शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
6
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
9
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
10
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
11
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
12
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
13
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
14
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
15
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
16
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
17
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
18
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
19
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
20
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

माणिकपुंज धरणातून पाणी उपसा

By admin | Updated: November 28, 2015 23:08 IST

माणिकपुंज धरणातून पाणी उपसा

न्यायडोंगरी : लाभार्थी गावातील नागरिकांचा आरोपन्यायडोंगरी : संपूर्ण महाराष्ट्रात पिण्याच्या पाण्यावरून संघर्ष सुरू असून नांदगाव तालुक्यातही माणिकपुंज धरणाच्या पाणी आरक्षणाच्या मुद्यावरून रणकंदन सुरू असताना अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने पाणी उपसा केला जात असल्याचा आरोप लाभार्थी गावांकडून होत आहे.याबाबत अधिकाऱ्यांनी वेळीच पायबंद न घातल्यास यापुढे हा संघर्ष अधिकारी विरुद्ध लाभार्थी गावातील नागरिक असा निर्माण होणार आहे. परिसरात विद्युत पंपाद्वारे पाणी उपसा करून त्याचा शेतीसाठी मोठ्या प्रमाणात वापर केला जात असल्याचे चित्र आहे. याबाबत तालुक्याचे तहसीलदार गट विकास अधिकारी व विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी यांच्याकडे चौकशी केली असता विद्युत पुरवठा खंडित करण्यात येऊन असा अवैध पाणी उपसा पूर्णत: बंद केला असल्याचा दावा या विभागाने केला आहे. याबाबत लाभार्थी गावातील नागरिकांनी वीजवितरण कंपनीच्या सहायक अभियंत्यास निवेदन दिले आहे. मुख्य प्रवाहाच्या विद्युत तारा काढून घ्याव्यात तरच हे थांबणार आहे. निवेदनावर शिवाजी सरोदे, प्रताप गरूड, शिवराम कांदळकर, उदय पवार, बाळासाहेब वाघ, शिवाजी बच्छाव आदिंच्या स्वाक्षऱ्या आहेत. (वार्ताहर)