शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

पर्यटन क्षेत्र अनलॉक कधी करणार: तानचे अध्यक्ष राजेंद्र बकरे यांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2020 13:16 IST

नाशिक : (संजय पाठक) पर्यटन हा देशात सर्वधिक चलनवलन निर्माण करणारे क्षेत्र आहे.केवळ टुर्स कंपन्या पुरता हा उद्योग मर्यादीत ...

नाशिक: (संजय पाठक) पर्यटन हा देशात सर्वधिक चलनवलन निर्माण करणारे क्षेत्र आहे.केवळ टुर्स कंपन्या पुरता हा उद्योग मर्यादीत नसून ज्या भागात पर्यटन आहे. अशा ग्रामीण अथर्कारणाला त्यातून चालना मिळते. देशात सर्व उद्योग अ?ॅनलॉक होत असताना पर्यटन क्षेत्रच फक्त बंद का असा प्रश्न नाशिकच्या तान(ट्रॅव्हल एजंटस असोसिएशन आॅफ नाशिक) या पर्यटन व्यवसायिकांच्य संघटनेचेअध्यक्ष राजेंद्र बकरे यांनी केला आहे. ग्रामीण भागाला मोठा आधार असलेलाहा उद्योग शासनाने सुरू करण्यास परवानगी द्यावी अशी मागणीही बकरे यांनीकेली आहे.प्रश्न- पर्यटन क्षेत्राच्या सद्यस्थिती विषयी काय सांगाल?बकरे - देशाच्या अथर्कारणात नव्हे तर जीडीपीत देखील महत्वाचा वाटाअसलेल्या या पर्यटन आणि हॉस्पीटीलीटी क्षेत्राचे कंबरडे मोडले आहे.पर्यटन हा मुळातच अत्यावश्यक सेवेचा भाग नाही, असे मानले गेल्यानेलॉकडाऊनचा सर्वात पहिला फटका याच व्यवसायाला बसला. पंतप्रधानांनी देशातीलउद्योग व्यवसाय सावरण्यासाठी २०लाख कोटी रूपयांचे पॅकेज दिले मात्र,त्यात पर्यटन क्षेत्राचा कोठेही समावेश नाही. एकंदरच शासनाच्यादृष्टीकोनातून पर्यटन क्षेत्र सर्वाधिक दुर्लक्षीत आहे.प्रश्न- पर्यटनामुळे कोरोनाची भीती व्यक्त केली जाते...बकरे- आज पर्यटन क्षेत्राला अधिकृत परवानगी नसतानाही नागरीक लहान मोठ्या ट्रीप काढतच आहेत. त्यात नियमांचे पालन होईलच हे कसे गृहीत धरले जाते? पर्यटन व्यवसाय सुरू झाल्यास नागरीकांबरोबरच व्यवसायिक काळजी घेतील आणि सुरक्षा नियमांचे पालन देखील करतील. परंतु हॉटेल्स आणि पर्यटन व्यवसायाला पूणर्त: परवानगी द्यायला हवी. यासंदर्भात केंद्र आणि राज्य सरकार तसेच स्थानिक स्तरावर जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी देखील केली आहे. परंतु उपयोगझालेला नाही.प्रश्न- शासनाने नेमके काय करावे असे वाटते?बकरे- पर्यटन व्यवसाय हा एजंटस पुरता मर्यादीत नाहीत. शेकडो उद्योगत्यावर अवलंबून आहेत. आज ग्रामीण भागात एखाद्या वनपर्यटनाला गेलेतरीतेथील किरकोळ खाद्य पदार्थ विकणाऱ्यांची, धार्मिक पर्यटन असेल तर फुलमाळा, पुजेचे साहित्य विकणाºयांची गुजराण पर्यटकांवर होते हे लक्षातघेतले पाहिजे. दुसरा टोकाचा विचार केला तर देश- विदेशातील पर्यटकांमुळेविदेशी चलन देखील मिळते. परंतु त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. किमानसरकारी कमर्चाºयांच्या एलटीएमुळे तरी पर्यटन वाढेल अशी अपेक्षा होती.मात्र शासनाने त्यांना पर्यटनाऐवजी अन्य खर्चाचा विकल्प दिला आहे,अशामारक धोरणामुंळे पर्यटन क्षेत्र कसे टिकेल याचा विचार केला पाहिजे. मिशेनबिगेन मध्ये अन्य उद्योग आणि व्यवसायांबरोबरच पर्यटन वाढले पाहिजे, याकडेलक्ष पुरवण्याची गरज आहे.

टॅग्स :Nashikनाशिक