शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
2
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
3
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
4
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
5
लय मोठा विषय चाललाय! चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशला एकाचवेळी झटका; भारतीय सैन्य काय करतंय?
6
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!
7
बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत
8
पार्थ अजित पवार जमीन प्रकरणात शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “समाजासमोर वास्तव...”
9
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...
10
उपाशी ठेवलं, बेदम मारलं... पोटच्या लेकाने, सुनेने जमिनीसाठी केले जन्मदात्या आईचे हालहाल
11
"वहिनी, तुमची जोडी जमत नाही, हे काका कोण?", रील्सचं वेड, सर्वस्व असलेल्या नवऱ्याच संपवलं
12
Viral Video: मिरची पूड घेऊन ज्वेलर्समध्ये शिरली, पण प्लॅन फसला! दुकानदारानं २० वेळा थोबाडलं
13
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
14
शेजाऱ्याशी लफडं, गुपित पतीला कळलं; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केली हत्या, मृतदेह नदीत फेकला
15
उद्धव ठाकरेंसमोर व्यथा मांडताना ९० वर्षीय शेतकऱ्याला रडू कोसळले; म्हणाले, “कर्जमाफी...”
16
IND vs AUS 5th T20I : तिलक वर्माला बसवलं बाकावर! टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रिंकूची एन्ट्री
17
जरीन खान यांच्यावर हिंदू पद्धतीने झाले अंत्यसंस्कार, मुलगा झायेदने दिला अग्नी; कारण...
18
कतरिना कैफचे सासरे 'आजोबा' बनल्यानंतर झाले भावुक! 'ज्युनिअर कौशल'साठी शेअर केली प्रेमळ पोस्ट
19
राहू-केतू गोचर २०२५: राहू केतू तसे तापदायकच, पण नोव्हेंबरमध्ये 'या' ८ राशींवर होणार मेहेरबान!
20
Railway: धावत्या ट्रेनला गरुडाची समोरून धडक, जखमी होऊनही लोको पायलटनं प्रसंगावधान दाखवलं, नाही तर...

विल्होळी तलावातील पाण्याची पातळी घसरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 00:49 IST

विल्होळी : येथील गौळाणा विल्होळी एमआय टॅँक अर्थात तलावातील पाण्याची पातळी घसरली असून, शेतकऱ्यांना आठवड्यातून तीनच दिवस पाणी मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

ठळक मुद्देविल्होळी ग्रामपंचायतीच्या वतीने पाटबंधारे खात्यास पत्र शेतकºयांना आठवड्यामध्ये तीन दिवस पाणी देण्यात येणार

विल्होळी : येथील गौळाणा विल्होळी एमआय टॅँक अर्थात तलावातील पाण्याची पातळी घसरली असून, शेतकऱ्यांना आठवड्यातून तीनच दिवस पाणी मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे.विल्होळी तलावाच्या खालच्या बाजूस गाव व परिसरासाठी पाणीपुरवठा करणारी विहीर असून, पाणी कमी झाल्याने विहिरीला पाणी कमी येते. त्यामुळे विल्होळी ग्रामपंचायतीच्या वतीने पाटबंधारे खात्यास पत्र देण्यात आले आहे. व्यावसायिक तलावामधून अवैधरीत्या पाणी चोरत असल्याने पाण्याची पातळी कमी झाली असल्याचे काही शेतकºयांनी सांगितले. यावर अधिकारी अशोक दुगड यांना विचारणा केली असता, भूमिगत पाइपलाइन केल्याने अवैधरीत्या पाणीचोरी करणारे सापडत नसून शेतकºयांनी अशा बाबी लक्षात आणून दिल्यास पाणीचोरावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.मार्च, एप्रिलमध्ये शेतकºयांना पूर्ण पाणी देण्यात आले, परंतु १ मेपासून पिण्याच्या पाण्याचा तुटवडा लक्षात घेता शेतकºयांना आठवड्यामध्ये तीन दिवस पाणी देण्यात येणार आहे. पाण्याची पातळी घसरली असल्याने सर्वांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन करण्यात आले आहे.पाण्याचा उपसा थांबविण्याची मागणी विल्होळी परिसरातील शेती येथील गौळाणे एमआय टँक या तलावावर अवलंबून आहे. विल्होळी येथील पिण्याच्या पाण्याची व्यवस्था येथूनच होते. परंतु काही व्यावसायिक सदर तलावातून गैरमार्गाने पाण्याचा उपसा करत असून सदर प्रकार थांबवावा, अशी प्रतिक्रि या शेतकºयांकडून उमटत आहे. सदर पाणीचोरीला आळा बसणे गरजेचे आहे.