शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
2
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
3
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
4
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
5
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
6
अखेर 'या' तारखेपासून नवी मुंबई विमानतळावरुन विमाने झेपावणार! पहिल्या टप्प्यात 10 शहरांसाठी सेवा सुरू होणार
7
IPL 2026 Retention Full List : KKR नं महागड्या खेळाडूला दिल्ला धक्का; कुणी कुणावर ठेवला भरवसा?
8
बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? जेडीयू म्हणतोय नीतीशच राहणार, भाजप म्हणतोय आमदार ठरवणार!
9
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
10
Viral Video : एका दिवसात किती कमाई करतो मोमो विक्रेता? आकडा ऐकून हैराण व्हाल!
11
वीज बिल न भरल्याने कनेक्शन तोडले; रागात तरुणाने अख्ख्या शहराची लाईट बंद केली, वीज कर्मचाऱ्यांना रात्रभर कामाला लावलं
12
घरात दोन बायका असतानाही तिसरीशी लग्न; चौथी आणायच्या तयारीत होता नवरदेव, पण चांगलाच फसला!
13
IND vs SA 1st Test Day 2 Stumps : जड्डूसह कुलदीप-अक्षरचा जलवा! तिसरा दिवस ठरणार निकालाचा?
14
मासिक पाळी येण्यापूर्वी चिडचिड, रडू येतं, मूड जातो, त्याची ५ कारणं- शरीरातले बदल ओळखा पटकन
15
“काँग्रेस-मनसे एकमेकांचा दर्जा ठरवायला लागले तर आपण लांबून हसलेले बरे”; भाजपा नेत्यांचा टोला
16
सोम प्रदोष २०२५: सोम प्रदोषाने आठवड्याची सुरुवात होणार; 'या' ८ राशींना शिवकृपेचे संकेत मिळणार
17
थरारक! विवाहित प्रेयसीची हत्या, मृतदेहाचे तुकडे केले; शीर अन् अवयव बसच्या चाकाखाली चिरडले, मग..
18
कोण आहे डॉ. मुजफ्फर? ज्याला पकडण्यासाठी सीबीआय घेतेय इंटरपोलची मदत! अफगाणिस्तानाशी आहे कनेक्शन
19
"बिहारमध्ये भाजपचा जो स्ट्राइक रेट आला, तसा तर आमचा 1984 मध्येही नव्हता"; काँग्रेसला अजूनही निकालावर विश्वास बसेना 
20
"मला नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते...", बिहारच्या सीएम पदावर चिराग पासवान यांनी स्पष्टच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

योगेंद्र यादव यांचा पिंपळगावला शेतकऱ्यांशी संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 15:26 IST

पिंपळगाव बसवंत पिंपळगाव बसवंत :येथील बाजार समिती मध्ये कांदा उत्पादक शेतकरी वर्गाला प्रा.योगेन्द्र यादव यांनी भेट देत समस्या जाणुन घेतल्या या वेळी आता शेतकरी वर्गानी वज्रमुठ करणे गरजेचे असल्याचे सांगितले.

ठळक मुद्देयेथील बाजार समिती मध्ये सकाळी नऊ वाजता अखिल भारतीय किसान संघर्ष समि ती चे स्वराज्य इंडिया चे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.योगेद्र यादव आपल्या टिमसह दाखल झाले. बाजार समिती च्या कामाची पहाणी करत थेट शेतकरी वर्गाशी संवाद साधला. या वेळी यादव यांनी शासनाचा शेतकरी बा

पिंपळगाव बसवंतपिंपळगाव बसवंत :येथील बाजार समिती मध्ये कांदा उत्पादक शेतकरी वर्गाला प्रा.योगेन्द्र यादव यांनी भेट देत समस्या जाणुन घेतल्या या वेळी आता शेतकरी वर्गानी वज्रमुठ करणे गरजेचे असल्याचे सांगितले.शेतकरी हा आधिच अतिदक्षता विभागात दाखल केला आणि आता काल कांदा अनुदान व कर्जमाफीचे इंजेक्शन देत बाहेर काढण्याचा प्रयत्न करीत आहे. दिल्लीत कांदाचा भाव वाढला तर सरकार कोसळते. ईकडे शेतकºयांना भाव मिळत नाही तर त्याची चेष्टा करतात. आम्हाला स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार भाव द्यावा, कृषी धोरणावर का अधिवेशन बोलावले जात नाही.असा प्रश्न करून ते म्हणाले, शासनाने शेतकरी वर्गासाठी एक लाख कोटींचा निधी ची तरतूद केली पाहिजे.यावेळी शेतकरी वर्गाच्या मालाला भाव मिळत नाही अशा वेळी या निधीचा वापर होणे आवश्यक आहे. आताच कांदा बाबतीत घोषणा केली दोनशे रूपये अनुदान परंतु त्याच्या अटी व शर्ती घालुन दिल्या. आम्हाला अनुदान नको हमी भाव द्यावा नाहितर हमी भावाने सरकार ने कांदा खरेदी करावा. नरेंद्र मोदी यांच्या फसव्या घोषणांनी आता वैतागून गेले आहे .हे फक्त व्यापारी धार्जिने सरकार आहे शेतकरी बाबतीत यांना कळवळा अजीबात नाही. फक्त जातीधर्माच्या नावाखाली,मंदीराच्या नावाखाली राजकारण चालु आहे मजूर शेतकरी च्या नावाखाली राजकारण कोणीच करत नाही.दहा वर्षापासून कॉँग्रेसच्या काळात स्वामीनाथन आयोगाची मागणी होती. राहुल गांधी सुद्धा या बाबतीत अजही गप्प च आहेत. या साठी शेतकरी वर्गानी वज्रमुठ करून शासनाला धडा शिकविण्याची वेळ आली असल्याचे मत यादव यांनी व्यक्त केल.े या वेळी सभापती दिलीप बनकर,अविक शहा,सुभाष नोमरे, आदि उपस्थित होते.(21योगेन्द्र यादव)