शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

बागलाण, मालेगाव तालुक्यातील साठ गावांना पाणीपुरवठा योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 00:31 IST

राज्य शासनाच्या मुख्यमंत्री पेयजल योजनेअंतर्गत बागलाण व मालेगाव तालुक्यातील साठ गावांना सुमारे ७० कोटी रुपये खर्चाच्या पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आल्या आहेत.

सटाणा : राज्य शासनाच्या मुख्यमंत्री पेयजल योजनेअंतर्गत बागलाण व मालेगाव तालुक्यातील साठ गावांना सुमारे ७० कोटी रुपये खर्चाच्या पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आल्या आहेत.  मंजूर योजनांमध्ये बागलाणच्या तब्बल ५१ गावांचा समावेश आहे. येत्या १५ सप्टेंबरपर्यंत या कामांना प्रारंभ करण्यात येणार आहे. बागलाण तालुक्यातील तळवाडे भामेर कालव्याचे कामदेखील अंतिम टप्प्यात आले असून, लवकरच हरणबारी डाव्या कालव्याचे काम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी दिली.  बागलाण व मालेगाव तालुक्यातील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्या समवेत झालेल्या विशेष बैठकीत बागलाण तालुक्यासह मालेगाव तालुक्यातील बहुतांशी गावांचा मुख्यमंत्री पेयजल योजनेत समावेश करण्याचा प्रस्ताव आपण ठेवला होता. मुख्यमंत्र्यांसह राज्याचे पाणीपुरवठा मंत्री यांनी मुख्यमंत्री पेयजल योजनेत बागलाण तालुक्यातील ५१ गावांसह मालेगाव तालुक्यातील नऊ गावांचा समावेश केल्याचे डॉ. भामरे यांनी म्हटले आहे. १५ सप्टेंबरपर्यंत या कामांना सुरु वात होणार असून, लवकरच या सर्व कामांचा भूमिपूजन सोहळा पार पडणार आहे.या गावांना होणार फायदाबागलाण तालुक्यातील अजमीर सौंदाणे, अलियाबाद, औंदाणे, आव्हाटी, भाक्षी, भिलवाड, जामनेस पाडा, बिजोटे, बिलपुरी, हनुमंत पाडा, कांद्याचा मळा,बोºहाटे, राहूड, चौंधाणे, दह्याणे, देवठाण, गोराणे, जोरण, कºहे, केळझर, खमताणे, खिरमाणे, मळगाव, भामेर, मुल्हेर, पिंपळदर, पिंपळकोठे, पिंगळवाडे, रामतीर, रातीर, भंडारपाडे, भाटांबा, भिकारसोंडा,भोकरपाडा, धुखीपाडा, ताहाराबाद, तांदूळवाडी, तरसाळी, कोपमल, वीरगाव, वाघळे व मालेगाव तालुक्यातील अस्ताणे, चिंचगव्हाण, ढवळेश्वर, निमशेवडी, पाडळदे, पांढरूण, वडनेर, वºहाणे व वºहाणेपाडा या गावांचा व पाड्यांचा समावेश करण्यात आला.बागलाण, मालेगाव तालुक्यातील जलसिंचन प्रश्नासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्याचा आपण सातत्याने प्रयत्न केला आहे. सटाणा शहराचा पाणीप्रश्न, तळवाडे भामेर एक्स्प्रेस कालवा, हरणबारी डावा कालव्यासह, साक्र ी-शिर्डी राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण आणि तब्बल ५१ गावांचा मुख्यमंत्री पेयजल योजनेत समावेश करण्यात आपल्याला यश आले आहे. निवडणुकीदरम्यान दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करण्यात आपल्याला यश आले आहे.- डॉ. सुभाष भामरे, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री

टॅग्स :Waterपाणी