शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस जाहीर, कोणाला किती पैसे मिळणार?
2
'तिकीट वाटप'वरून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये पाटणा एअरपोर्टवर तुफान हाणामारी, व्हिडीओ व्हायरल!
3
भीषण संघर्षानंतर पाकिस्तानची शस्रसंधीसाठी अफगाणिस्तानला विनवणी, दोन्ही देशांत ४८ तासांसाठी युद्धविराम
4
जैसलमेर दुर्घटनेनंतर आता जयपूरमध्ये धावत्या बसला आग, परिसरात खळबळ!
5
प्रसिद्ध लेखिका अर्चना शंभरकर यांचे निधन, वयाच्या ५२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!
6
Bihar Elections: मैथिली ठाकूर यांचा मतदारसंघ ठरला, कुणाची तिकिटं कापली; भाजपची दुसरी यादी जाहीर
7
फूड डिलिव्हरी ॲपला २१ लाखांचा चुना, २ वर्षे फुकट जेवला; तरुणाचा झुगाड पाहून चक्रावून जाल!
8
सांगलीत 'भोसले टोळी'चा धुमाकूळ; भरदिवसा घरफोड्या करून ४७ तोळे सोने लंपास
9
Silver Supply Crunch: जास्त पैसे देऊन विकत घ्यायला तयार, पण लोकांना बाजारात चांदी मिळेना?
10
सासूसोबत अफेअर, अश्लील व्हिडीओ आणि..., जावयाच्या हत्येची धक्कादायक कहाणी समोर
11
रोहित शर्मा मोठ्या विक्रमाच्या उंबरठ्यावर; ५४ धावा करताच सौरव गांगुलीला टाकणार मागे!
12
डॉक्टर पतीने केली पत्नीची हत्या, भासवला नैसर्गिक मृत्यू , अखेर ६ महिन्यांनी असं फुटलं बिंग 
13
'खट्याळ सासू नाठाळ सून' सिनेमात निवेदिता सराफ यांना होती पहिली पसंती, पण नंतर वर्षा उसगांवकर यांची लागली वर्णी
14
Ghost Town Visitor: हा फोटो काढायला दहा वर्षे लागली अन् ठरला 'फोटोग्राफर ऑफ द ईयर'; सगळी स्टोरी काय?
15
आई-वडील, दोन मुली, एक मुलगा...; जैसलमेर बस दुर्घटनेत अख्खं कुटुंब जळून खाक!
16
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
17
1 रुपयात दररोज 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन्..; BSNL ने आणली नवीन दिवाळी ऑफर
18
बाळासाहेब थोरातांचा १ लाख  नाही तर एवढ्या मतांनी पराभव, राज ठाकरेंचा तो दावा ठरला चुकीचा
19
Ranji Trophy : पुणेकर झाला महाराष्ट्र संघाचा 'कणा'; ऋतुराज गायकवाडचं शतक थोडक्यात हुकलं, पण...
20
"आम्ही त्यांचं नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकू" इस्रायलची हमासला धमकी!

दुष्काळग्रस्त येवला तालुक्यासाठी दरसवाडी धरणातून सोडले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 20:50 IST

येवला : दरसवाडी धरणातून पाणी दुष्काळग्रस्त येवला तालुक्यासाठी गुरुवारी (दि.१९) पाणी सोडण्यात आले.

ठळक मुद्दे येवला तालुक्यातील व दरसवाडी येथील शेतकरी मोठ्या संख्यने उपस्थित

येवला : दरसवाडी धरणातून पाणी दुष्काळग्रस्त येवला तालुक्यासाठी गुरुवारी (दि.१९) पाणी सोडण्यात आले.२५ जुलैला मांजरपाडा प्रकल्पाच्या बोगद्यातून वाहणाऱ्या पाण्याचे जलपूजन झाले. पुणेगाव, ओझरखेड या धरणांमध्ये शून्य टक्के पाणी होते. देवसाने भागात पाऊस सुरू झाला आणि मांजरपाडाचे पाणी उनंदा नदीत वाहायला लागले. त्यानंतर १० दिवसात तर पुणेगाव आणि ओझरखेड दोन्ही धरणं ओव्हरफ्लो झाली. त्यानंतर जलसंपदा विभागाने लीकेज, चढ-उतार यावर मार्ग काढला, व केद्राईचे पाणी दरसवाडी धरणासाठी सोडण्यात आले. येवल्यात पाणी नेण्याकरता पूर्व तयारीसाठी दरसवाडी ते बाळापूर हा कालवा साफसफाईचे काम पुर्ण करून घेतली.यावेळी विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई, पंचायत समिती सदस्य मोहन शेलार, माधव पवार, अरु ण थोरात, दिलीप खैरे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, अरु ण शिरसाट, गणपत कांदळकर, अशोक मेंगाने, बबन शिंदे, सचिन कळमकर, दीपक लोणारी, सुनील पैठणकर, विजय खैरनार, अशोक कुळधर, प्रकाश बागल, विजय खैरनार यांच्यासह येवला तालुक्यातील व दरसवाडी येथील शेतकरी मोठ्या संख्यने उपस्थित होते.आमची तीसरी पीढी या पाण्याची वाट पाहत होती. मांजरपाड्याचे शास्वत पाणी असल्याने आता बाळापुर पर्यंत पाणी येईल. पाणी येणे म्हणजे आमच्यासाठी नव्या विश्वाची सुरु वात आहे.- मोहन शेलार, सदस्य, पंचायत समिती, येवला.