शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
4
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
5
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
6
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
7
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
8
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
11
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
12
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
13
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
14
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
15
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
16
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
17
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
18
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
19
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन

राष्ट्रीय एकात्मतेसाठी युवकांचे योगदान महत्त्वाचे

By admin | Updated: November 19, 2014 01:13 IST

माणिकराव साळुंखे : मुक्त विद्यापीठाच्या केंद्रीय क्रीडा महोत्सवास प्रारंभ

  नाशिक : खेळामुळेच जीवनात मोठी उंची गाठता येते. राष्ट्रीय एकात्मतेसाठी तरु ण युवकांचे योगदान महत्त्वाचे आहे. जगात सर्वांत मोठी युवापिढी भारतात असून, देश महासत्ता बनविण्याची ताकद नवयुवकांत आहे, असे मत कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांनी व्यक्त केले़ केटीएचएम महाविद्यालयाच्या मैदानावर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या वतीने आयोजित केंद्रीय क्र ीडा महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. साळुंखे बोलत होते़ डॉ. साळुंखे व केटीएचएम महाविद्यालयाचे प्राचार्य दिलीप धोंडगे यांच्या हस्ते क्रीडाज्योत प्रज्वलन करून स्पर्धांचे उद्घाटन झाले. प्रारंभी विद्यापीठाच्या औरंगाबाद, अमरावती, कल्याण, कोल्हापूर, मुंबई, नांदेड, नागपूर, पुणे, आणि नाशिक या विभागीय केंद्रांच्या संघांनी मैदानावर संचलन करून प्रमुख अतिथींना मानवंदना दिली. याप्रसंगी उपकुलसचिव केशवराव म्हस्के यांच्यासह विद्यापीठाचे अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते. विद्यार्थी कल्याण व बहि:शाल केंद्राचे प्रमुख श्याम पाडेकर यांनी प्रास्ताविक, तर क्र ीडा संचालक प्रा. बाजीराव पेखळे यांनी सूत्रसंचालन केले.