शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

वाऱ्यामुळे गव्हाचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 13:01 IST

पाटोदा : परिसरात सततच्या बदलत्या वातावरणाने शेतकरी वर्ग हैराण झाला आहे. शनिवार व रविवारी दिवसभर हवेत गारवा व वाºयाने शेतकऱ्यांना दिवसभर हुडहुडी भरत होती तर सोमवारी मोठया प्रमाणात ढगाळ पावसाळी वातावरण निर्माण झाले होते.

पाटोदा : परिसरात सततच्या बदलत्या वातावरणाने शेतकरी वर्ग हैराण झाला आहे. शनिवार व रविवारी दिवसभर हवेत गारवा व वाºयाने शेतकऱ्यांना दिवसभर हुडहुडी भरत होती तर सोमवारी मोठया प्रमाणात ढगाळ पावसाळी वातावरण निर्माण झाले होते. या ढगाळ वातावरणामुळे दुपारी दोन वाजेपर्यंत सूर्यदर्शन देखील झाले नाही.या बदलत्या वातावरणामुळे कांदा ,गहू, हरभरा,व भाजीपाला पिकांवर विपरीत परिणाम होत आहे.तर द्राक्ष पिकावर डावणी व मिलीबगचा प्रादुर्भाव वाढल्याने औषध फवारणी करण्यासाठी शेतकरी वर्गाला धावपळ करावी लागत आहे.दोन दिवस सुरु असलेल्या गार वाºयाने ओंब्या व धान्य भरलेला गहू आडवा झाल्याने शेतकºयांचे नुकसान होत आहे.थंडी रब्बी हंगामातील पिकांना पोषक असल्याने या थंडीने पिके वाढीला लागले मात्र ढगाळ हवामानामुळे पुन्हा पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे.या रोजच्या बदलणार्या वातावरणाचा पिकांवर परिणाम होत असल्याने शेतकरी वैतागला आहे.----------------------तीन दिवसांपासून दिवसभर गार वाºयाची झुळूक येत असून या वाºयाने ओंबी निघालेला गहू आडवा पडला असल्याने नुकसान झाले आहे. ढगाळ वातावरणामुळे रब्बी हंगामातील पिके मोठया प्रमाणात रोगाला बळी पडत असल्याने औषध फवारणी करावी लागत आहे .-गोरख बोराडे, शेतकरी, पाटोदा

टॅग्स :Nashikनाशिक