शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडिया १३ वर्षांपूर्वी करोडोंचे विमान विसरली; कोणालाच माहिती नव्हती, कोलकाता विमानतळाने...
2
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
3
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
4
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
5
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
6
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
7
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
8
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
9
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
10
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
11
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
12
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
13
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
14
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
15
फेल, फेल, सपशेल...! होंडाने Activa ईव्ही जानेवारीत आणली, आता उत्पादन बंद केले; गिऱ्हाईकच मिळेना...
16
दीपिकाच्या ८ तासांची शिफ्ट अटीवर रेणुका शहाणेची प्रतिक्रिया; म्हणाली, "अमान्य असेल तर..."
17
Uddhav Thackeray : "भाजपा कपट कारस्थान करणारा पक्ष, भाषिक प्रांतावादाचं विष...", उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
18
‘प्रत्येक विधानसभेत ५०,००० मतं कापण्याचा कट’, अखिलेश यादवांचे भाजपा, निवडणूक आयोगावर गंभीर आरोप  
19
हेडचे टी-२० स्टाईल शतक, पहिल्या ॲशेस कसोटीत ऑस्ट्रेलियाचा सनसनाटी विजय
20
मुक्ता बर्वे ४६ व्या वर्षीही अविवाहित; म्हणाली, "आधी स्थळं यायची अन् आताही येतात पण..."
Daily Top 2Weekly Top 5

निर्यातमूल्य शून्य, तरीही कांदा कवडीमोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 23:09 IST

सायखेडा : सरकारने कांद्यावरील निर्यातबंदी पूर्णपणे हटवली असून, निर्यातमूल्यदेखील शून्य केले आहे; तरीसुद्धा कांद्याच्या कोसळलेल्या बाजारभावामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले असून, शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे केंद्र सरकार आणि कृषी मंत्रालय यांच्याशी चर्चा करून कांदा उत्पादक शेतकºयांना दिलासा द्यावा, अशी मागणी पिंपळगाव बाजार समितीचे सभापती दिलीप बनकर यांनी पत्राद्वारे माजी कृषिमंत्री खासदार शरद पवार यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

ठळक मुद्देकृषी मंत्रालय यांच्याशी चर्चा करून कांदा उत्पादक शेतकºयांना दिलासा द्यावा सततच्या बदलत्या वातावरणामुळे कांद्यासाठी मोठा खर्च शेतकºयांना करावा लागला आहे.

सायखेडा : सरकारने कांद्यावरील निर्यातबंदी पूर्णपणे हटवली असून, निर्यातमूल्यदेखील शून्य केले आहे; तरीसुद्धा कांद्याच्या कोसळलेल्या बाजारभावामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले असून, शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे केंद्र सरकार आणि कृषी मंत्रालय यांच्याशी चर्चा करून कांदा उत्पादक शेतकºयांना दिलासा द्यावा, अशी मागणी पिंपळगाव बाजार समितीचे सभापती दिलीप बनकर यांनी पत्राद्वारे माजी कृषिमंत्री खासदार शरद पवार यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.महिन्यापूर्वी २५०० रुपये क्विंटलने विकला जाणारा कांदा आज अवघा ५०० ते ६०० रुपयेप्रतिक्विंटल विकला जात आहे. सततच्या बदलत्या वातावरणामुळे कांद्यासाठी मोठा खर्च शेतकºयांना करावा लागला आहे.बाजारभावात खर्चसुद्धा वसूल होत नसल्यामुळे शेतकºयांना दिलासा देण्यासाठी मध्यस्थी करून आंध्र प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रात सरकारने नाफेड आणि इतर विविध प्रकारच्या यंत्रणांद्वारे कांदा खरेदी करावा, कांद्यास उत्पादन खर्चावर आधारित किमान दोन हजार रुपये हमीभाव जाहीर करावा. देशांतर्गत विविध राज्यांत कांदा विक्रीसाठी नाशिक जिल्ह्यातील व्यापाºयांना वॅगन उपलब्ध करून द्याव्या, मध्य प्रदेश सरकारच्या धर्तीवर खरेदी हस्तक्षेप कमी करावा, अशी मागणी पत्रात करण्यात आली आहे.