शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
4
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
5
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
9
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
10
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
11
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
12
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
13
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
14
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
15
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
16
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
17
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
18
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
19
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
20
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

जिल्‘ात ११५ पाणीपुुरवठा योजना

By admin | Updated: December 20, 2014 22:27 IST

जिल्हा परिषद : टंचाई दूर होण्याला मदत

जिल्हा परिषद : टंचाई दूर होण्याला मदत
नागपूर -ग्रामीण भागातील लोकांना शुद्ध पाणी मिळावे, यासाठी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेचा कृ ती आखडा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार एप्रिल २०१५ पर्यंत जिल्ह्यातील ११५ पाणीपुरवठा योजनांची कामे पूर्ण केली जाणार आहे.
केंद्र व राज्य सरकारच्या निधीतून जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत हा कार्यक्र म राबविला जात आहे. हा मागणी आधारित कार्यक्रम आहे. ज्या गावात पाणीटंचाई आहे, तसेच जी ग्रामपंचायत पाणीपट्टी वसूल करून देखभाल व दुरुस्तीसाठी सक्षम आहे, अशाच गावांची प्राधान्याने या योजनेसाठी निवड केली जाते.
२०१२-१३ या वर्षात १०१ तर २०१३-१४ या वर्षात ८५ योजनांची कामे पूर्ण करण्यात आली. वित्त वर्षात ११५ योजनांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यातील ४७ योजनांची कामे पूर्ण झाली आहेत. ६१ योजना प्रगतीपथावर आहे. ७ योजनांची कामे तांत्रिक वा अन्य कारणामुळे रखडलेली आहेत. यातील चार योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या आहेत. निकष पूर्ण करणाऱ्या ग्रामपंचायतींना या योजनेसाठी शासनाकडून तीन टप्प्यात निधी दिला जाणार आहे.(प्रतिनिधी)
चौकट
बाधित गावांना प्राधान्य
या योजनेसाठी निधी उपलब्ध आहे. गुणवत्ता बाधित गावांना प्राधान्य देऊ न शुध्द पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न आहे. एप्रिल २०१५ पर्यत उद्दिष्ट पूर्ण होईल, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संतोष गव्हाणकर यांनी दिली.