शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
5
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
6
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
7
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
8
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
9
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
10
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
11
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
12
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
13
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
14
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
15
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
17
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
18
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
19
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
20
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज

जिल्ह्यातील २११ गावे, वाड्यांना पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 01:45 IST

सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यातही जिल्ह्णातील ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू लागली असून, त्यातच उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे टॅँकरची मागणी वाढली आहे. २११ गावांना ४८ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असल्याने पीक परिस्थितीही गंभीर होऊन दुष्काळसदृश परिस्थितीची भीती व्यक्त होऊ लागली आहे.

नाशिक : सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यातही जिल्ह्णातील ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू लागली असून, त्यातच उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे टॅँकरची मागणी वाढली आहे. २११ गावांना ४८ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असल्याने पीक परिस्थितीही गंभीर होऊन दुष्काळसदृश परिस्थितीची भीती व्यक्त होऊ लागली आहे.  मान्सूनचे आगमन होऊनही जिल्ह्णात जून महिना कोरडाच गेला. जुलै महिन्यात पावसाने चांगलीच झड लावल्यामुळे नद्या, नाले दुतर्फा भरून वाहिले तर तळ गाठलेल्या विहिरींनाही पाणी लागल्यामुळे बºया प्रमाणात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटण्यास सुरुवात झाली. तथापि, जिल्ह्णातील मालेगाव, बागलाण, सिन्नर, येवला, नांदगाव, देवळा, चांदवड या तालुक्यातील काही गावांना पाऊसच न झाल्यामुळे भर पावसाळ्यात या ठिकाणी टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला.  मालेगाव, नांदगाव, सिन्नर, येवला व त्र्यंबकेश्वर या पाच तालुक्यात ५४ गावे, १५७ वाडे अशा २११ गावांना ४८ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.  काही तालुक्यांमध्ये आत्तापासूनच पिण्याच्या पाण्यासाठी टॅँकरची मागणी होऊ लागली असून, त्यामुळे नजीकच्या काळात टॅँकर वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.  जुलै, आॅगस्ट या दोन महिन्यात कमी अधिक पाऊस होऊन काही प्रमाणात पिकांची परिस्थिती सुधारण्यास मदत झाली असली तरी, पिण्याच्या पाण्याची टंचाई कायम राहिली. त्यामुळे सलग दोन महिने टंचाई कृती आराखड्याला मुदतवाढ देण्याची वेळ आली. आताही सप्टेंबर महिन्यात उन्हाचा तडाखा वाढताच ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात भासू लागली आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई