शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरात ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक
2
'आम्हाला चुकीचे मृतदेह', अहमदाबाद विमान अपघाताबाबत ब्रिटिश कुटुंबांचा धक्कादायक दावा
3
Maharashtra Rain Alert: मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट
4
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
5
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी मुलीला मारणारा परप्रांतीय गोकुळ झा याला २ दिवसांची पोलिस कोठडी
6
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
7
सुसाट स्पोर्ट्स बाईक दुभाजकावर आदळली, भीषण अपघातात भाजपा मंत्र्याचा पुतण्या मृत्युमुखी
8
नवी मुंबई: तरुणीने प्रेमसंबंध तोडले अन् तो नैराश्यामध्ये गेला, नंतर थेट घरावरच...
9
लोकसंख्येत होतेय सातत्याने घट! 'या' देशात फक्त ९ हजार लोक उरले
10
नाना पाटेकर यांना होता आणखी एक मुलगा, अडीच वर्षांचा असताना झालं निधन
11
'झिरो फिगर'च्या नादात केलं खतरनाक डाएटिंग, मरता मरता वाचली; तरुणीसोबत घडलं भयंकर
12
राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक २०२५ लोकसभेत सादर; आता BCCI वर असेल केंद्राचे नियंत्रण
13
क्रिकेटच्या देवानंतर परदेशात असा सन्मान लाभणारे दुसरे भारतीय क्रिकेटर ठरले फारूख इंजिनीयर
14
'या' कारणामुळे UPI पेमेंट अडकू शकतात! १ ऑगस्टपासून ७ बदल होणार, बघा तुम्हाला काय करावं लागेल!
15
विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर
16
मराठी-हिंदी वादावर राज्यपालांचे विधान, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
17
ट्रम्प यांचं म्हणणं ऐकलं, आता साखरेपासून बनलेलं कोक आणतेय कोका-कोला कंपनी; मग आतापर्यंत काय पीत होते लोक?
18
खळबळजनक! बायकोला परत आणण्यासाठी काकानं दिला पाच वर्षाच्या पुतण्याचा बळी
19
फ्रिजमध्ये पिशव्यांमध्ये भाज्या साठवणं अत्यंत घातक; रोजची साधी सवय ठरू शकते जीवघेणी
20
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!

चणकापूर कालव्यातून पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 22:37 IST

खर्डे : चणकापूर वाढीव उजव्या कालव्याला पूरपाणी सोडण्यात आले असून टप्प्याटप्प्याने लाभक्षेत्रातील सर्व गावांना मुबलक प्रमाणात पूरपाणी मिळणार असल्याने सर्वांनी संयम ठेवावा, असे आवाहन जिल्हा बँकेचे अध्यक्ष केदा अहेर यांनी केले.

ठळक मुद्देटप्प्याटप्प्याने लाभक्षेत्रातील सर्व गावांना मुबलक प्रमाणात पूरपाणी मिळणार

चणकापूर वाढीव उजव्या कालव्याला पूरपाणी सोडताना जिल्हा बँकेचे अध्यक्ष केदा आहेर, रामेश्वरचे उपसरपंच विजय पगार व ग्रामस्थ.

 

खर्डे : चणकापूर वाढीव उजव्या कालव्याला पूरपाणी सोडण्यात आले असून टप्प्याटप्प्याने लाभक्षेत्रातील सर्व गावांना मुबलक प्रमाणात पूरपाणी मिळणार असल्याने सर्वांनी संयम ठेवावा, असे आवाहन जिल्हा बँकेचे अध्यक्ष केदा अहेर यांनी केले.गेल्या आठवड्यात चणकापूर धरणाच्या लाभक्षेत्रात पाऊस नसल्याने चणकापूर उजव्या कालव्याचे पाणी बंद करण्यात आले होते; मात्र गेल्या तीन दिवसांपासून चणकापूर धरणाच्या लाभक्षेत्रात मुबलक पाऊस झाल्याने चणकापूर उजव्या कालव्याला पुन्हा पूरपाणी सोडण्यात आले आहे. पर्यायाने रामेश्वरपासून पुढील वाढीव उजव्या कालव्यालादेखील गुरुवारी (दि.२०) जिल्हा बँकेचे अध्यक्ष केदा आहेर, रामेश्वरचे उपसरपंच विजय पगार यांच्या उपस्थितीत पूरपाणी सोडण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. देवळा तालुक्यात संपूर्ण पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने शेतकरीवर्ग हवालदिल झाला होता; मात्र दोन दिवसांपासून झालेल्या पावसामुळे पिकांना जीवदान मिळण्यास मदत होणार असली तरी पावसाच्या अत्यल्प प्रमाणामुळे विहिरींनी तळ गाठला आहे.चणकापूर वाढीव कालव्याला पूरपाणी सोडण्यात आल्याने लाभक्षेत्रातील सर्व लहान -मोठे बंधारे भरण्यास मदत होणार आहे. यावेळी वाखारी, खुंटेवाडी, वाखारवाडी, पिंपळगाव, दहीवड, मेशी, उमराणे येथील ग्रामस्थ व पाटबंधारे विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.