शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

धामोडे भुयारी रेल्वे गेटमध्ये पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 12:41 IST

पाटोदा : मनमाड सोलापूर रेल्वे मार्गावर रेल्वे प्रशासनाच्या वतीने धामोडे गावानजीक गेट नंबर ७९ङ्क्तसी वर प्रवाशी तसेच ग्रामस्थांच्या सोयीसाठी मागील वर्षापासून भुयारी मार्ग बनविण्यात आला आहे.मात्र या भुयारी मार्गात पावसाचे पाणी साचत आहे. भुयारी मार्गात अद्यापही सुमारे चार ते पाच फुटापर्यंत पाणी साचलेले असल्याने स्थानिक ग्रामस्थ व प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.

पाटोदा : मनमाड सोलापूर रेल्वे मार्गावर रेल्वे प्रशासनाच्या वतीने धामोडे गावानजीक गेट नंबर ७९ङ्क्तसी वर प्रवाशी तसेच ग्रामस्थांच्या सोयीसाठी मागील वर्षापासून भुयारी मार्ग बनविण्यात आला आहे.मात्र या भुयारी मार्गात पावसाचे पाणी साचत आहे. भुयारी मार्गात अद्यापही सुमारे चार ते पाच फुटापर्यंत पाणी साचलेले असल्याने स्थानिक ग्रामस्थ व प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.या ठिकाणी रेल्वे गेट असल्याने या मार्गावर गाडी जाण्या-येण्याच्या वेळेस सुमारे तास दीड तास गेट बंद राहात असल्याने प्रवाशी तसेच वाहनधारकांना येथे ताटकळत थांबावे लागत होते.त्यामुळे या ठिकाणी पर्यायी भुयारी मार्गाची व्यवस्था करावी अशी मागणी होती.या मागणीची रेल्वे विभागाने दखल घेऊन या ठिकाणी भुयारी मार्गाची निर्मिती केली आहे.त्यामुळे प्रवाशी व वाहनधारकांना दिलासा मिळाला होता.मात्र मागील पंधरवड्यात झालेल्या पावसाने भुयारी मार्गात पाणी साचून या मार्गावरील वाहतूक पूर्णता बंद झाली असून आजही या भुयारी मार्गात पाणी साचलेले असल्याने ग्रामस्थ तसेच प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. पर्यायी मार्ग व्यवस्था नसल्याने नाराजी पसरली आहे.या भागातील शेतकरी आपला शेतमाल लासलगाव येथे विक्र ीसाठी नेण्यासाठी हाच मार्ग जवळचा असून यातून शेतकर्यांचा वेळ व पैशाची बचत होते .तसेच नगरसूल ,धामोडे,राजापूर या भागातील प्रवाशांना मनमाड महामार्गावर जाण्यासाठी सुमारे दहा बारा किलोमीटर लांब येवला व इतर मार्गाने प्रवास करावा लागत असल्याने नाराजी पसरली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक