शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
3
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
4
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
5
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
6
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
8
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
9
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
10
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
11
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू
12
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
13
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
14
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
15
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
16
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
17
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
18
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
19
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
20
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...

आसखेडा गावात पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 14:18 IST

नामपूर ; बागलाण तालुक्यातील आसखेडा गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत .

नामपूर ; बागलाण तालुक्यातील आसखेडा गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत .‘नदी उशासी परंतु कोरड घशासी’ या उक्तीनुसार आसखेडा गावाची आज अवस्था झाली आहे . एकेकाळी बागलाण तालुक्यात सर्वात जास्त बागायतदार गाव म्हणुन या गावची ख्याती होती . सलग तिन वर्ष गारपिट झाल्यामुळे शेती व्यवसाय संकटात सापडल्यामुळे गावाची आर्थिक परिस्थिति नाजुक झाली . लोकसंख्या चार हजाराच्या आस पास असून मतदार संख्या तीन हजारांपेक्षा जास्त आहे . गावात चार दिवसाआड पाणीपुरवठा होत होता .सामान्य नागरिक हंडाभर पाण्यासाठी पायी वण वण फिरताना दिसत आहे . ग्रामपंचायत मालकीच्या दोन विहिरी आहेत .मात्र भुगर्भात जलसाठा नसल्यामुळे त्या कोरड्या पडल्या आहेत . गावाचा विस्तार लक्षात घेता दरोरोज किमान एक लाख लीटर पाण्याची दैनंदिन गरज आहे .मात्र एवढे पाणी ग्रा पंचयात मधुन उपलब्ध होत नसल्यामुळे गावातील जनतेचा ग्रामपंचायत प्रशासनावर रोष वाढत होता . अखेर गावच्या सरपंच जया सावला यांनी आपल्या स्वत:च्या विहिरीतुन दररोज ७० हजार लीटर पाणी उपलब्ध करु ण गावाची तहान भागवण्याचा निर्णय घेतल्यामुळे गावाची पाणीटंचाई दूर झाली आहे. या कामी राजेन्द्र सावला , भाऊसाहेब सावला , दीपक कापडनिस यांनी मोलाचे सहकार्य केल्याचे दिसत असून हरणबारी धरणाचे आवर्तन त्वरित सोडण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्यांनी केली आहे.--------------------------स्वर्गीय विजय सावला यांच्या पावलावर पाऊल ठेवून जनतेच्या हितासाठी स्वत:च्या विहिरिचे पाणी गावास उपलब्ध करु न दिले आहे . आगामी काळात गावाचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी शासन स्तरावरपर्यंत प्रयत्न सुरु आहेत .- जया सावला, सरपंच, आसखेडा

टॅग्स :Nashikनाशिक