शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर अन् युद्धविराम...राहुल गांधींची PM मोदींना पत्राद्वारे मोठी मागणी
2
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
3
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
4
पर्सनल लोन फेडलं नाही तर बँक काय कारवाई करते? कर्ज घेताना काय काळजी घ्यावी?
5
हृदयद्रावक! पत्नी आणि २ महिन्यांच्या मुलाला मारुन पतीने संपवलं जीवन; मेसेजमध्ये मांडली व्यथा
6
Murali Naik : "शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात..."; मुरली नाईक यांच्या वडिलांनी सांगितली लेकाची शेवटची इच्छा
7
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
8
SIP मध्ये गुंतवणूक करताना बहुतेक गुंतवणूकदार 'या' चुका करतात; थेट परताव्यावर होतो परिणाम
9
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
10
नाशिकला अवकाळी पावसाने झोडपले; शहरात तासभर गडगडाट अन् कडकडाट
11
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
12
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
13
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
14
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
15
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
16
'मदर्स डे'निमित्त मराठी कलाकारांनी व्यक्त केलं आईवरचं प्रेम, शेअर केले खास फोटो
17
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
18
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
19
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
20
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक

दारणा धरणसमूहातून सिंचनासाठी पाणी सोडले

By admin | Updated: January 12, 2016 00:33 IST

दोन टीएमसी पाण्याचा होणार विसर्ग

घोटी : मराठवाड्याची तहान भागविणाऱ्या आणि सिंचनासाठी पाण्याची भिस्त असलेल्या दारणा धरणसमूहातून दुसऱ्यांदा सिंचनासाठी पाण्याचा विसर्ग करण्यात आला. पहिल्या विसर्गाच्या वेळी धरणालगतच्या शेतकऱ्यांनी केलेला कडवा विरोध लक्षात घेता यावेळीही प्रखर विरोध होईल असे अपेक्षित असताना मात्र आज कोणत्याही विरोधाशिवाय हे पाणी सोडण्यात आले. दरम्यान, यामुळे जानेवारी महिन्यातच धरण तळ गाठणार असल्याने पाणीटंचाईची भीती व्यक्त करण्यात येत आहे.नगर जिल्ह्यातील फळबागा व पिके वाचविण्यासाठी दारणा धरणातून दोन टीएमसी पाणी सोडण्यात यावे, असे आदेश पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिले होते. त्यानुसार रविवारी दारणा धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. पाणी सोडण्याचे जाहीर होताच इगतपुरी तालुक्यात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या व कुठल्याही परिस्थितीत पाणी सोडू देणार नाही, अशी भूमिका शेतकरी व राजकीय पक्षांनी घेतली होती; मात्र पाणी सोडण्याच्या वेळी कुणी धरणाकडे फिरकलेही नाही.जलसंपदा तथा पालकमंत्र्यांच्या आदेशानुसार दारणा धरणातून नगर जिल्ह्यातील फळबागा तसेच शेती वाचविण्यासाठी दोन टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे. त्यानुसार पाटबंधारे विभागाने रविवारी दारणा धरणातून ११०० क्यूसेसने पाणी सोडले आहे. (वाार्ताहर)