शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
5
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
6
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
7
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
8
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
9
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
10
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
12
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
13
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
14
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
15
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
16
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
17
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
19
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया

नगरसुल येथील आठवडे बाजार उन्हामुळे शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 18:59 IST

नगरसुल : येवला तालुक्यातील नगरसुल येथील आठवडे बाजार दर शुक्र वारी भरतअसुन दिवसेंदिवस गर्दीचे प्रमाण कमी होत चालले आहे. शिमग्यानंतर उन्हाची तिव्रता वाढत चालली असुन शुक्र वारी दुपारी तीन साडे पर्यंत बाजारात शुकशुकाट पाहायला मिळाला.

ठळक मुद्देनगरसुल : ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात दुष्काळची झळ

नगरसुल : येवला तालुक्यातील नगरसुल येथील आठवडे बाजार दर शुक्र वारी भरतअसुन दिवसेंदिवस गर्दीचे प्रमाण कमी होत चालले आहे. शिमग्यानंतर उन्हाची तिव्रता वाढत चालली असुन शुक्र वारी दुपारी तीन साडे पर्यंत बाजारात शुकशुकाट पाहायला मिळाला.दुकानदार दुकान मांडुन गप्प बसलेली दिसत होती. नगरसुल आठवडे बाजार हा येवल्यानंतर अंदरसुल प्रमाणे मोठा भरतो नगरसुल गावाला बर्याच खेड्याचा संपर्क असल्याने आठवडे बाजार हा खुप मोठा भरतो तो दुसरी परंतु सद्य उन्हाची तिव्रता जास्त जानवर असल्याने चार साडे चार नंतर बाजार भरतांना दिसतो तो उशिरा पर्यंत दिसतो.येवला तालुक्यातील पुर्व-उत्तर भागातील खेडोपाड्यामध्ये भाजीपाला जास्त प्रमाणात पिकविला जात असल्याने आणि दुर्दैवाने ह्याच भागात पावसाने ओढ दिल्याने भाजीपाला उत्पन्न कमी झाले आहे.या भागात गेल्या तीन चार वर्षांपासुन दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांना शेतीला पाणी नाही, मजुरांना हाताला काम नाही. परीणामी मजुरांवर उदरनिर्वाहासाठी स्थलांतर करण्याची वेळ आली. त्याचा परिणाम बाजर पेठावर पडला. ह्या नगरसुल आठवडे बाजारात सर्व भाजीपाला हा बाहेरु न येत असल्याने भाजीपाल्याचे दर दिवसेदिवस वाढत चालले आहेत. वांगी, भेंडी, मिरची, गवार, कोबी, फ्लावर, शेवगा, दोडका, गिलके आदींचे भाव वाढले असून पाले भाज्यांसाठी पंधरा रु पयांपेक्षा जास्त किंमत मोजावी लागते. तर कारले, गवार दिसेनासे झाली आहे.(फोटो २३ नगरसुल)