शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

येवला बस आगाराचे तीन कोटींचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 00:02 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू झालेल्या लॉकडाउन व संचारबंदीने सार्वजनिक वाहतूकसेवाही बाधित झाली आहे. कोरोनामुळे येवला आगारालाही मोठा आर्थिक फटका बसला असून, गेल्या दोन महिन्यांत सुमारे तीन कोटी रु पयांचे उत्पन्न बुडाले आहे.

ठळक मुद्देउत्पन्न घटले : कर्मचाऱ्यांचे वेतनही रखडले

येवला : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू झालेल्या लॉकडाउन व संचारबंदीने सार्वजनिक वाहतूकसेवाही बाधित झाली आहे. कोरोनामुळे येवला आगारालाही मोठा आर्थिक फटका बसला असून, गेल्या दोन महिन्यांत सुमारे तीन कोटी रु पयांचे उत्पन्न बुडाले आहे.येवला आगारातून दररोज पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद, शिर्डी, कळवण, मालेगाव, मनमाड, अहमदनगर या शहरांकडे बसेस धावतात. दिवसभरात ४६ बसेसच्या १५ हजार किलोमीटरच्या ३४९ फेºया होतात, तर दररोज ४ हजार ५०० प्रवाशांना या एसटी बसेस इच्छितस्थळी पोहोचवतात.आगारात ९६ चालक असून, ८१ वाहक आहेत, तर २३ चालक कम वाहक आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू झालेल्या लॉकडाउन व संचारबंदीने ४६ बसेस आगारात उभ्या आहेत तर सुमारे २५० कर्मचारी घरी बसून आहेत. आगाराचे दररोज सरासरी पाच लाख रुपयांचे उत्पन्न बुडत आहे. उन्हाळ्याच्यासुटीत दररोज सहा लाखांहून अधिक उत्पन्न आगाराला मिळते तेदेखीलया हंगामात बुडाले आहे. उत्पन्न घटल्याने कर्मचाऱ्यांचे वेतनही रखडले आहेत.गेल्या दीड महिन्यापासून सार्वजनिक वाहतूक बंद असल्यामुळे त्याचा सर्वाधिक फटका राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसला बसला आहे. अनेक वाहक-चालक काम नसल्यामुळे घरी बसून असून, आगाराला उत्पन्न वाढीचे मोठे आव्हान पेलावे लागणार आहे.मजुरांसाठी १३ बसेसकोरोनाच्या पार्श्वभूमीवर परप्रांतीय मजुरांना आपापल्या गावी जाण्यासाठी येवला आगाराकडून १३ बसेसची व्यवस्था करण्यात आली होती. या १३ बससेच्या माध्यमातून झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश येथील मजुरांना मध्य प्रदेशच्या सीमेवर सेंधवा येथे सोडण्यात आले, तर काही प्रवाशांना नाशिकरोड रेल्वेस्थानकात सोडण्यात आले.

टॅग्स :Nashikनाशिकbusinessव्यवसायMSRDCराज्य रस्ते विकास महामंडळ