शहरं
Join us  
Trending Stories
1
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!
2
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
3
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
4
"राहुल गांधींच्या केसाला धक्का लावाल तर याद राखा’’, गोळ्या झाडण्याच्या धमकीनंतर काँग्रेसचा इशारा 
5
सलग ७ व्या दिवशी शेअर बाजारात पडझड! तरीही गुंतवणूकदारांनी कमावले १.१८ लाख कोटी! काय आहे कारण?
6
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
7
ट्रम्प टॅरिफचा परिणाम नाही! 'या' मल्टीबॅगर स्टॉकला लागलं अपर सर्किट; १ वर्षात ११२१% चा रिटर्न
8
ऐश्वर्याला पाहताच चाहती भावुक झाली, रडायलाच लागली अन्...; अभिनेत्रीच्या कृतीचं होतंय कौतुक
9
खोल, अंधाऱ्या विहिरीत पडली महिला, तब्बल ५४ तास दिली मृत्यूशी झुंज, अखेरीस...  
10
"...तर विचारधारा बदलत नाही"; RSS च्या व्यासपीठावर जाण्यास कमलताईंचा नकार, पण मुलगा राजेंद्र गवईंची वेगळी भूमिका
11
पगार वाढला तरी महिनाअखेरीस खिसा रिकामाच? तुम्हीही 'पगार विरुद्ध जीवनशैली'च्या सापळ्यात अडकलात?
12
खळबळजनक! पोलीस अधिकारी बनून गरब्याला VIP एन्ट्री; आयोजकांना संशय येताच पोलखोल अन्...
13
Maruti ची ऐतिहासिक कामगिरी; फोर्ड आणि फॉक्सवॅगनरख्या दिग्गज कंपन्यांना मागे टाकले...
14
रॉकेट बनला हा स्मॉलकॅप शेअर, जपानच्या कंपनीसोबत डील; सचिन तेंडुलकरचीही आहे गुंतवणूक
15
विद्यार्थ्याला मारहाण अन् उलटे टांगल्या प्रकरणी मुख्याध्यापक, ड्रायव्हरला अटक; शाळा बंद केली
16
Dussehra 2025: मृत्युच्या शेवटच्या क्षणी रावणाने लक्ष्मणाला दिलेला कानमंत्र माहितीय का?
17
अहिल्यानगर: ज्या रांगोळीवरून वाढला तणााव, ती काढणाऱ्याला अटक; एफआरआयमध्ये काय?
18
टीम इंडियानं आशिया कप जिंकताच मोदींनी ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख केला, विरोधकांनी असा टोला लगावला
19
“गुवाहाटीतून आणलेले पैसे दिले तर लोकांचा त्रास एका मिनिटात संपेल”; शिंदे गटाला कुणाचा टोला?
20
३ वर्षांत ₹२४१ कोटींची कमाई! एवढा पैसा कुठून आला? स्वतः प्रशांत किशोर यांनी केला खुलासा 

नाशिकचे आडगाव स्मार्ट कधी होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 11:24 IST

नागरिकांच्या भावना : समस्या त्याच खेड्याचे प्रश्न सुटेना

ठळक मुद्देनागरिकांच्या भावना : समस्या त्याच खेड्याचे प्रश्न सुटेना

नाशिक : नाशिक महानगरपालिका अस्तित्वात आल्यानंतर २३ खेड्यांच्या पालिका हद्दीत समावेश करण्यात आला. पालिका हद्दीत समावेश होऊन गावाचा विकास होईल अशी येथील रहिवाश्यांची अपेक्षा होती पण अजूनही आडगाव ‘पारंपरिक गाव’ किंबहूना खेडेच राहिले आहे. या गावातील जुन्या वस्त्या, जुनी घरे, गावाची शिव अजूनही जशीच्या तशीच आहे. शहराची वाटचाल स्मार्ट सिटीकडे होत असताना आडगाव स्मार्ट कधी होणार? असा प्रश्न गावातील नागरिकांना पडला आहे.आडगाव परिसराची नवीन ओळख नाशिक शहरात शिक्षणाचे माहेरघर म्हणून तयार झाली आहे. नाशिक महानगरपालिका विकास आराखड्यात आडगावचा आजूबाजूचा परिसर रहिवासी झोनमध्ये असल्यामुळे जत्रा हॉटेल परिसर, कोणार्कनगर, सागर व्हिलेज, श्रीरामनगर, शरयू पार्क अशा नवीन वसाहती उभ्या राहिल्याने या परिसराचा झपाट्याने विकास झाला. त्यामुळे नवीन व्यवसाय या परिसरात तयार झाले. अनेक नवीन कॉलनी, वसाहती तयार झाल्या, पण तरी आजही आडगावचा पाहिजे तसा विकास दिसून येत नाही. अजूनही भारनियमन सुरू झाल्यांनतर १४ तास अंधारात काढावे लागतात त्यामुळे आम्ही नक्की महानगरपालिका क्षेत्रांत राहतो काय? असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहे.आज गावात प्रत्येकाच्या घरात चारचाकी आहे, पण त्या चारचाकी गाड्या गावात फिरू शकतील असे मोठे रु ंद रस्ते गावकऱ्यांच्या प्रतीक्षेत आहे. अजूनही मळे परिसरात कच्चे रस्ते आहे, तर काही ठिकाणी खड्डे पडलेले आहे, तर गावातील मुख्य रस्ता म्हणजेच जुना मुंबई-आग्रा महामार्ग अरु ंद आहे. शिवाय अजूनही महानगरपालिका प्रशासनाकडे हस्तांतरित नसल्याने या रस्त्याचे रु ंदीकरण रखडले आहे. या रस्त्याचे रु ंदीकरण होणे गरजेचे आहे. यासोबत अजूनही गावात आले की जुने दुकाने, टपºया बघायला मिळते. गावात पार्किंगसाठी सुसज्ज जागा नाही. सकाळी गावात येणारे सर्व लोक रस्त्यावरच आपली दुचाकी वाहने उभी करतात त्यामुळे इतर वाहनांना जाताना येताना मोठा अडथळा निर्माण होतो व छोटे-मोठे अपघात होण्याची भीतीदेखील बळावते.

टॅग्स :Nashikनाशिक