शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
2
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
3
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
4
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
5
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
6
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
7
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
8
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
9
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
10
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा
11
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
12
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
13
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
14
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
15
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
16
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
17
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
18
जेएनपीए चॅनलच्या भ्रष्टाचारात आणखी अधिकारी अडकणार? वाढवण बंदराचे संचालक पदही जाणार?
19
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
20
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 

पोलीस हुतात्म्यांना १ कोटी, एकविसाव्या शतकात संयम आवश्यक - राजनाथ सिंह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2017 01:59 IST

देशासाठी हौतात्म्य पत्करणा-या निमलष्करी जवानांच्या कुटुंबीयांना किमान १ कोटी रुपये मदत व सानुग्रह अनुदान दिले जाईल, अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी शनिवारी येथे केली.

मेरठ : देशासाठी हौतात्म्य पत्करणा-या निमलष्करी जवानांच्या कुटुंबीयांना किमान १ कोटी रुपये मदत व सानुग्रह अनुदान दिले जाईल, अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी शनिवारी येथे केली. पोलिसांच्या शीघ्र कृती दलाच्या रौप्य महोत्सवानिमित्त आयोजित सोहळ्यात राजनाथ सिंह बोलत होते.एकविसाव्या शतकातील पोलिसांनी क्रूरपणे वागून चालणार नाही. पोलिसांनी सभ्यपणेच वागायला हवे आणि दंगली व निदर्शनांसारख्या आव्हानात्मक स्थितीचा सामना करताना, पोलिसांनी संयम ठेवायला हवा, असे प्रतिपादन गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी येथे शनिवारी केले.केंद्र आणि राज्य अशा दोन्ही पोलीस दलांना आवाहन करताना, राजनाथ सिंग म्हणाले की, दंगली आणि निदर्शनांसारख्या परिस्थितीत गर्दीला नियंत्रित करण्यासाठीसंपूर्ण नवीन तंत्रज्ञान आणिमानसिक उपाययोजना करायला हव्यात. जात, धर्म आणि प्रादेशिकवाद या आधारे देशाला तोडू पाहणाºया शक्तींवर पोलिसांनी प्रभावी लक्ष ठेवायला हवा.राजनाथ सिंह म्हणाले की, आपण एकविसाव्या शतकात वावरताना पोलीस दलाने क्रूर असू नये. पोलिसांना सर्वांशी सभ्यपणच वागावे लागेल. सामान्यांपासून आंंदोलक असोत, संशयित असोत वा आरोपी, या सर्वांशी पोलिसांना चांगलीच वागणूक द्यायला हवी. कधी-कधी पोलिसांना कठोर व्हावे लागते, हे मी समजू शकतो. मात्र, अशा परिस्थितीतही संयम बाळगणे आवश्यक आहे.‘कमी कठोरता असलेला मार्ग शोधण्याच्या सूचना मी ‘ब्युरो आॅफ पोलीस रिसर्च अँड डेव्हलपमेंट’ला यापूर्वीच दिल्या आहेत,’ असेसांगून गृहमंत्री राजनाथ सिंहम्हणाले की, ‘सर्वच पोलिसांनी कमीतकमी बळाचा वापर करून अधिकाधिक परिणाम प्राप्त करायला हवा.’ (वृत्तसंस्था)राजनाथ सिंह म्हणाले की, द्रुत कृती दलाच्या सध्या १0 बटालियन कार्यरत आहेत. संवेदनशील असलेल्या १0 शहरांत त्या स्थापित आहेत. केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या जवानांना आता तयार गणवेश दिला जाणार नाही.त्याऐवजी १0 हजारांचा गणवेश भत्ता त्यांना दिला जाईल. सुरक्षा दलांतील १0 लाख जवानांना योग्य वेळी पदोन्नती मिळावी, यासाठी उपाय शोधण्यावर गंभीरपणे विचार केला जात आहे.

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंह