शहरं
Join us  
Trending Stories
1
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
4
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
5
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
6
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
7
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
8
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
9
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
10
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
11
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
12
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
13
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
14
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
15
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
16
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
17
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
18
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
19
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
20
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'

महिलांनी विविध क्षेत्रात जिद्दीने काम करावे :अलका कुबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 14:03 IST

विंचूर : स्त्रीयांनी स्वाभिमान गहाण न ठेवता कर्तृत्ववान व्हावे. विविध क्षेत्रात वेगळे काहीतरी करून दाखिवण्याची जिद्द ठेवावी. सुनांनी सासूच्या चुका काढतांना आपल्या चुकांकडेही लक्ष द्यावे. असे उद्गार प्रसिद्ध सिने अभिनेत्री अलका कुबल यांनी काढले.

ठळक मुद्देअलका कुबल या येथील नारायणगिरी महाराज फाऊंडेशन व आत्मप्रेरणा बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कौटुंबिक व सामाजिक प्रबोधन पर कार्यक्र मात बोलत होत्या.प्रारंभी दिपाली सुरळीकर यांच्या स्वागत न्रुत्याने उपस्थितांचे स्वागत करण्यात आले. कार्यक

विंचूर : स्त्रीयांनी स्वाभिमान गहाण न ठेवता कर्तृत्ववान व्हावे. विविध क्षेत्रात वेगळे काहीतरी करून दाखिवण्याची जिद्द ठेवावी. सुनांनी सासूच्या चुका काढतांना आपल्या चुकांकडेही लक्ष द्यावे. असे उद्गार प्रसिद्ध सिने अभिनेत्री अलका कुबल यांनी काढले. अलका कुबल या येथील नारायणगिरी महाराज फाऊंडेशन व आत्मप्रेरणा बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कौटुंबिक व सामाजिक प्रबोधन पर कार्यक्र मात बोलत होत्या.प्रारंभी दिपाली सुरळीकर यांच्या स्वागत न्रुत्याने उपस्थितांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी येवला पंचायतसमितीचे उपसभापती तथा नारायण गिरी महाराज फाऊंडेशनचे संचालक रूपचंद भागवत हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून नयना उगले,सुमन शेलार,खेडलेझुंगे च्या सरपंच सुषमा गिते, विंचूर ग्रामपालिकेच्या सरपंच ताराबाई क्षीरसागर, वेदीका होळकर, सुनील कासुर्डे हे होते. कुबल यावेळीम्हणाल्या छोट्या गोष्टींंमध्ये समाधान मानावे. एकत्र कुटुंब पद्धतीचा अंगिकार करावा.ज्यायोगे भावी पिढी सुसंस्कृत होते. पुरु षांनी देखील पुरु षी मानिसकता बदलून मुलींना व महिलांना पाठबळ द्यावे.असे सांगितले.तर रु पचंद भागवत यांनी नारायण गिरी महाराज फाऊंडेशनच्या वतीने सुरू असल्याची माहिती अध्यक्षीय भाषणात दिली. विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामिगरी केलेल्या पुरस्कार्थी महिला सौ.ज्योती देशमुख विद्या नेवरे श्रद्धा कासुर्डे सुषमा गीते सुमित्रा बुटे कुसुम सुराशे वर्षा कदम मनीषा सोनवणे निशा भंडारे वसुंधरा वाकचौरे सत्कारार्थी सिंधुबाई शकुंतला जाधव दिपाली परळीकर , रेखा सानप यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. दरम्यान उपस्थित महिलांमधून सोडत पद्धतीने शीतल सोमनाथ महाले, अर्चना कैलास घुमरे, आरती सचिन जाधव या तीन भाग्यवान महिलांना पैठणी वाटप करण्यात आले. याप्रसंगी भागवत सोनवणेयांनी मनोगत केले.सुनील गायकवाड, सर्जेराव सावंत, बाळासाहेब कोटकर, रतन बोरणारे,नवनाथ घोडके,कृष्णा खोजे, आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन शरद उगले यांनी तर आभार प्रदर्शन एकनाथ भालेराव ,न्यानेश्वर भागवत यांनी केले.