शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
3
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
4
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
5
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
6
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
7
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
8
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
9
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
10
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
11
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
12
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
13
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
14
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
15
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
16
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
17
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
18
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
19
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
20
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटन क्षेत्र अनलॉक कधी करणार: तानचे अध्यक्ष राजेंद्र बकरे यांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2020 13:16 IST

नाशिक : (संजय पाठक) पर्यटन हा देशात सर्वधिक चलनवलन निर्माण करणारे क्षेत्र आहे.केवळ टुर्स कंपन्या पुरता हा उद्योग मर्यादीत ...

नाशिक: (संजय पाठक) पर्यटन हा देशात सर्वधिक चलनवलन निर्माण करणारे क्षेत्र आहे.केवळ टुर्स कंपन्या पुरता हा उद्योग मर्यादीत नसून ज्या भागात पर्यटन आहे. अशा ग्रामीण अथर्कारणाला त्यातून चालना मिळते. देशात सर्व उद्योग अ?ॅनलॉक होत असताना पर्यटन क्षेत्रच फक्त बंद का असा प्रश्न नाशिकच्या तान(ट्रॅव्हल एजंटस असोसिएशन आॅफ नाशिक) या पर्यटन व्यवसायिकांच्य संघटनेचेअध्यक्ष राजेंद्र बकरे यांनी केला आहे. ग्रामीण भागाला मोठा आधार असलेलाहा उद्योग शासनाने सुरू करण्यास परवानगी द्यावी अशी मागणीही बकरे यांनीकेली आहे.प्रश्न- पर्यटन क्षेत्राच्या सद्यस्थिती विषयी काय सांगाल?बकरे - देशाच्या अथर्कारणात नव्हे तर जीडीपीत देखील महत्वाचा वाटाअसलेल्या या पर्यटन आणि हॉस्पीटीलीटी क्षेत्राचे कंबरडे मोडले आहे.पर्यटन हा मुळातच अत्यावश्यक सेवेचा भाग नाही, असे मानले गेल्यानेलॉकडाऊनचा सर्वात पहिला फटका याच व्यवसायाला बसला. पंतप्रधानांनी देशातीलउद्योग व्यवसाय सावरण्यासाठी २०लाख कोटी रूपयांचे पॅकेज दिले मात्र,त्यात पर्यटन क्षेत्राचा कोठेही समावेश नाही. एकंदरच शासनाच्यादृष्टीकोनातून पर्यटन क्षेत्र सर्वाधिक दुर्लक्षीत आहे.प्रश्न- पर्यटनामुळे कोरोनाची भीती व्यक्त केली जाते...बकरे- आज पर्यटन क्षेत्राला अधिकृत परवानगी नसतानाही नागरीक लहान मोठ्या ट्रीप काढतच आहेत. त्यात नियमांचे पालन होईलच हे कसे गृहीत धरले जाते? पर्यटन व्यवसाय सुरू झाल्यास नागरीकांबरोबरच व्यवसायिक काळजी घेतील आणि सुरक्षा नियमांचे पालन देखील करतील. परंतु हॉटेल्स आणि पर्यटन व्यवसायाला पूणर्त: परवानगी द्यायला हवी. यासंदर्भात केंद्र आणि राज्य सरकार तसेच स्थानिक स्तरावर जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी देखील केली आहे. परंतु उपयोगझालेला नाही.प्रश्न- शासनाने नेमके काय करावे असे वाटते?बकरे- पर्यटन व्यवसाय हा एजंटस पुरता मर्यादीत नाहीत. शेकडो उद्योगत्यावर अवलंबून आहेत. आज ग्रामीण भागात एखाद्या वनपर्यटनाला गेलेतरीतेथील किरकोळ खाद्य पदार्थ विकणाऱ्यांची, धार्मिक पर्यटन असेल तर फुलमाळा, पुजेचे साहित्य विकणाºयांची गुजराण पर्यटकांवर होते हे लक्षातघेतले पाहिजे. दुसरा टोकाचा विचार केला तर देश- विदेशातील पर्यटकांमुळेविदेशी चलन देखील मिळते. परंतु त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. किमानसरकारी कमर्चाºयांच्या एलटीएमुळे तरी पर्यटन वाढेल अशी अपेक्षा होती.मात्र शासनाने त्यांना पर्यटनाऐवजी अन्य खर्चाचा विकल्प दिला आहे,अशामारक धोरणामुंळे पर्यटन क्षेत्र कसे टिकेल याचा विचार केला पाहिजे. मिशेनबिगेन मध्ये अन्य उद्योग आणि व्यवसायांबरोबरच पर्यटन वाढले पाहिजे, याकडेलक्ष पुरवण्याची गरज आहे.

टॅग्स :Nashikनाशिक