शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

निर्यातमूल्य शून्य, तरीही कांदा कवडीमोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 23:09 IST

सायखेडा : सरकारने कांद्यावरील निर्यातबंदी पूर्णपणे हटवली असून, निर्यातमूल्यदेखील शून्य केले आहे; तरीसुद्धा कांद्याच्या कोसळलेल्या बाजारभावामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले असून, शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे केंद्र सरकार आणि कृषी मंत्रालय यांच्याशी चर्चा करून कांदा उत्पादक शेतकºयांना दिलासा द्यावा, अशी मागणी पिंपळगाव बाजार समितीचे सभापती दिलीप बनकर यांनी पत्राद्वारे माजी कृषिमंत्री खासदार शरद पवार यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

ठळक मुद्देकृषी मंत्रालय यांच्याशी चर्चा करून कांदा उत्पादक शेतकºयांना दिलासा द्यावा सततच्या बदलत्या वातावरणामुळे कांद्यासाठी मोठा खर्च शेतकºयांना करावा लागला आहे.

सायखेडा : सरकारने कांद्यावरील निर्यातबंदी पूर्णपणे हटवली असून, निर्यातमूल्यदेखील शून्य केले आहे; तरीसुद्धा कांद्याच्या कोसळलेल्या बाजारभावामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले असून, शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे केंद्र सरकार आणि कृषी मंत्रालय यांच्याशी चर्चा करून कांदा उत्पादक शेतकºयांना दिलासा द्यावा, अशी मागणी पिंपळगाव बाजार समितीचे सभापती दिलीप बनकर यांनी पत्राद्वारे माजी कृषिमंत्री खासदार शरद पवार यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.महिन्यापूर्वी २५०० रुपये क्विंटलने विकला जाणारा कांदा आज अवघा ५०० ते ६०० रुपयेप्रतिक्विंटल विकला जात आहे. सततच्या बदलत्या वातावरणामुळे कांद्यासाठी मोठा खर्च शेतकºयांना करावा लागला आहे.बाजारभावात खर्चसुद्धा वसूल होत नसल्यामुळे शेतकºयांना दिलासा देण्यासाठी मध्यस्थी करून आंध्र प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रात सरकारने नाफेड आणि इतर विविध प्रकारच्या यंत्रणांद्वारे कांदा खरेदी करावा, कांद्यास उत्पादन खर्चावर आधारित किमान दोन हजार रुपये हमीभाव जाहीर करावा. देशांतर्गत विविध राज्यांत कांदा विक्रीसाठी नाशिक जिल्ह्यातील व्यापाºयांना वॅगन उपलब्ध करून द्याव्या, मध्य प्रदेश सरकारच्या धर्तीवर खरेदी हस्तक्षेप कमी करावा, अशी मागणी पत्रात करण्यात आली आहे.