शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

बॅंकांतील १ लाख कोटी तुमचे तर नाहीत?; यापुढे सर्व खातेदारांकडून ‘नाॅमिनेशन’ भरून घेणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2023 07:08 IST

दावेदार पुढे येईनात

नवी दिल्ली : केवळ बँकिंग प्रणालीमध्ये ३५ हजार कोटी रुपये बेवारस पडून आहेत. या रकमेवर कोणीही दावा सांगितलेला नाही. सर्व वित्तीय प्रणालीतील बेवारस रक्कम तब्बल १ लाख कोटी रुपये असल्याचे एका अहवालातून समोर आले आहे. दाव्यांअभावी पडून असलेल्या ठेवी उत्तराधिकाऱ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या बाबतीत केंद्र सरकार गंभीर असून या ठेवींचे प्रमाण कमी करण्यासाठी यापुढे सर्व खातेदारांकडून आपला उत्तराधिकारी नामित केला जाईल याची खबरदारी घ्या, अशा सूचना केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी दिल्या. ‘ग्लोबल फिनटेक फेस्ट’मध्ये (जीएफएफ) त्या बोलत होत्या. 

‘राउंड ट्रिपिंग’मुळे अर्थव्यवस्थेला धोका केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले की, कर स्वर्ग (टॅक्स हेवन) देश आणि पैशांची ‘राउंड ट्रिपिंग’ यापासून जबाबदार वित्तीय व्यवस्थेस धोका आहे. आपली विक्री वाढवून दाखविण्यासाठी संपत्ती इतरांना विकून पुन्हा खरेदी करण्यास राउंड ट्रिपिंग म्हटले जाते. वित्तमंत्र्यांनी फिनटेक कंपन्यांना सायबर सुरक्षेसाठी गुंतवणूक करण्याचे आवाहनही केले आहे. विश्वास फारच महत्त्वाचा आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

‘उद्गम पोर्टल’ सुरूबँकांमधील मुदत ठेवींत (एफडी) बेवारस पडून असलेले हजारो कोटी रुपये योग्य ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) एक मोहीम राबविली होती. त्यासाठी ‘उद्गम पोर्टल’ही सुरू करण्यात आले होते. त्यानंतर आता वित्तमंत्र्यांचे हे निवेदन आले आहे. 

मी सांगू इच्छिते की, बँकिंग प्रणाली व वित्तीय प्रणालीसह म्युच्युअल फंड व शेअर बाजार अशा सर्वच क्षेत्रात जेव्हा कोणी पैशांची देवाणघेवाण करतो, तेव्हा संस्थांना भविष्याबाबत विचार करावा लागेल. ग्राहक आपला उत्तराधिकारी नामित करतील तसेच त्याचे नाव, पत्ता नोंदवतील, याची खात्री करावी लागेल.    - निर्मला सीतारामन, अर्थमंत्री

टॅग्स :bankबँकNirmala Sitaramanनिर्मला सीतारामन