शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
5
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
6
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
7
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
8
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
9
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
10
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
11
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
12
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
13
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
14
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
15
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
16
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
17
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
18
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
19
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
20
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी

नेपाळमध्ये बस अपघातात १२ भारतीय भाविक ठार

By admin | Updated: April 22, 2015 11:11 IST

नेपाळची राजधानी काठमांडूहून गोरखपूर येथे जाणा-या बसला झालेल्या अपघातात १२ भारतीय भाविक ठार झाले आहेत.

ऑनलाइन लोकमत
काठमांडू, दि. २२ - नेपाळची राजधानी काठमांडूहून गोरखपूर येथे जाणा-या बसला झालेल्या अपघातात १२ भारतीय भाविक ठार झाले असून सुमारे ३० जण जखमी झाले आहेत. बुधवारी सकाळी धादिंग जिल्ह्यातील नौंबाईस गावात ही बस खोल दरीत कोसळून हा अपघात झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुजरातमधील सुमारे ४५ भाविक पशुपतीनाथाचे दर्शन घेण्यासाठी आले होते. त्यानंतर ते गोरखपूर येथे परत येत असतानाच बसला भीषण अपघात होऊन ती खोल दरीत कोसळली. त्यात १२ जणांना आपला जीव गमवावा लागला.  पोलिस व सुरक्षा दलाच्या जवानांच्या मदतीने बचावकार्य सुरू आहे, मात्र बस खोल दरीत अडकल्यामुळे मदतकार्यात अडथळे येत आहेत. जखमींवर काठमांडू येथील रुग्णालयात उपचार काठमांडूहून निघताच चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.