शहरं
Join us  
Trending Stories
1
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
2
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
3
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
4
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
7
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
8
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
9
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
10
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
11
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
12
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
13
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
14
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
15
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
16
राज्यात धरणग्रस्तांच्या जमीन वाटपात मोठा भ्रष्टाचार; जयंत पाटलांचा विधानसभेत घणाघाती आरोप
17
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
18
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज
19
"मी प्रदेशाध्यक्ष आहे, भाजपमध्ये जाण्यासाठी मला..."; भाजप प्रवेशावर जयंत पाटलांनी सोडलं मौन
20
7 रुपयांच्या शेअरची कमाल, 480% नं वाढलाय भाव; 19 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल

सोयाबीन पिक पिवळे पडल्याने उत्पादन घटण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 14:04 IST

चांदोरी : तालुक्यातील शेतकऱ्यांनी अनेक संकटांचा सामना करत खरीप हंगामाची पेरणी केली त्यात सोयाबीनची पेरणी करणाºया अनेक शेतकऱ्यांना बियाणे न उगवल्याने आर्थिक फटका बसला असतानाच नवीन संकटाची भर पडल्याचे समोर आले आहे.

चांदोरी : तालुक्यातील शेतकऱ्यांनी अनेक संकटांचा सामना करत खरीप हंगामाची पेरणी केली त्यात सोयाबीनची पेरणी करणाºया अनेक शेतकऱ्यांना बियाणे न उगवल्याने आर्थिक फटका बसला असतानाच नवीन संकटाची भर पडल्याचे समोर आले आहे.शिवारातील सोयाबीनची पाने पिवळी पडत आहेत.  या वर्षी खरीप हंगामाची शंभर टक्के पेरणी जुलै महिन्यातील पहिल्या आठवड्यात पूर्ण झाली.परंतु सोयाबीन बियाणे अनेक शेतकºयांच्या शेतात उगवले नाही. त्यामुळे बºयाच शेतकºयांना दुबार पेरणीचा खर्च करावा लागला .मागील वर्षी झालेली अतिवृष्टी व झालेले पिकांचे नुकसान यंदा भरून काढावे , यासाठी करावी लागत असलेली धडपड पुन्हा समस्या निर्मण करत असल्याने शेतकºयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.तालुक्यात एकूण सोयाबीन पेरणी १३ हजार हेक्टरवर झाली आहे. ऊस ,टमाटे व इतर भाजीपाला लागवड चांगल्या प्रमाणात झाली आहे पण मात्र सोयाबीन अधिक असते.परंतु अवघ्या काही दिवसातच पानाला पिवळेपणा लागल्याने संकट आले आहे.

टॅग्स :Nashikनाशिक