शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
6
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
7
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
8
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
9
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
10
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
11
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
12
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
13
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
14
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
15
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
16
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
17
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
18
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
19
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
20
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले

‘झेडपी’ झाली सुनी-सुनी

By admin | Updated: October 15, 2014 00:50 IST

आठशेपैकी साडेसहाशे कर्मचारी निवडणुकीच्या कामाला

  नाशिक : जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातील आठशेपैकी साडेसहाशे कर्मचारी निवडणुकीच्या कामाला नियुक्त केले गेल्याने काल मंगळवारी (दि. १४) जिल्हा परिषद सुनी-सुनी झाल्याचे चित्र होते. प्रत्येक विभागात दोन-तीन कर्मचाऱ्यांपेक्षा जास्त कर्मचारी नसल्याने जिल्हा परिषद अशरक्ष: ओस पडल्याचे चित्र होते. जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात सुमारे आठशेहून अधिक कर्मचारी नियुक्त आहेत. बुधवारी (दि.१५) विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत असल्याने त्यापैकी ६४० कर्मचारी विधानसभा निवडणुकीच्या कामासाठी नियुक्त केले गेले असल्याने मंगळवारी (दि.१४) सकाळपासूनच त्यांना मतदान यंत्रे (ईव्हीएम) घेऊन मतदान केंद्राकडे पाठविण्यात आले. इतक्या मोठ्या संख्येने कर्मचारी विधानसभा निवडणुकीच्या कामासाठी नियुक्त केले गेल्याने जिल्हा परिषद मुख्यालयात प्रत्येक विभागात अवघे दोन-तीन कर्मचारीच विभागात हजर असल्याचे चित्र होते. पदाधिकारीही विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात अडकल्याने त्यांनी जिल्हा परिषदेकडे पाठ फिरवल्याचे चित्र होते. त्यामुळे पदाधिकारी आणि मुख्यालयातील सर्वच विभागांत सुने-सुने वातावरण होते. आता ही जिल्हा परिषद गुरुवार (दि.१६) पासून पुन्हा गजबण्याची चिन्हे असून, त्यानंतर दिवाळीच्या सुट्टीत पुन्हा ओस पडण्याची शक्यता आहे.(प्रतिनिधी)