शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

पाण्याअभावी मेंढपाळांचे हाल

By admin | Updated: June 19, 2017 01:11 IST

खामखेडा : पावसाअभावी शेतकरी त्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्कखामखेडा : पावसाळा लांबल्याने खामखेडा परिसरातील मेंढीपालन व्यवसाय धोक्यात आला असून, मेंढ्यांसाठी पिण्याचे पाणी व चाऱ्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. पावसाला दरवर्षी दि. २५ मे नंतर सुरुवात होत. साधारण मृग नक्षत्रापर्यंत येण्यास सुरुवात होते. त्यामुळे पाऊस पडल्यानंतर सर्वत्र गवत उगवून परिसर हिरवागार दिसतो. त्यामुळे मेंढ्यांचा चाऱ्याचा प्रश्न या दिवसांमध्ये सुटलेला असतो.परंतु चालू वर्षी रोहिणी नक्षत्र कोरडे गेले. मृग नक्षत्र लागून तीन-चार दिवस होत झाले तरी कोठेही पावसाची चिन्हे दिसत नाहीत. पावसाने जिल्ह्यात काही अल्पशा प्रमाणात हजेरी लावली आहे. परंतु खामखेडा परिसरात अजूनही पाऊस न पडल्याने मेंढ्यांसाठी चारा उपलब्ध न झाल्यामुळे मेंढपाळांपुढे प्रश्न उभा राहिला आहे. मेंढपाळांना आपल्या मेंढ्यांसाठी खराब कांदे विकत घेऊन चारा म्हणून त्यांचा उपयोग करावा लागत आहे. पूर्वी शेतात गावठी बाभळाची, निंबाची झाडे मोठ्या प्रमाणात होती. त्यामुळे उन्हाळ्यात या झाडांच्या पाल्यावर भागत असे. परंतु आता शेतातील झाडांची संख्या कमी झाल्याने अगदी अल्पशा झाडाच्या पाल्यावर मेंढ्यांची भूक भागवावी लागत आहे.काही मेंढपाळ तर ज्या शेतकऱ्याकडे थोड्याफार प्रमाणात ज्वारीचा हिरवा कडबा आहे तो विकत घेऊन त्याच्या शेतात रात्रभर मेंढ्या फुकट बसवतात. त्यामुळे मेंढ्यांचा पाण्याचा व बरोबरच चाऱ्याचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. यामुळे मेंढपाळ व्यवसाय धोक्यात आला आहे.