शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
2
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
3
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
4
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
5
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
6
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
7
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
8
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
9
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
10
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
11
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
12
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्री सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
13
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
14
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे
15
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
16
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
17
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
18
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
19
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
20
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा

योगेंद्र यादव यांचा पिंपळगावला शेतकऱ्यांशी संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 15:26 IST

पिंपळगाव बसवंत पिंपळगाव बसवंत :येथील बाजार समिती मध्ये कांदा उत्पादक शेतकरी वर्गाला प्रा.योगेन्द्र यादव यांनी भेट देत समस्या जाणुन घेतल्या या वेळी आता शेतकरी वर्गानी वज्रमुठ करणे गरजेचे असल्याचे सांगितले.

ठळक मुद्देयेथील बाजार समिती मध्ये सकाळी नऊ वाजता अखिल भारतीय किसान संघर्ष समि ती चे स्वराज्य इंडिया चे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.योगेद्र यादव आपल्या टिमसह दाखल झाले. बाजार समिती च्या कामाची पहाणी करत थेट शेतकरी वर्गाशी संवाद साधला. या वेळी यादव यांनी शासनाचा शेतकरी बा

पिंपळगाव बसवंतपिंपळगाव बसवंत :येथील बाजार समिती मध्ये कांदा उत्पादक शेतकरी वर्गाला प्रा.योगेन्द्र यादव यांनी भेट देत समस्या जाणुन घेतल्या या वेळी आता शेतकरी वर्गानी वज्रमुठ करणे गरजेचे असल्याचे सांगितले.शेतकरी हा आधिच अतिदक्षता विभागात दाखल केला आणि आता काल कांदा अनुदान व कर्जमाफीचे इंजेक्शन देत बाहेर काढण्याचा प्रयत्न करीत आहे. दिल्लीत कांदाचा भाव वाढला तर सरकार कोसळते. ईकडे शेतकºयांना भाव मिळत नाही तर त्याची चेष्टा करतात. आम्हाला स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार भाव द्यावा, कृषी धोरणावर का अधिवेशन बोलावले जात नाही.असा प्रश्न करून ते म्हणाले, शासनाने शेतकरी वर्गासाठी एक लाख कोटींचा निधी ची तरतूद केली पाहिजे.यावेळी शेतकरी वर्गाच्या मालाला भाव मिळत नाही अशा वेळी या निधीचा वापर होणे आवश्यक आहे. आताच कांदा बाबतीत घोषणा केली दोनशे रूपये अनुदान परंतु त्याच्या अटी व शर्ती घालुन दिल्या. आम्हाला अनुदान नको हमी भाव द्यावा नाहितर हमी भावाने सरकार ने कांदा खरेदी करावा. नरेंद्र मोदी यांच्या फसव्या घोषणांनी आता वैतागून गेले आहे .हे फक्त व्यापारी धार्जिने सरकार आहे शेतकरी बाबतीत यांना कळवळा अजीबात नाही. फक्त जातीधर्माच्या नावाखाली,मंदीराच्या नावाखाली राजकारण चालु आहे मजूर शेतकरी च्या नावाखाली राजकारण कोणीच करत नाही.दहा वर्षापासून कॉँग्रेसच्या काळात स्वामीनाथन आयोगाची मागणी होती. राहुल गांधी सुद्धा या बाबतीत अजही गप्प च आहेत. या साठी शेतकरी वर्गानी वज्रमुठ करून शासनाला धडा शिकविण्याची वेळ आली असल्याचे मत यादव यांनी व्यक्त केल.े या वेळी सभापती दिलीप बनकर,अविक शहा,सुभाष नोमरे, आदि उपस्थित होते.(21योगेन्द्र यादव)