शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

हरिनामाचा गजर करत दिंडीचे पास्ते येथे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 01:13 IST

नायगाव : संबळ-पिपाणीचा मंगलमय सूर....फटाक्यांची आतषबाजी.... हरिनामाचा गजर करत..... संतश्रेष्ठ निवृत्तिनाथांच्या दिंडीचे सिन्नर तालुक्यातील पास्ते येथे स्वागत केले.

ठळक मुद्देपास्तेकरांनी तीन किलोमीटर अंतर पायी चालत जाऊन निरोप दिला.

नायगाव : संबळ-पिपाणीचा मंगलमय सूर....फटाक्यांची आतषबाजी.... हरिनामाचा गजर करत..... संतश्रेष्ठ निवृत्तिनाथांच्या दिंडीचे सिन्नर तालुक्यातील पास्ते येथे स्वागत केले.नागमोडी घाटाची अवघड चढण करत सिन्नर तालुक्यात प्रवेश करणाऱ्या त्र्यंबकेश्वर येथून आलेल्या पायी दिंडीचे संबळ-पिपाणीच्या मंगलमय धून वाजवत फटाक्यांची आतषबाजी करून हरिनामाचा जयघोष करत पास्ते ग्रामस्थांनी वारकºयांचे स्वागत केले.येथील व्ही. एन. नाईक विद्यालयाच्या प्रांगणात त्र्यंबकराजांची पालखी विसावली. यावेळी सहकारी सोसायटीचे अध्यक्ष भाऊलाल घुगे, सरपंच गोरख हांडे, उपसरपंच शरद आव्हाड व भजनी मंडळाने दिंडीचे स्वागत केले. सकाळपासून पास्ते, जामगाव, खापराळे, सरदवाडी, सिन्नर आदी गावांतील भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. भजनी मंडळ व ग्रामस्थांनी वारकºयांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. हजारो वारकºयांबरोबर भाविकांनीही भोजनानंतर भजनाचा आनंद घेतला.यावेळी भजनी मंडळातील सदस्यांसह माजी सरपंच नवनाथ घुगे, शांताराम आव्हाड, दिगंबर घुगे, श्रीधर आव्हाड, नवनाथ आव्हाड, सोपान घुगे आदींसह ग्रामस्थ उपस्थिती होते.दुपारी दोन वाजेच्या सुमारास पालखीची गावातून टाळ मृदंगाचा गजर... ज्ञानोबा... ज्ञानोबा, विठ्ठल ... विठ्ठल नामाचा जयघोष करत प्रदक्षिणा पार पडली. हजारो वारकºयांना गावाच्या शिवरस्त्यापर्यंत निरोप देण्यासाठी अवघ्या पास्तेकरांनी तीन किलोमीटर अंतर पायी चालत जाऊन निरोप दिला.