शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
2
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
3
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
4
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
5
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
6
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
7
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
8
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
9
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
10
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
11
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
12
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
13
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
14
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज
15
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
16
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
17
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
18
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
19
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक
20
तुकोबांच्या अभंगातून उत्तर देत धनंजय पोवारनं मटण खाण्यावरुन ट्रोल करणाऱ्यांचं केलं प्रबोधन, म्हणाला "सज्जन कसायाबरोबर मांस विकु लागला..."

दुष्काळग्रस्त येवला तालुक्यासाठी दरसवाडी धरणातून सोडले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 20:50 IST

येवला : दरसवाडी धरणातून पाणी दुष्काळग्रस्त येवला तालुक्यासाठी गुरुवारी (दि.१९) पाणी सोडण्यात आले.

ठळक मुद्दे येवला तालुक्यातील व दरसवाडी येथील शेतकरी मोठ्या संख्यने उपस्थित

येवला : दरसवाडी धरणातून पाणी दुष्काळग्रस्त येवला तालुक्यासाठी गुरुवारी (दि.१९) पाणी सोडण्यात आले.२५ जुलैला मांजरपाडा प्रकल्पाच्या बोगद्यातून वाहणाऱ्या पाण्याचे जलपूजन झाले. पुणेगाव, ओझरखेड या धरणांमध्ये शून्य टक्के पाणी होते. देवसाने भागात पाऊस सुरू झाला आणि मांजरपाडाचे पाणी उनंदा नदीत वाहायला लागले. त्यानंतर १० दिवसात तर पुणेगाव आणि ओझरखेड दोन्ही धरणं ओव्हरफ्लो झाली. त्यानंतर जलसंपदा विभागाने लीकेज, चढ-उतार यावर मार्ग काढला, व केद्राईचे पाणी दरसवाडी धरणासाठी सोडण्यात आले. येवल्यात पाणी नेण्याकरता पूर्व तयारीसाठी दरसवाडी ते बाळापूर हा कालवा साफसफाईचे काम पुर्ण करून घेतली.यावेळी विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई, पंचायत समिती सदस्य मोहन शेलार, माधव पवार, अरु ण थोरात, दिलीप खैरे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, अरु ण शिरसाट, गणपत कांदळकर, अशोक मेंगाने, बबन शिंदे, सचिन कळमकर, दीपक लोणारी, सुनील पैठणकर, विजय खैरनार, अशोक कुळधर, प्रकाश बागल, विजय खैरनार यांच्यासह येवला तालुक्यातील व दरसवाडी येथील शेतकरी मोठ्या संख्यने उपस्थित होते.आमची तीसरी पीढी या पाण्याची वाट पाहत होती. मांजरपाड्याचे शास्वत पाणी असल्याने आता बाळापुर पर्यंत पाणी येईल. पाणी येणे म्हणजे आमच्यासाठी नव्या विश्वाची सुरु वात आहे.- मोहन शेलार, सदस्य, पंचायत समिती, येवला.