शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

दिलासा कसला, हा तर शेतकऱ्यांत फूट पाडण्याचा डाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 01:11 IST

शेती किंवा हरित क्षेत्रावर कर नसल्याचे सांगून आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शेतकºयांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला असला, तरी मुळातच शहरात शेतीक्षेत्र अवघे १७ टक्के उरले आहे. आणि ८७ टक्के रहिवासी क्षेत्रातदेखील शेतीक्षेत्र आहे.

नाशिक : शेती किंवा हरित क्षेत्रावर कर नसल्याचे सांगून आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शेतकºयांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला असला, तरी मुळातच शहरात शेतीक्षेत्र अवघे १७ टक्के उरले आहे. आणि ८७ टक्के रहिवासी क्षेत्रातदेखील शेतीक्षेत्र आहे. असे भूखंड करपात्र असणार आहेत. त्यामुळे शेतकºयांची ही फसवणूक असल्याच्या भावना राजकीय पक्ष आणि अन्याय निवारण कृती समितीने व्यक्त केल्या आहेत. इतकेच नव्हे तर आयुक्त शेतकºयांतच फूट पाडत असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. दुसरीकडे, मोकळ्या भूखंडांवरीलच नव्हे तर सर्वच प्रकारच्या करवाढीच्या विरोधात आता भाजपाने शड्डू ठोकला असून, येत्या १९ एप्रिल रोजी विशेष महासभा घेण्याचे जाहीर करण्यात आले आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केलेल्या करवाढीच्या विरोधात आंदोलन पेटू लागल्याने राजकीय पक्षही अस्वस्थ झालेदिलासा कसला हा तर शेतकºयात फुट पाडण्याचा डाव असून शेतकºयाच्या मेळाव्यास सर्व पक्षीय हजेरी लावू लागले आहेत. अनेक प्रतिनिधी मंडळे आयुक्तांना भेटू लागल्याने त्यांनी पत्रकार परिषद घेऊन शेती क्षेत्रावर करच लागू नसल्याचे स्पष्टीकरण दिले. मात्र, त्यातून १७ टक्के हरित क्षेत्र असणाºयांनाच दिलासा मिळणार असून ८७ टक्के रहीवासी क्षेत्रात तब्बल ३५ टक्के शेतजमिन असून त्यांच्यावर करवाढींची टांगती तलवार कायम असल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकºयांना दिलासा मिळणार नाही असे सांगण्यात येत आहे.भाजपा विशेष महासभा बोलावणारसंपूर्ण करवाढच रद्द करण्यासाठी १९ एप्रिल रोजी विशेष महासभा बोलावण्याचा निर्णय भाजपाकडून घेण्यात आला अहे. यासंदर्भात भाजपा आमदार बाळासाहेब सानप यांनी शेतीक्षेत्रात घरपट्टीचा कर आकारला जाऊ नये अशी भाजपाची भूमिका असून, आयुक्तांच्या निर्णयाने शहरातील शेतकरीही आत्महत्या करतील. त्यामुळे या निर्णयाला आमचा तीव्र विरोध असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका