शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
2
काय आहे 'सलवा जुडूम' ?; ज्यावरून अमित शाहांनी विरोधकांच्या उपराष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराला घेरले
3
AI ची कमाल, आता म्हातारपणही रोखणार, राहाल "चिरतरुण"! काय आहे चॅटबॉट रिव्हर्स एजिंग? जाणून घ्या
4
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
5
ओला इलेक्ट्रिकच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी; नीति आयोगाच्या वृत्ताचा परिणाम, तुमच्याकडे आहे का?
6
Pune: सिंहगडावरून बेपत्ता झालेला गौतम गायकवाड पाच दिवसांनी सापडला; कुठे होता, पोलिसांनी काय सांगितलं?
7
"मी कुणाच्या वाट्याला जात नाही आणि..." अजित पवारांनी घेतली संकर्षण कऱ्हाडेची फिरकी
8
अमेरिका ७, चीन ४, भारत १.., ही कोणती यादी, जिथे फक्त दोनच दिग्गजांचं आहे वर्चस्व; यातून काय मिळताहेत संकेत?
9
लहान गुंतवणुकीतून कोट्यधीश होण्यासाठी SIP का आहे बेस्ट? 'हे' ८ मुद्दे ठरतात गेमचेंजर
10
गर्लफ्रेंडशी शरीरसंबंध प्रस्थापित करताना पुरूषाचा मृत्यू, कोर्टाने प्रेमिकेला ठोठवला दंड
11
वराह म्हणजे डुक्कर नाही, तर ते यज्ञरूप आहे; वराह जयंतीनिमित्त जाणून घ्या विष्णूंचे अवतारकार्य
12
Viral: रीलचा नाद जीवावर बेतला; २२ वर्षीय युट्यूबर धबधब्यामध्ये बुडाला, घटनाकॅमेऱ्यात कैद
13
गुडन्यूज! परिणीती चोप्रा होणार आई, लग्नाच्या दोन वर्षांनंतर कुणीतरी येणार येणार गं...
14
सरकारच्या एक निर्णयाने अडचणीत आली ₹6,98,44,77,87,200 ची कंपनी; कोण आहेत ड्रीम-11 चे मालक हर्ष जैन? अंबानी कुटुंबाशी खास नातं!
15
एक मुलगा छातीवर बसला, दुसऱ्याने हात-पाय बांधले; रिटायर्ड DSP ना मारहाण; हिसकावलं ATM
16
चौथ्या स्टेजच्या कर्करोगाशी झुंजतेय अभिनेत्री तनिष्ठा चॅटर्जी, तिला सतावतेय ९ वर्षांच्या मुलीची चिंता
17
Prithvi Shaw : संघ बदलला अन् फार्मात आला! पृथ्वी शॉच्या भात्यातून आली आणखी एक कडक खेळी
18
Nikki Murder Case : हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारलं; पती, सासूनंतर आता दीर आणि सासऱ्यालाही अटक
19
हरितालिका व्रत २०२५: ‘हे’ नियम अवश्य पाळावेत; व्रत पूजनानंतर म्हणावी हरितालिका आरती
20
१० वेळा बॉयफ्रेंडसोबत पळाली, आता विवाहित महिलेने ठेवला १५-१५ चा अजब फॉर्म्युला; ऐकून सगळेच हैराण

पंचनामे झाले, अनुदानाचे काय? शेतकऱ्यांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 18:00 IST

पाटोदा :परतीच्या पावसाने येवला तालुक्यातील संपूर्ण खरीप हंगामाचे नुकसान झाले असून प्रशासनाच्या वतीने १२४ गावांमधील नुकसानग्रस्त सुमारे चाळीस हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्राचे पंचनामे पूर्ण करण्यात आले आहे.शासनाच्या वतीने पंचनामे करण्यात आले. मात्र मदतीचे काय? असा सवालशेतकरी विचारत आहेत..

ठळक मुद्दे सोेयाबीन,मका,बाजरी या पिकांना मोठमोठी कोंब फुटले. खरीप हंगामातील दुसरे महत्वाचे पिक असलेल्या सोयाबीनची पावसाने वाताहत केली आहे.नेमके काढणीच्या अवस्थेत पावसाच्या तडाख्यात सापडल्याने उत्पादनात घट झाली आहे

पाटोदा :परतीच्या पावसाने येवला तालुक्यातील संपूर्ण खरीप हंगामाचे नुकसान झाले असून प्रशासनाच्या वतीने १२४ गावांमधील नुकसानग्रस्त सुमारे चाळीस हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्राचे पंचनामे पूर्ण करण्यात आले आहे.शासनाच्या वतीने पंचनामे करण्यात आले. मात्र मदतीचे काय? असा सवाल शेतकº्यांच्या वतीने विचारला जात आहे.पावसाने कायम सातत्य ठेवल्याने खरीप हंगाम व पर्यायाने पिके चांगली आल्याने शेतकरी वर्ग आनंदात असतानाच ऐन कापणी,मळणीच्या दिवसातच परतीच्या परतीच्या पावसाने तेवीस दिवस हजेरी लावल्याने तालुक्यातील संपूर्ण शेती जलमय झाली.संपूर्ण पिके गुडघाभर पाण्यात काही दिवस तरंगत राहिल्याने हि पिके पाण्यात आडवी होऊन संपूर्णता सडून गेली..शेतकरी वर्गाने या पिकांसाठी एकरी पंचवीस हजारापेक्षा जास्त खर्च केला आह. हा संपूर्ण खर्च वाया गेला आहे.या पावसाने सोंगणी,केलेली मका,सोयाबीन ,बाजरी,भुईमूग आदि पिके या पावसाच्या कचाट्यात सापडली आहेत. मका व बाजरी या पिकांचा चाराही या पावसाने सडून गेल्याने पुढील काळात जनावरांच्या चाº्याचा प्रश्न निर्माण होणार असल्याने शेतकरी वर्गापुढे पुढील काळात जनावरांना वैरण कशी निर्माण करावी हि चिंता लागून आहे. येवला तालुक्यात मोठया प्रमाणात द्राक्ष.डाळिंब बागा असून त्यांनाही या अवकाळी पावसाचा फटका बसला आहे.येवला तालुक्यात सर्वाधिक नगदी पिक म्हणून कांदा उत्पादन घेतले जाते. या अवकाळी पावसाने कांद्यासह कांदा रोपे संपूर्णता सडून गेल्याने आर्थिक गणित कोलमडून पडले आहे.कांदा पिका साठी शेतकऱ्यांचा एकरी पन्नास ते साठ हजार रु पये खर्च झाला आहे.