शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
2
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
3
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
4
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
5
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
6
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!
7
ब्यूटी पार्लर, इन्स्टा रिल्स की ३५ लाख हुंडा...काय आहे निक्कीच्या क्रूर अंतामागचं खरं कारण?
8
कॉस्मेटिक सर्जरीवर 'शालिनी'चं प्रामाणिक उत्तर; माधवी निमकर म्हणाली, "कितीतरी कलाकारांनी..."
9
RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी
10
CM योगींच्या नेतृत्वात तयार झाले विक्रमी 39 कल्याण मंडपम्, आता दुर्बल कुटुंबांनाही धुमधडाक्यात करता येईल समारंभांचे आयोजन
11
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
12
ना जेवणाची परवानगी, ना ब्रेक... खर्च वाढेल म्हणून वधूचं फोटोग्राफी टीमसोबत धक्कादायक कृत्य
13
कुठल्याही प्रोजेक्टमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार, अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
14
ब्रोकरेज फर्मची 'या' ५ स्टॉक्सला पसंती! ऑटो, संरक्षण आणि हॉस्पिटॅलिटी कंपन्यांना मजबूत रेटिंग
15
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
16
Jasmin Jaffar: बिग बॉस फेम जास्मीन जाफरने श्रीकृष्ण मंदिरातील तलावात धुतले पाय; व्हिडीओ व्हायरल, लोक भडकले
17
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
18
Tanya Mittal : १२ वी पास आहे तान्या मित्तल; ५०० रुपयांपासून सुरू केला बिझनेस, आता कोट्यवधींची मालकीण
19
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
20
आयफोन १६ प्लसच्या खरेदीवर मोठी सूट, किंमत पाहून ग्राहकांचा आनंद गगनात मावेना!

राष्ट्रवादी कॉंग्रेसची तटस्थ भूमिका काय दर्शवते?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2020 01:15 IST

ओझर : निफाडच्या पंचायत समितीमध्ये बुधवारी झालेल्या सभापती, उपसभापती निवडीत शिवसेना-भाजपची युती घडून आल्याने जिल्ह्याच्या राजकारणात शिग्रपटलावर असलेल्या निफाड मध्ये कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून शिवसेना व राष्ट्रवादी हेच राहणार असल्याचे सिद्ध होऊन गेले आहे. सभापती म्हणून सेनेच्या रत्ना संगमनेरे तर उपसभापतीपदी विंचूर गणाचे भाजपचे सदस्य संजय शेवाळे बिनविरोध निवडून आले आहे.

ठळक मुद्देनिवडणूक : निफाड पंचायत समितीत शिवसेना-भाजपायुतीने संभ्रम

सुदर्शन सारडाओझर : निफाडच्या पंचायत समितीमध्ये बुधवारी झालेल्या सभापती, उपसभापती निवडीत शिवसेना-भाजपची युती घडून आल्याने जिल्ह्याच्या राजकारणात शिग्रपटलावर असलेल्या निफाड मध्ये कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून शिवसेना व राष्ट्रवादी हेच राहणार असल्याचे सिद्ध होऊन गेले आहे. सभापती म्हणून सेनेच्या रत्ना संगमनेरे तर उपसभापतीपदी विंचूर गणाचे भाजपचे सदस्य संजय शेवाळे बिनविरोध निवडून आले आहे.एकूण वीस सदस्यांचे संख्याबळ असलेल्या निफाड पंचायत समतिीत शिवसेनेचे सर्वाधिक दहा, राष्ट्रवादीचे पाच, अपक्ष तीन तर भाजपचे दोन सदस्य आहेत.बहुमताच्या आकडा गाठायचा म्हटला तर अकरा सदस्य लागतात.त्यात बुधवारी निवड प्रक्रि येसाठी विशेष बैठक तहसीलदार व गटविकास अधिकारी यांनी बोलवली. वीसपैकी केवळ चौदाच सदस्य उपस्थित होते. त्यात सेना भाजपचे बारा तर राष्ट्रवादीच्या दोघांचा समावेश होता. राज्यात भाजपला बाजूला करायला देशाचे नेते शरद पवार आण िमुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे काँग्रेसला सोबत घेऊन एकत्र आले. उद्धिष्ट एकच की भाजप कसा लांब राहिल. परंतु नाशिकच्या राजकारणात अनेक अध्याय रचलेल्या निफाडच्या राजकारणात कधी सुलतानी संकट येईल हे कुणीही सांगू शकत नाही. परंतु सुरवातीपासूनच शेवाळे शिवसेनेबरोबर असल्याने त्यांना त्याची परतफेड मिळाल्याची प्रतिक्रि या उमटली. परंतु मागील निवडीत महाविकास आघाडी साकारलेल्या निफाडमध्ये यंदा राष्ट्रवादीने नेमकी तटस्थ भूमिका का घेतली हा मुख्य प्रश्न उपस्थित होत आहे. त्यांच्या एका सदस्यला संपर्क केला असता वरिष्ठ नेत्यांनी आजच्या निवडणुकीत तटस्थ राहण्याचे आदेश दिल्याचे सांगितले. खरे म्हणजे संजय शेवाळे यांना मित्रत्वाची अनोखी भेट मिळणार हे राष्ट्रवादीच्या सदस्यांना आधीपासून माहीत असताना देखील त्यांनी महाविकास आघाडीचा धर्म पाळून गुलाल अंगावर घेतला असता तर काय बिघडले असते? परंतु कुणाचाही ताळमेळ नसल्याचा अनुभव या निवडणुकीत पुन्हा दिसून आलाज तालुक्यात भाजपचे ज्येष्ठ नेते सुरेशबाबा पाटलांचा गट सोडला तर दुसरा गट आत्मियता बदलण्यात माहिर आहे हे जनतेला आमदारकीच्या निवडणुकीत माहीत होऊन गेले. म्हणूनच विधानसभेला कुंदेवाडीत शिवसेनेला आघाडी मिळाली हे ही तितकेच खरे. इतरत्र मात्र काही पदाधिकारी भाजपचे वरिष्ठ नेत्यांच्या अर्थपूर्ण आदेशामुळे शिट्टी वाजवत सुटले होते.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक