शहरं
Join us  
Trending Stories
1
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
2
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
3
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
4
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
5
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
6
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
7
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
8
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
9
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
10
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
11
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
12
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
13
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
14
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
15
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
16
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल
17
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
18
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
19
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
20
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य

विधवांना सरकार व समाजाकडून पाठबळ मिळणे गरजेचे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 17:44 IST

मालेगाव : आत्महत्या केलेल्या शेतकर्यांच्या विधवांकरिता शासनाने निश्चित धोरण आखले पाहिजे. या विधवांना सरकार व समाजाकडून पाठबळ मिळाल्यास त्या हिमतीने समस्यांचा सामना करीत स्वताच्या कुटुंबाचा उद्धार करतील, असे प्रतिपादन दिप्ती राऊत यांनी केले.

मालेगाव : आत्महत्या केलेल्या शेतकर्यांच्या विधवांकरिता शासनाने निश्चित धोरण आखले पाहिजे. या विधवांना सरकार व समाजाकडून पाठबळ मिळाल्यास त्या हिमतीने समस्यांचा सामना करीत स्वताच्या कुटुंबाचा उद्धार करतील, असे प्रतिपादन दिप्ती राऊत यांनी केले.येथील प. बा. काकाणी नगर वाचनालयाच्या ग्रंथालय सप्ताह व्याख्यानमालेत त्या बोलत होत्या. ‘कोरडी शेतं, ओले डोळे; व्यथा शेतकरी विधवांच्या’ या आपल्या व्याख्यानात त्यांनी महाराष्ट्रातील विविध भागांतील आत्महत्या केलेल्या शेतकर्यांच्या विधवांना प्रत्यक्ष भेटून पाहिलेली विदारक वस्तुस्थिती श्रोत्यांसमोर मांडली.शेतकरी आत्महत्यांबद्दल मोठ्या प्रमाणावर गैरसमज आहेत त्यामुळे समाजाची आणि सरकारची या प्रश्नांकडे पाहण्याची भूमिका पूर्वग्रहदूषित असल्याचे नमूद करून ती वास्तववादी व संवेदनशील असल्यास निश्चितच परिस्थितीत सकारात्मक बदल घडू शकतो, असे त्यांनी सांगितले.बहुसंख्य शेतकरी महिलांना नवऱ्याच्या आर्थिक व्यवहारांची अजिबात माहिती नसते. किती कर्ज आहे, कुणाकडून घेतले आहे, काय तारण ठेवले आहे, सातबारावर कुणाचे नांव आहे या बाबतीत त्या अनिभज्ञ असतात. कुटुंबांमध्ये परस्पर संवाद असला आणि महिलांना आर्थिक व्यवहाराची जाण असली तर अनेक शेतकरी आत्महत्या टळू शकतील, असे मत त्यांनी व्यक्त केले. अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष अजय शाह होते. शाह यांनी समाजातील संवेदनशीलता कमी होत असल्याबद्दल चिंता व्यक्त करून शेतकरी विधवांच्या समस्यांवर व्याख्यान आयोजित करण्यामागची भूमिका विशद केले.

टॅग्स :Farmerशेतकरी