शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
2
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
3
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
4
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
5
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
6
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
7
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
8
बापासमोरच दोन वर्षाच्या मुलाला जबड्यात धरून बिबट्या पसार; १५० जवानांकडून शोधमोहिम, मृतदेह सापडला
9
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
10
लवकरच बाजारात येतेय Toyota ची Mini Fortuner! महाराष्ट्रातल्या 'या' शहरात होणार उत्पादन; किती असू शकते किंमत? जाणून घ्या
11
तंत्रज्ञानाची किमया! सॅमसंगने AI Home केलं लाँच; आता घर होईल स्मार्ट, फक्त एक क्लिक अन्...
12
तांत्रिक बिघाड की मोसादचा हात? संयुक्त राष्ट्रांत पॅलेस्टाईनवर चर्चा होताच ४ बड्या नेत्यांचा माईक बंद  
13
पद्मश्री ज्येष्ठ लेखक एस. एल. भैरप्पा काळाच्या पडद्याआड; पंतप्रधान मोदींसह राष्ट्रपतींनी वाहिली श्रद्धांजली
14
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 
15
हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात दुसऱ्याच पायाची सर्जरी, ऑक्सिजन मास्क काढला अन्...
16
"फायनलमध्ये बघून घेऊ’’, दोन वेळा मार खाल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीचं भारताला आव्हान    
17
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
18
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
19
समृद्धी महामार्गावर दुहेरी उत्पन्नाचा स्रोत; सौरऊर्जा निर्मिती करणारा देशातील पहिला 'एक्सप्रेसवे' !
20
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?

वजीरखेडच्या कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 02:40 IST

डोक्यावर बॅँकेचे अडीच लाख रुपये कर्ज असलेल्या शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याची घटना मालेगाव तालुक्यातील वजीरखेडे येथे घडली आहे.

नाशिक : डोक्यावर बॅँकेचे अडीच लाख रुपये कर्ज असलेल्या शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याची घटना मालेगाव तालुक्यातील वजीरखेडे येथे घडली आहे.या घटनेने जिल्ह्यात आत्महत्या करणाºया शेतकऱ्यांची संख्या ११ झाली आहे. राजेंद्र यशवंत बोरसे (५०) असे या शेतकºयाचे नाव असून, १९ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास त्यांनी विषारी औषध सेवन केले होते. ही बाब लक्षात येताच त्यांच्यावर मालेगावच्या खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले, परंतु उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मावळली. मयत राजेंद्र बोरसे यांच्या आईच्या नावे वजीरखेडे शिवारात १ हेक्टर ५२ आर इतके क्षेत्र असून, स्टेट बॅँकेच्या शाखेचे अडीच लाख रुपयांचे कर्ज आहे.याबाबतचा अहवाल कृषी विभागाने दिला आहे. राज्य व केंद्र सरकार शेतकºयांच्या हिताचे निर्णय घेऊन त्यांच्या खात्यावर पैसे टाकत असतानाही शेतकºयांचे दृष्टचक्र संपुष्टात आले नसल्याचे या घटनेने स्पष्ट झाले असून, जिल्ह्यात चालू वर्षी आजवर ११ शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत.

टॅग्स :Suicideआत्महत्याCrime Newsगुन्हेगारी