शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

महिलांनी मानसिक आरोग्याकडे लक्ष द्यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:17 IST

नाशिक : महिलांचे आरोग्य सुदृढ राहिले तर परिवाराचे व समाजाचे आरोग्यसुद्धा सुदृढ राहील. व्यक्तीचे मन हे जर कमकुवत ...

नाशिक : महिलांचे आरोग्य सुदृढ राहिले तर परिवाराचे व समाजाचे आरोग्यसुद्धा सुदृढ राहील. व्यक्तीचे मन हे जर कमकुवत असले तर अनेक आजारांना निमंत्रण मिळते. त्यामुळे महिलांनी आपल्या मानसिक आरोग्याकडे लक्ष द्यायला हवे, असा संदेश प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या उपक्षेत्रीय संचालिका राजयोगिनी ब्रह्माकुमारी वासंतीदीदी यांनी केले. महिला दिनानिमित्त आयोजित ‘नारीशक्ती सन्मान २०२१’ पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी त्या बोलत होत्या.

प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयातर्फे रविवारी (दि. ७) महिला दिनाच्या पूर्वसंध्येला ‘नारीशक्ती सन्मान २०२१’ पुरस्कार प्रदान करण्यात आले. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना वासंतीदीदी म्हणाल्या, भारतीय संस्कृतीमध्ये देव व कुमारिका पूजनाचे संस्कार आहेत. भारतातील नद्यांची नावेसुद्धा महिलांवरूनच आहेत. ब्रह्माकुमारी विद्यालयातसुद्धा महिलांनाच पुढे करून विश्व परिवर्तनाचे कार्य प्रजापिता ब्रह्मा बाबा यांनी सुरू केल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

यावेळी शिक्षण समिती सभापती संगीता गायकवाड, प्राचार्य संगीता बाफना, सामाजिक समुपदेशक मीनाक्षी जगदाळे, मातोश्री कॉलेजच्या उपप्राचार्य वर्षा पाटील, उत्तर प्रदेश हरदोईच्या माजी खासदार लीना पाठक आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक पुष्पादीदी यांनी केले.

===Photopath===

080321\08nsk_11_08032021_13.jpg

===Caption===

प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयातर्फे ‘नारी शक्ती सन्मान २०२१’ पुरस्कारां वितरण करण्यात आले. याप्रसंही पुरस्कारार्थी महिलांसोबत उपक्षेत्रिय संचालक राजयोगिनी ब्रह्माकुमारी वासंती दीदी. समवेत. संगीता गायकवाड, संगीता बाफना,  मीनाक्षी जगदाळे, वर्षा पाटील,  लीला पाठक, पुष्पा दीदी  आदी