शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

जिल्ह्यातील २११ गावे, वाड्यांना पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 01:45 IST

सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यातही जिल्ह्णातील ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू लागली असून, त्यातच उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे टॅँकरची मागणी वाढली आहे. २११ गावांना ४८ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असल्याने पीक परिस्थितीही गंभीर होऊन दुष्काळसदृश परिस्थितीची भीती व्यक्त होऊ लागली आहे.

नाशिक : सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यातही जिल्ह्णातील ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू लागली असून, त्यातच उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे टॅँकरची मागणी वाढली आहे. २११ गावांना ४८ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असल्याने पीक परिस्थितीही गंभीर होऊन दुष्काळसदृश परिस्थितीची भीती व्यक्त होऊ लागली आहे.  मान्सूनचे आगमन होऊनही जिल्ह्णात जून महिना कोरडाच गेला. जुलै महिन्यात पावसाने चांगलीच झड लावल्यामुळे नद्या, नाले दुतर्फा भरून वाहिले तर तळ गाठलेल्या विहिरींनाही पाणी लागल्यामुळे बºया प्रमाणात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटण्यास सुरुवात झाली. तथापि, जिल्ह्णातील मालेगाव, बागलाण, सिन्नर, येवला, नांदगाव, देवळा, चांदवड या तालुक्यातील काही गावांना पाऊसच न झाल्यामुळे भर पावसाळ्यात या ठिकाणी टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला.  मालेगाव, नांदगाव, सिन्नर, येवला व त्र्यंबकेश्वर या पाच तालुक्यात ५४ गावे, १५७ वाडे अशा २११ गावांना ४८ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.  काही तालुक्यांमध्ये आत्तापासूनच पिण्याच्या पाण्यासाठी टॅँकरची मागणी होऊ लागली असून, त्यामुळे नजीकच्या काळात टॅँकर वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.  जुलै, आॅगस्ट या दोन महिन्यात कमी अधिक पाऊस होऊन काही प्रमाणात पिकांची परिस्थिती सुधारण्यास मदत झाली असली तरी, पिण्याच्या पाण्याची टंचाई कायम राहिली. त्यामुळे सलग दोन महिने टंचाई कृती आराखड्याला मुदतवाढ देण्याची वेळ आली. आताही सप्टेंबर महिन्यात उन्हाचा तडाखा वाढताच ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात भासू लागली आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई