शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

विल्होळी तलावातील पाण्याची पातळी घसरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 00:49 IST

विल्होळी : येथील गौळाणा विल्होळी एमआय टॅँक अर्थात तलावातील पाण्याची पातळी घसरली असून, शेतकऱ्यांना आठवड्यातून तीनच दिवस पाणी मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

ठळक मुद्देविल्होळी ग्रामपंचायतीच्या वतीने पाटबंधारे खात्यास पत्र शेतकºयांना आठवड्यामध्ये तीन दिवस पाणी देण्यात येणार

विल्होळी : येथील गौळाणा विल्होळी एमआय टॅँक अर्थात तलावातील पाण्याची पातळी घसरली असून, शेतकऱ्यांना आठवड्यातून तीनच दिवस पाणी मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे.विल्होळी तलावाच्या खालच्या बाजूस गाव व परिसरासाठी पाणीपुरवठा करणारी विहीर असून, पाणी कमी झाल्याने विहिरीला पाणी कमी येते. त्यामुळे विल्होळी ग्रामपंचायतीच्या वतीने पाटबंधारे खात्यास पत्र देण्यात आले आहे. व्यावसायिक तलावामधून अवैधरीत्या पाणी चोरत असल्याने पाण्याची पातळी कमी झाली असल्याचे काही शेतकºयांनी सांगितले. यावर अधिकारी अशोक दुगड यांना विचारणा केली असता, भूमिगत पाइपलाइन केल्याने अवैधरीत्या पाणीचोरी करणारे सापडत नसून शेतकºयांनी अशा बाबी लक्षात आणून दिल्यास पाणीचोरावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.मार्च, एप्रिलमध्ये शेतकºयांना पूर्ण पाणी देण्यात आले, परंतु १ मेपासून पिण्याच्या पाण्याचा तुटवडा लक्षात घेता शेतकºयांना आठवड्यामध्ये तीन दिवस पाणी देण्यात येणार आहे. पाण्याची पातळी घसरली असल्याने सर्वांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन करण्यात आले आहे.पाण्याचा उपसा थांबविण्याची मागणी विल्होळी परिसरातील शेती येथील गौळाणे एमआय टँक या तलावावर अवलंबून आहे. विल्होळी येथील पिण्याच्या पाण्याची व्यवस्था येथूनच होते. परंतु काही व्यावसायिक सदर तलावातून गैरमार्गाने पाण्याचा उपसा करत असून सदर प्रकार थांबवावा, अशी प्रतिक्रि या शेतकºयांकडून उमटत आहे. सदर पाणीचोरीला आळा बसणे गरजेचे आहे.