शहरं
Join us  
Trending Stories
1
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
2
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
3
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
4
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
5
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
6
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
7
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
8
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
9
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
10
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
11
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
12
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
13
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
14
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
15
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
16
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
17
जबरदस्तीची मिठी अन् दोन वेळा Kiss...! प्रसिद्ध ज्वेलर्सच्या मुलाचं घाणेरड कृत्य; व्हिडिओ व्हायरल
18
भारताचा लाजिरवाणा पराभव! आफ्रिकेने हरवल्यानंतर उपकर्णधार पंत म्हणतो- "आज झालेला पराभव...
19
दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
20
IND vs SA : आम्ही जिंकलो असतो तर...! लाजिरवाण्या पराभवानंतर नेमकं काय म्हणाले कोच गौतम गंभीर?
Daily Top 2Weekly Top 5

विहिरींच्या पाण्याची पातळी घटली चाराप्रश्न गंभीर : सुळे कालव्यास पाणी सोडण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 23:27 IST

खामखेडा : परिसरातील विहिरींच्या पाण्याच्या पातळीत मोठी घट झाल्याने सुळे डाव्या कालव्यात पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

खामखेडा : परिसरातील विहिरींच्या पाण्याच्या पातळीत मोठी घट झाल्याने सुळे डाव्या कालव्यात पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. खामखेडा परिसरातील शेती व्यवसाय निसर्गाच्या लहरीपणामुळे बेभरोशाचा झाला असून, सध्याच्या प्रचंड उकाड्यामुळे परिसरातील विहिरींच्या पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात घटल्याने पिण्याच्या पाण्याबरोबरच सिंचन व चाºयाचा प्रश्न गंभीर बनला आहे.गावाच्या उत्तर बाजूला मोठ्या प्रमाणात पर्वतरांगा आहेत. त्यांच्या पायथ्याशी संपूर्ण शेती आहे. त्यामुळे या परिसरातील शेती ही पावसाळ्यात डोंगरांवर पडणाºया पाण्यावर अवलंबून आहे. या डोंगरांवर दरवर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. परंतु हे पावसाचे पडणारे पाणी डोंगरावरून अडविण्यासाठी डोंगराच्या दºयांमध्ये मोठे नालाबांध नसल्याने हे पाणी थेट नदीतून वाहून जाते. चालू वर्षी जरी चांगला प्रमाणात पाऊस झाला असला तरी, पावसाचे वाहून जाणारे पाणी अडविण्यासाठी मोठे धरण किंवा पूर्वीच्या नालाबल्डिंग आज अस्तिवात नसल्याने पाणी साठवून ठेवता आलेले नाही.