शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूवर सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
2
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
3
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
4
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
5
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
6
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
7
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
8
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
9
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
10
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
11
IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे ५ कॅरेबियन खेळाडू, पाहा फोटो
12
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
13
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
14
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
15
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
16
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
17
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
18
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
19
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
20
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?

‘वारी गोदावरी’ पोहोचली कोपरगावपर्यंत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 01:28 IST

दक्षिण गंगा गोदावरी प्रदूषणमुक्त करण्यासाठी गोदाप्रेमींनी प्रयत्न करून शासकीय यंत्रणा हलल्या असल्या तरी मुख्यत्वे करून नागरिकांना परावृत्त करण्यासाठी नाशिकच्या नमामि गोदा फाउंडेशनच्या वतीने सुरू करण्यात आलेली वारी उपक्रमाचा दुसरा टप्पा अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथे पोहचला असून, नातीचे नाते सांगणाऱ्या या उपक्रमात परिसरातील अनेक ग्रामस्थ सहभागी झाले आहेत.

ठळक मुद्देप्रबोधनाची परिक्रमा : पुढील वर्षी पैठण येथे होणार ‘पर्यावरण वारकरी’ दाखल

नाशिक : दक्षिण गंगा गोदावरी प्रदूषणमुक्त करण्यासाठी गोदाप्रेमींनी प्रयत्न करून शासकीय यंत्रणा हलल्या असल्या तरी मुख्यत्वे करून नागरिकांना परावृत्त करण्यासाठी नाशिकच्या नमामि गोदा फाउंडेशनच्या वतीने सुरू करण्यात आलेली वारी उपक्रमाचा दुसरा टप्पा अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथे पोहचला असून, नातीचे नाते सांगणाऱ्या या उपक्रमात परिसरातील अनेक ग्रामस्थ सहभागी झाले आहेत.देहू-आळंदीची वारी ही सर्वांना माहिती असते. गेल्या काही वर्षांत नाशिकमधून ‘सायकल वारी’देखील प्रसिद्ध झाली. परंतु त्यापलीकडे जाऊन गोदावरी नदीच्या प्रदूषणमुक्ती वारीचा उपक्रम गेल्यावर्षीपासून नमामि गोदा फाउंडेशनने सुरू केला आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत गोदावरी नदीचे उगमस्थान असलेल्या ब्रह्मगिरी येथून नाशिक शहरातील रामकुंडापर्यंत यात्रेचा पहिला टप्पा होता. प्रख्यात जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचा शुभारंभ झाला होता. गोदाकाठी असलेल्या विविध गावात जाऊन गोदावरी नदीचे महत्त्व सांगतानाच नदीशी असलेले नाते अधिक घट्ट करण्यासाठी प्रयत्न केले जातात. त्यामाध्यमातून प्रदूषण टाळण्यासाठी स्थानिक नागरिकांचा सहभागदेखील मिळवण्यासाठी प्रयत्न केला जातो.यंदा वारीचा दुसरा टप्पा रामकुंडापासून कोपरगावपर्यंत होता आणि तेथे वारी पोहोचली असून स्थानिक नागरिकांनी त्याचे उत्साहात स्वागत केले. विशेष म्हणजे फाउंडेशनचे कार्यकर्ते अभिनेता चिन्मय उदगीरकर आणि अन्य कलावंतदेखील यात सहभागी झाले आहेत. वारीच्या माध्यमातून महाविद्यालयांचादेखील सहभाग घेण्यात आला आहे.

टॅग्स :Nashikनाशिकgodavariगोदावरी