शहरं
Join us  
Trending Stories
1
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
2
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
3
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
4
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
5
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
6
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
7
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
8
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
9
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
10
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
11
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
12
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
13
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
14
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
15
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
16
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
17
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
18
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
19
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
20
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?

‘झेडपी’ झाली सुनी-सुनी

By admin | Updated: October 15, 2014 00:50 IST

आठशेपैकी साडेसहाशे कर्मचारी निवडणुकीच्या कामाला

  नाशिक : जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातील आठशेपैकी साडेसहाशे कर्मचारी निवडणुकीच्या कामाला नियुक्त केले गेल्याने काल मंगळवारी (दि. १४) जिल्हा परिषद सुनी-सुनी झाल्याचे चित्र होते. प्रत्येक विभागात दोन-तीन कर्मचाऱ्यांपेक्षा जास्त कर्मचारी नसल्याने जिल्हा परिषद अशरक्ष: ओस पडल्याचे चित्र होते. जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात सुमारे आठशेहून अधिक कर्मचारी नियुक्त आहेत. बुधवारी (दि.१५) विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत असल्याने त्यापैकी ६४० कर्मचारी विधानसभा निवडणुकीच्या कामासाठी नियुक्त केले गेले असल्याने मंगळवारी (दि.१४) सकाळपासूनच त्यांना मतदान यंत्रे (ईव्हीएम) घेऊन मतदान केंद्राकडे पाठविण्यात आले. इतक्या मोठ्या संख्येने कर्मचारी विधानसभा निवडणुकीच्या कामासाठी नियुक्त केले गेल्याने जिल्हा परिषद मुख्यालयात प्रत्येक विभागात अवघे दोन-तीन कर्मचारीच विभागात हजर असल्याचे चित्र होते. पदाधिकारीही विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात अडकल्याने त्यांनी जिल्हा परिषदेकडे पाठ फिरवल्याचे चित्र होते. त्यामुळे पदाधिकारी आणि मुख्यालयातील सर्वच विभागांत सुने-सुने वातावरण होते. आता ही जिल्हा परिषद गुरुवार (दि.१६) पासून पुन्हा गजबण्याची चिन्हे असून, त्यानंतर दिवाळीच्या सुट्टीत पुन्हा ओस पडण्याची शक्यता आहे.(प्रतिनिधी)