शहरं
Join us  
Trending Stories
1
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
2
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
3
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
4
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
5
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
6
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
7
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
8
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा
9
महागात पडला सायबर अटॅक? 'या' कंपनीनं TCS सोबत संपवलं कॉन्ट्रॅक्ट, ३०० मिलियन पौड्सचा बसला फटका
10
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
11
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
12
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
13
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
14
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
15
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
16
उत्तर प्रदेशमधील आणखी एका शहराचं नाव बदललं, मुस्तफाबादचं 'कबीरधाम' झालं, योगींची घोषणा 
17
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
18
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
19
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
20
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...

दिल्लीहून रस्त्याने १२ तासांत मुंबईत पोहोचा! नवा एक्स्प्रेस-वे, तीन वर्षांत पूर्ण होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 23:29 IST

राजधानी दिल्ली व आर्थिक राजधानी मुंबई या शहरांना रस्त्याने अतिवेगवान प्रवासासाठी पूर्णपणे नवा एक्स्प्रेस-वे बांधण्याची योजना केंद्रीय महामार्ग व रस्ते वाहतूक मंत्रालयाने आखली असून तो पूर्ण झाल्यावर अवघ्या १२ तासांत दिल्लीहून मुंबईला पोहोचणे शक्य होईल.

नवी दिल्ली : राजधानी दिल्ली व आर्थिक राजधानी मुंबई या शहरांना रस्त्याने अतिवेगवान प्रवासासाठी पूर्णपणे नवा एक्स्प्रेस-वे बांधण्याची योजना केंद्रीय महामार्ग व रस्ते वाहतूक मंत्रालयाने आखली असून तो पूर्ण झाल्यावर अवघ्या १२ तासांत दिल्लीहून मुंबईला पोहोचणे शक्य होईल. सध्या या प्रवासास रस्त्याने २४ तास तर रेल्वेने २० तास लागतात.भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितिन गडकरी यांनी सांगितले की, या एक्प्रेस-वेला सुमारे एक लाख कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. डिसेंबरपासून त्याचे काम सुरू होईल व तीन वर्षांत ते पूर्ण करण्याची योजना आहे. महत्त्वाच्या व खूप रहदारीच्या मार्गांवर फक्त सध्या अस्तित्वात असलेले महामार्ग आणखी रुंद करणे पुरेसे नाही. त्यामुळे नवे महामार्ग बांधण्याचे मंत्रालयाचे धोरण आहे. दिल्ली-मुंबई एक्प्रेस-वेही त्यानुसारच बांधण्यात येणार आहे. यासाठी ४० ठिकाणी एकाचवेळी बांधकाम सुरू होईल. सध्याच्या राष्ट्रीय महामार्ग ८ ने गेल्यास दिल्ली-मुंबई अंतर १,४५० किमी आहे. या प्रवासास २४ तास लागतात. नव्या एक्क्प्रेस-वेने हे अंतर १,२५० किमी असेल. हा प्रवास १२ तासांत करता येईल. या एक्स्प्रेस-वेची सुरुवात गुरगावच्या राजीव चौकातून होईल. दिल्ली, मेवात, कोटा, रतलाम, गोधरा, सुरत, दहिसर व मुंबई असा त्याचा मार्ग असेल. हरियाणातील मेवात व गुजरातमधील दाहोद दोन सर्वात मागास जिल्ह्यांतून तो जाईल.मागास भागांच्या विकासाला मिळणार चालनाहा नवा एक्स्प्रेस-वे मागास आणि अविकसीत भागांतून काढणारअसल्याने भूसंपादनाचा खर्च कमी येईल. संपूर्ण एक्स्प्रेस-वेच्या भूसंपादनासाठी ५० ते ६० अब्ज रुपये लागतील, अशी अपेक्षा असल्याचे गडकरी म्हणाले. हा मार्ग जाणार असलेले भाग सध्या मागास असले तरी एक्स्प्रेस-वेमुळे औद्योगिक व व्यापारी विकासाला चालना मिळून मोठे रोजगार उपलब्ध होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :MumbaiमुंबईNew Delhiनवी दिल्ली