शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

पाणीटंचाईच्या काळात भागविली गावाची तहान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 13:23 IST

नांदूरवैद्य : पाणीटंचाईने त्रस्त असलेल्या बेलगाव कुºहे येथे दोन किलोमीटर अंतरावरून पाण्यासाठी गावातील नागरिकांची भटकंती पाहुन येथील सामाजिक कार्यकर्ते कैलास गुळवे यांनी स्वमालकीच्या विहिरितून अंबिका मातेच्या मंदिराजवळील सार्वजनिक विहिरीत पाणी दिले आहे.

नांदूरवैद्य : पाणीटंचाईने त्रस्त असलेल्या बेलगाव कुºहे येथे दोन किलोमीटर अंतरावरून पाण्यासाठी गावातील नागरिकांची भटकंती पाहुन येथील सामाजिक कार्यकर्ते कैलास गुळवे यांनी स्वमालकीच्या विहिरितून अंबिका मातेच्या मंदिराजवळील सार्वजनिक विहिरीत पाणी दिले आहे. इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील बेलगांव कुºहे या गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीने तळ गाठल्याने पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ग्रामस्थांना पिण्याचे पाणी तिसऱ्या दिवशी का होईना मिळते. परंतु नेहमीच्या वापरासाठी आणि जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. यामुळे जनावरांना पिण्यासाठी तसेच महिलांना वापरण्यासाठी मुबलक पाणी उपलब्ध झाल्याने पाण्यासाठी करावी लागणारी वणवन थांबली आहे. प्रसंगी पिकांना पाणी देणे बंद करु न गावाला पिण्यासाठी पाणी उपलब्ध व्हावे पाण्यासाठी नागरिकांची होणारी ससेहोलपट थांबावी या हेतूने कैलास गुळवे यांनी दिवसाचे विहिरीतून वीजपंप सुरु केला आहे. त्यामुळे नेहमीच पाणी टंचाई पाचविला पूजलेल्या येथील लोकांसाठी गुळवे हे जलदाता ठरले आहे.

टॅग्स :Nashikनाशिक