शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड बेपत्ता? उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यापासून संपर्कात नाहीत; विरोधकांनी सरकारला घेरले
2
ऑपरेशन सिंदूरवेळी एकट्या S-400 ने पाकिस्तानची एवढी विमाने पाडली, हवाईदलप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट
3
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
4
Salim Pistol: बेकायदेशीर शस्त्रांचा पुरवठा करणाऱ्या 'सलीम पिस्तूल'ला नेपाळमधून अटक!
5
PIB Fact Check: रजिस्टर्ड पोस्ट सेवा बंद करण्यात आलीये का? पाहा व्हायरल दाव्यामागील सत्य
6
टीम इंडियाचा कॅप्टन गिल इथंही टॉपला! क्रिकेटच्या पंढरीत घातलेली जर्सी लिलावात ठरली लाख मोलाची
7
Video - २ रुपयांची राखी १०० रुपयांना; दुकानदाराने सांगितला व्यवसायामागच्या 'चालूगिरी'चा खेळ
8
अमेरिका १, सिंगापुर २, नॉर्वे ३... ही यादी पाहून डोनाल्ड ट्रम्प डोकं पकडतील, कोणती आहे यादी? जाणून घ्या
9
मध्यमवर्गीयांना गरिबीच्या खाईत लोटतात या पाच सवयी, त्वरित न बदलल्यास होईल पश्चाताप
10
विधानसभेला १६० जागा निवडून देण्याची गॅरंटी, 'त्या'२ जणांची ऑफर; शरद पवारांचा सर्वात मोठा दावा 
11
शरणूसोबत 'मस्साजोग' करायचं होतं; सोबत ट्रिमर, साडी, ब्लाऊज अन् कंडोम होतं, सत्य समजताच पोलीस चक्रावले
12
काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानचं पुन्हा रडगाणं; आता म्हणतायत "अमेरिका किंवा इतर कोणत्याही देशाची मध्यस्थी चालेल पण..."  
13
रेल्वेची राऊंड ट्रिप योजना...! तिकिटांवर २० टक्के डिस्काऊंट देणार, अटी एवढ्या की...; एवढे करून मिळाले जरी...
14
ICC नं टीम इंडियाला दिली होती वॉर्निंग; तरीही कोच गंभीर राहिला 'खंबीर', अन्... पडद्यामागची गोष्ट
15
अतूट नातं! १७ वर्षांपासून 'या' अभिनेत्याला राखी बांधतेय ऐश्वर्या राय; प्रेमाने मारते 'अशी' हाक
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये या अभिनेत्याची एन्ट्री, साकारणार रावणाच्या जवळच्या व्यक्तीची भूमिका
17
हे जग सोडून गेलेल्या बहिणीच्या हाताने रक्षाबंधन! वलसाडच्या भावासाठी 'ती' जिवंत हात घेऊन आली...
18
पत्नी आणि दोन मुलींची हत्या करून पती फरार; तिहेरी हत्याकांडांने दिल्ली हादरली
19
'या' देशातील लोक आता आपला पत्ताच बदलणार; संपूर्ण देश ऑस्ट्रेलियामध्ये सामील होणार! कारण काय?
20
ICICI Bank Minimum Balance: आता ₹१०००० नाही, बचत खात्यात ₹५०००० चा मिनिमम बॅलन्स ठेवावा लागणार, 'या' दिवसापासून नियम लागू होणार

वजीरखेडच्या कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 02:40 IST

डोक्यावर बॅँकेचे अडीच लाख रुपये कर्ज असलेल्या शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याची घटना मालेगाव तालुक्यातील वजीरखेडे येथे घडली आहे.

नाशिक : डोक्यावर बॅँकेचे अडीच लाख रुपये कर्ज असलेल्या शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याची घटना मालेगाव तालुक्यातील वजीरखेडे येथे घडली आहे.या घटनेने जिल्ह्यात आत्महत्या करणाºया शेतकऱ्यांची संख्या ११ झाली आहे. राजेंद्र यशवंत बोरसे (५०) असे या शेतकºयाचे नाव असून, १९ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास त्यांनी विषारी औषध सेवन केले होते. ही बाब लक्षात येताच त्यांच्यावर मालेगावच्या खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले, परंतु उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मावळली. मयत राजेंद्र बोरसे यांच्या आईच्या नावे वजीरखेडे शिवारात १ हेक्टर ५२ आर इतके क्षेत्र असून, स्टेट बॅँकेच्या शाखेचे अडीच लाख रुपयांचे कर्ज आहे.याबाबतचा अहवाल कृषी विभागाने दिला आहे. राज्य व केंद्र सरकार शेतकºयांच्या हिताचे निर्णय घेऊन त्यांच्या खात्यावर पैसे टाकत असतानाही शेतकºयांचे दृष्टचक्र संपुष्टात आले नसल्याचे या घटनेने स्पष्ट झाले असून, जिल्ह्यात चालू वर्षी आजवर ११ शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत.

टॅग्स :Suicideआत्महत्याCrime Newsगुन्हेगारी