शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
2
पहलगाम हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट! पोलिसांनी गस्त वाढवली; संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश
3
Pahalgam Attack: हातात रायफल, डोक्यावर टोपी; दहशतवाद्याचा पहिला फोटो आला समोर
4
दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर राहुल गांधींचा अमित शाह यांना फोन; काय चर्चा झाली?
5
शेअर बाजाराचा बुल सुस्साट, Sensex ८० हजारांपार; Nifty १९० अंकांनी वधारला; IT स्टॉक्समध्ये खरेदी
6
सौदीतून परतलेल्या मोदींना डोभाल आणि जयशंकर यांनी विमानतळावरच दिली पहलगाम हल्ल्याबाबत माहिती, मोठा निर्णय होणार?   
7
पतीसोबत काश्मीरमध्ये फिरायला गेली होती टीव्ही अभिनेत्री, दहशतवादी हल्ला झाल्यानंतर म्हणाली- "आम्ही आजच सकाळी..."
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर उरीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न उधळला; लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरूच
9
पत्नीच्या मदतीनं करू शकता ₹४४,७९३ च्या मंथली पेन्शनचा जुगाड; एका झटक्यात मिळतील ₹१,११,९८,४७१
10
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
11
Pahalgam Terror Attack: गोळ्या झाडल्या जात होत्या, मागे राहिलेले मारले जात होते... धावत होते
12
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
13
UPSC Result : वडिलांचे छत्र हरपले तरी साेडली नाही जिद्द; पुण्यात राहून घेतली ‘यूपीएससी’त झेप
14
भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं टाकला नवा बॉम्ब; आजी-माजी आमदार, खासदारांना दणका
15
UPSC Result : निरक्षर आईने दाखविला यूपीएससीचा मार्ग;डाॅ. अक्षय मुंडे याची यशाला गवसणी
16
अहिल्यानगरमधील चोंडीतील मंत्रिमंडळ बैठक पुढे ढकलली; नवी तारीख कोणती?
17
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
18
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश
19
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
20
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी

माठ तयार करण्यासाठी कारागिरांची लगबग सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2019 17:56 IST

संक्र ांती सणानंतर उन्हाची तीव्रता वाढण्यास सुरुवात होते. तशी माठातील गार पाणी पिऊन तहान कशी भागेल याची चाहूल सर्वांनाच लागलेली असते.त्यासाठी येवला तालुक्यातील पिंपळगाव लेप येथील कुंभार योगेश रसाळ यांनी आतापासूनच हस्तकलेद्वारे मातीचे माठ तयार करण्यास सुरु वात केली आहे.

फेब्रुवारी महिन्यात सुरू होणारी कुंभार बांधवांची कामे यंदा जानेवारी महिन्याच्या अखेरला सुरू झाली आहेत. उन्हाळ्यात हंडा वा पंचपात्रीमधील पाण्याने तहान भागणे शक्य नसते. त्यामुळे मातीपासून बनविलेल्या माठातील पाणी कसे आणि कोठे मिळेल याचा शोध नागरिक घेत असतात. यंदा पाऊस समाधानकारक झाला नसल्याने उन्हाची अधिक जाणवणार असल्याचा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे. ही गोष्ट लक्षात घेऊन योगेश रसाळ यांनी माठ बनविण्यास यंदा लवकर सुरुवात केली आहे. गावात पारंपरिक पद्धतीनुसार मातीची भांडी बनवली जातात. बाजारात कच्चा मालाचे दर सातत्याने वाढत असल्याने कुंभार बांधवांना मातीपासून भांडी तयार करणे अवघड झाले आहे. व्यवसाय कसा करायचा, असा प्रश्न त्यांच्या समोर निर्माण झाला आहे.पिढ्यानपिढ्या चालत आलेला व्यवसाय सुरू ठेवायचा म्हणून नफ्या-तोट्याचा विचार न करता मोठ्या प्रमाणात खर्च करूनही तो वसूल होतो की नाही याची कोणतीच शाश्वती नसल्याने दिवसेंदिवस कुंभार व्यवसाय धोक्यात येत असल्याचे दिसून येत आहे. यंदाची दुष्काळाची दाहकता लक्षात घेता भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. बऱ्याच ठिकाणी पुढच्या काही दिवसात पाणी मिळेल की नाही याचीही शाश्वती नसतानाही माठ बनविण्यासाठी कुंभार बांधवांची लगबग सुरू झाली आहे.

टॅग्स :Socialसामाजिक