हैदराबाद : भारतात येत्या २० वर्षांत मधुमेहींची संख्या १२ कोटींपर्यंत जाणार आहे. सध्या ही संख्या सात कोटी (७० दशलक्ष) आहे, असे इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ पब्लिक हेल्थने (आयआयपीएच) म्हटले. प्रत्येक मधुमेही आपला आजार व त्यामुळे होणारी गुंतागुंत नियंत्रणात राखण्यासाठी दरवर्षी सरासरी २५ हजार रुपये खर्च करतो, असे येथील आयआयपीएचचे संचालक जीव्हीएस मूर्ती यांनी गुरुवारी सांगितले. सात एप्रिल या जागतिक आरोग्य दिनानिमित्त ते बोलत होते. 673 अब्ज डॉलर एवढा खर्च मधुमेहामुळे जगभरात दरवर्षी होतो आहे. सरकारच्या तसेच वैयक्तिक पातळीवरील खर्च वाढला आहे. 50% मूर्ती यांच्या म्हणण्यानुसार, मरण पावणाऱ्या प्रौढांतील ५० टक्के हे मधुमेहाचे बळी असतात. >भारतात किती येतो खर्च?भारतात एका मधुमेहीला या आजाराचे व्यवस्थापन करण्यास वर्षाला अंदाजे सरासरी २५ हजार रुपये खर्च येतो. त्या रुग्णाला या आजारामुळे आणखी काय काय आरोग्यविषयक तक्रारी आहेत, त्यानुसार या खर्चामध्ये बदल होतात. भारतात दुर्दैवाने मधुमेहाच्या व्यवस्थापनासाठी होणाऱ्या खर्चाला विम्याचे छत्र उपलब्ध नाही, असे मूर्ती म्हणाले. आयुष्यभर औषधोपचारमधुमेहीला आयुष्यभर औषधोपचार घ्यावे लागतात. मधुमेह नियंत्रणात राहिला नाही तर डोळे, मूत्रपिंड असे अत्यंत महत्वाचे अवयव बाधित होऊ शकतात. त्यामुळे रुग्णांना आधीच त्याबद्दलचे धोके व औषधोपचार सांगितला गेला पाहिजे, असे जीव्हीएस मूर्ती यांनी म्हटले.