शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

पालखेड वितरिकेवरील जलसाठ्याचे पूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 15:51 IST

येवला : तालुक्यातील पालखेड कालवा लाभक्षेत्रातील वितरीका ४६ ते ५२ वरील संपूर्ण बंधारे जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रासंगिक कोट्यातुन जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री गिरीष महाजन यांच्या आदेशानेन्वये संपूर्ण बंधारे पाण्याने भरु न देण्यात आले. या जलसाठ्याचे पूजन सरला बेटाचे मठाधिपती संत रामगिरी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले.

येवला : तालुक्यातील पालखेड कालवा लाभक्षेत्रातील वितरीका ४६ ते ५२ वरील संपूर्ण बंधारे जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रासंगिक कोट्यातुन जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री गिरीष महाजन यांच्या आदेशानेन्वये संपूर्ण बंधारे पाण्याने भरु न देण्यात आले. या जलसाठ्याचे पूजन सरला बेटाचे मठाधिपती संत रामगिरी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. रब्बी हंगामाच्या कालखंडातच भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाबा डमाळे बाबा डमाळे यांच्या नेतृत्वाखाली शेतकºयांनी जिल्हाधिकाºयांकडे पाण्याची मागणी केली होती. या मागणीला अनुसरु न जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनी वितरीका ४५ च्या वरील शेतकºयांचे सिंचनाचे हक्काचे असल्यामुळे प्रथम त्यांना पाणी देण्याचे आदेश केले व त्यानंतर प्रासंगिक पाण्याच्या कोट्यातुन वितरीका ४६ ते ५२ वरील बंधारे भरु न देण्याच्या आदेशानुसार ऐन उन्हाळ्यात मार्च महिन्यात संबंधित बंधारे भरु न देण्यात आले. कारण, अशा प्रकारचे उन्हाळ्यात बंधारे भरु न देण्यात प्रथमच यश मिळाल्यामुळे शेतकरी वर्गात वर्गात आनंदाला पारा उरलेला नाही. यावेळी रामु भागवत, अरु ण देवरे, ठकचंद वरे, बाळासाहेब काळे, आप्पासाहेब भागवत, नाना शेळके, रावसाहेब मगर, शंकरराव सोनवणे, गजानन देशमुख, अण्णा ढोले, जगदिश गायकवाड आदींसह मोठ्या संख्येने शेतकºयांच्या शिष्टमंडळाने महाजन व संबधित अधिकाºयांच्या भेटी-गाठी घेतल्या होत्या. याप्रसंगी रामुदादा भागवत, बाळासाहेब काळे, अरु ण देवरे, नाना शेळके, ठकचंद वरे, कचरु चव्हाण, रावसाहेब मगर, सरपंच वेणुनाथ भागवत, संजय भागवत, अविनाश भागवत, आप्पासाहेब भागवत, हरिभाऊ साळुंके, संदिप भागवत, चांगदेव भागवत, कारभारी भागवत आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक