शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
7
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
8
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
9
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
10
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
11
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
12
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
13
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
14
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
15
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
16
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
17
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
18
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
19
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
20
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

योजना बंद असल्याने स्वखर्चाने टॅँकरद्वारे पाणीपुरवठा

By admin | Updated: March 7, 2017 00:38 IST

सिन्नर : गेल्या पंधरा दिवसांपासून वावीसह अकरा गाव पाणीपुरवठा बंद असल्याने योजनेत समाविष्ट असलेल्या गावांना तीव्र टंचाई जाणवत आहे.

 सिन्नर : गेल्या पंधरा दिवसांपासून वावीसह अकरा गाव पाणीपुरवठा बंद असल्याने योजनेत समाविष्ट असलेल्या गावांना तीव्र टंचाई जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर भरतपूर गणाच्या नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य योगीता बाबासाहेब कांदळकर यांनी स्वखर्चाने मिठसागरे गावास पिण्याच्या पाण्याचा टॅँकर सुरु केला. वीजबिलाची थकबाकी असल्याने वावीसह अकरा गाव पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे योजनेत समाविष्ट असलेल्या गावांना तीव्र टंचाईची झळ बसू लागली आहे. मिठसागरे गावास अन्यत्र पाण्याचा स्रोत नसल्याने याठिकाणी टंचाईची तीव्रता सर्वाधिक आहे. मिठसागरे ग्रामस्थांची पंधरा दिवसांपासून पाण्यासाठी होणारी वणवण विचारात घेऊन नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य योगीता कांदळकर यांनी स्वखर्चाने रविवारपासून मिठसागरे गावासाठी पिण्याच्या पाण्याचा टॅँकर सुरू केला आहे. पंचायत समितीचे उपसभापती राजेंद्र घुमरे यांच्या उपस्थितीत या टॅँकरद्वारे पाण्याचे वितरण सुरु करण्यात आले. यावेळी आनंदा कांदळकर, ग्रामपंचायत सदस्य बाबासाहेब कांदळकर, नाना कासार, प्रदीप तनपुरे, सोमनाथ कासार, बाळासाहेब साळुंके, संजय दिवेकर, संदीप कासार, गोरख चतुर, मधुकर फापाळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)