शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

महिला ‘अर्थ साक्षर’ होण्याची गरज : अजित जोशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 00:21 IST

महिला आर्थिकदृष्ट्या साक्षर झाल्या की सजगता वाढेल तसेच कुटुंबाची आर्थिक स्थिती मजबूत होण्यास मदत होऊ शकेल, व त्यांची आर्थिक फसवणूकही टळेल, असे प्रतिपादन सनदी लेखापाल अजित जोशी यांनी केले.

नाशिक : महिला आर्थिकदृष्ट्या साक्षर झाल्या की सजगता वाढेल तसेच कुटुंबाची आर्थिक स्थिती मजबूत होण्यास मदत होऊ शकेल, व त्यांची आर्थिक फसवणूकही टळेल, असे प्रतिपादन सनदी लेखापाल अजित जोशी यांनी केले.डॉ. नरेंद्र दाभोलकर विवेक व्याख्यानमालेचे ६५वे पुष्प जोशी यांनी परशुराम साईखेडकर नाट्यगृहात सोमवारी (दि. २०) महिला व ‘अर्थ साक्षरता’ या विषयावर गुंफले. जोशी म्हणाले, पुरुषांच्या तुलनेत महिलांचा आर्थिक बाबतीतील स्वभाव वेगळा आहे. त्या अधिक हिशेबी आणि काटकसरी असतात. पतीकडे आर्थिक व्यवहारांची माहिती मागण्यास त्यांना योग्य वाटत नाही. कुटुंबाच्या आर्थिक व्यवहारांत लक्ष घालून ते समजून घेणे गरजेचे आहे. महिलांची अर्थ साक्षरता वाढल्यास कुटुंबाची आर्थिक स्थिती भक्कम होण्यास मदत होईल, असे जोशी म्हणाले. महिलांनी निरनिराळ्या आर्थिकव्यवहारांची माहिती करून घेणे गरजेचे आहे.पतीचे उत्पन्न किती आहे, ते कसे व कोठून येते, पैसे कोणत्या बँकेत वा कोणत्या शेअर्समध्ये गुंतविले जातात याची जाणीव ठेवणे सहजीवनातील आवश्यक बाब आहे, असेही ते म्हणाले. प्रास्ताविक प्रा. डॉ. मिलिंद वाघ यांनी केले. गौरी पटवर्धन यांनी परिचय करून दिला. महिला हक्क संरक्षण समितीच्या अध्यक्ष हेमा पटवर्धन, विलास सूर्यवंशी व्यासपीठावर उपस्थित होते. विराज देवांग यांनी सूत्रसंचालन केले. हिरा पोळ यांनी आभार मानले.

टॅग्स :cultureसांस्कृतिकNashikनाशिक