शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
2
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
3
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
4
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
5
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
6
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
7
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
8
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
9
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
10
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
11
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
12
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
13
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
14
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
15
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
16
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
17
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
18
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
19
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
20
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश

वार्शी धरण ओव्हर फ्लो, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 14:25 IST

खर्डे : या परिसराला लाभदायक ठरणारे वार्शी धरण ओव्हरफ्लो झाल्याने खर्डे येथील पिण्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे .

खर्डे : या परिसराला लाभदायक ठरणारे वार्शी धरण ओव्हरफ्लो झाल्याने खर्डे येथील पिण्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे .देवळा तालुक्यातील पश्चिमेकडील अतिदुर्गम अशा खर्डे परिसरातील सर्वात मोठे असलेले वार्शी धरण ओव्हरफ्लो होऊन,सांडव्याचे पाणी कोलथी नदीत पडल्याने खर्डे गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागल्याने येथील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे . यावर्षी जून महिन्यात पेरणीयुक्त पाऊस झाला . यानंतर पावसाने दडी मारल्यानंतर पिके करपू लागल्याने शेतकरी हवालदिल झाले होते .गेल्या आठदहा दिवसापूर्वी झालेल्या पावसामुळे या पिकांना जीवदान मिळाले आहे .मात्र , अद्याप दमदार पाऊस नसल्यामुळे नदी ,नाले कोठडी ठाक पडली आहेत . वार्शी धरण डोंगर पायथ्याशी असल्याने त्याच्या लाभक्षेत्रात सुरवातीला झालेल्या पावसाने कोलथी नदीच्या उगमस्थानी पाण्याचा श्रोत वाढल्याने धरणाच्या पाणी साठ्यात दिवसेंदिवस वाढ होत गेल्याने धरण ओरफ्लो झाले. मात्र ,परिसरातील कणकापूर ,शेरी ,खर्डे ,वडाळा व कांचने येथील छोटे मोठे पाझर तलाव कोरडे ठाक असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे . या परिसरातील नागरिक दमदार पावसाच्या प्रतिक्षेत आहेत.

टॅग्स :Nashikनाशिक