शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

विद्युत मोटारीद्वारे पाणी खेचण्याची स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 00:11 IST

पांडवनगरी परिसरात जलवाहिनीस विद्युत मोटार लावण्याची स्पर्धा दिसत असून, त्यामुळे परिसरात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहे. संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे.

इंदिरानगर : पांडवनगरी परिसरात जलवाहिनीस विद्युत मोटार लावण्याची स्पर्धा दिसत असून, त्यामुळे परिसरात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहे. संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे. परिसरात निर्माण होणाऱ्या कृत्रिम पाणीटंचाईची दखल घेत स्वतंत्र नवीन जलकुंभ बांधण्यात आला. तसेच महिन्यापासून नवीन जलकुंभातून पांडवनगरी परिसरात पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. त्यामुळे तिसºया मजल्यांपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. तरीसुद्धा काही नागरिक अद्यापही सर्रासपणे जलवाहिनीस विद्युत मोटारी लावून पाणी खेचत असल्याने परिसरातील नागरिकांना कृत्रिम पाणी टंचाईस सामोरे जावे लागत आहे. तातडीने पाणीपुरवठा विभागाने विद्युत मोटारी जप्त करुन संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे.  पांडवनगरी येथे विशेष सरकारी योजनेतून घरे बांधण्यात आली आहेत. सुमारे अडीच हजार सदनिका असून, त्यापैकी सुमारे ७५ टक्के सदनिका भाडेतत्त्वावर देण्यात आल्या आहेत. तीन मजली अपार्टमेंट असल्याने दुसºया व तिसºया मजल्यांवर पाणी चढत नाही. त्यामुळे जलवाहिनीस विद्युत मोटारी लावून पाणी खेचण्याची जणू काही स्पर्धा सुरू आहे.

टॅग्स :Waterपाणी