शहरं
Join us  
Trending Stories
1
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
3
कृषिमंत्री कोकाटे किती मिनिटे रमी खेळत होते?, विधिमंडळ चौकशी अहवालात उघड, रोहित पवारांचा दावा
4
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग
5
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
6
Aditya Infotech IPO: इश्यू उघडताच GMP मध्ये तुफान तेजी; गुंतवणुकदारांना मिळू शकतो जबरदस्त नफा
7
महाराष्ट्रासाठी काँग्रेसने रणनीती आखली; रमेश चेन्नीथेला आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर मोठी जबाबदारी
8
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
9
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
10
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
11
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स
12
'ऑपरेशन महादेव'नंतर आता 'ऑपरेशन शिवशक्ती' सुरू! भारतीय सैन्याने दोन दहशतवाद्यांना घातलं कंठस्नान
13
थंडबस्त्यात गेला अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' सिनेमा, रेणुका शहाणे म्हणाल्या - "मला धक्काच बसला.."
14
कमाल! स्मार्टफोन App द्वारे आतड्यांतील बॅक्टेरियावर नियंत्रण, आली ओरल कॅप्सूल, कसा होणार फायदा?
15
Kamchatka Earthquake: ५ जुलैचे भविष्य ३० जुलैला खरे होणार? रशियातील भुकंपाच्या उंच लाटा जपानच्या किनाऱ्यावर धडकू लागल्या...
16
"दीड लाख देऊन इथं आलोय, मला बोलू द्या..."; संसदेत हजेरी लावणं खासदार राशीद यांना इतकं महाग का पडलं?
17
Reliance Jio ची आपल्या ग्राहकांना मोठी भेट; फक्त ₹५९९ मध्ये घरच्या TV ला बनवा कॉम्प्यूटर
18
PM किसान योजनेचा २० वा हप्ता जाहीर! २००० रुपये थेट बँक खात्यात, लगेच 'असं' तपासा तुमचं नाव!
19
UPI मध्ये १ ऑगस्टपासून होणार बदल; बॅलन्स चेक ते ऑटो-पे पर्यंत सर्वकाही बदलणार, पाहा तुमच्यासाठी काय नवं?
20
भीक मागणाऱ्या व्यक्तीच्या दोन बायका, आता त्याची तक्रार तर ऐका; कलेक्टरकडे पोहोचला अन् म्हणाला...

वणी-सापुतारा रस्त्याच्या कामामुळद्राक्षबागा धोक्यात येण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 00:43 IST

सापुतारा रस्ता रुंदीकरणाच्या संथगतीने होणाऱ्या कामामुळे परिसरातील शेकडो एकर द्राक्षबागांचे नुकसान होण्याची भीती वर्तविली जात असल्याने बागायतदार शेतकरी चिंतित असून, याबाबत त्वरित उपाययोजना करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

वणी : सापुतारा रस्ता रुंदीकरणाच्या संथगतीने होणाऱ्या कामामुळे परिसरातील शेकडो एकर द्राक्षबागांचे नुकसान होण्याची भीती वर्तविली जात असल्याने बागायतदार शेतकरी चिंतित असून, याबाबत त्वरित उपाययोजना करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.द्राक्ष पिकाचा हंगाम संपवून शेतकºयांनी खरड छाटणीस सुरुवात केली आहे. यानंतर द्राक्षबागेला नवीन पालवी फुटण्यास सुरुवात होते. या नवीन पालवीवर तसेच रस्त्याने ये-जा करणाºया शेकडो वाहनांच्या वाहतुकीमुळे उडणारी धूळ द्राक्षकाडीवर व पानांवर बसत असल्याने प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया मंदावते व अन्नद्रव्यनिर्मितीच्या कामात बाधा येण्याची शक्यता असते.यामुळे पुढील वर्षाचा द्राक्ष हंगाम पूर्णत: नुकसानीचा ठरेल, अशी भीती द्राक्ष उत्पादक शेतकºयांना वाटू लागली आहे.याबाबत करंजखेड फाटा, चौसाळे, खोरीफाटा, हस्ते दुमाला, पिंप्रीअंचला, माळेदुमाला, पुणेगाव फाटा, पांडाणे, अंबानेर, सागपाडा तसेच कसबे वणी येथील शेतकºयांनी संबंधित ठेकेदाराकडे वेळोवेळी तोंडी व प्रत्यक्षपणे रस्त्यावरील कामावर नियमितपणे पाणी मारण्याची विनंती केली; परंतु या मागणीकडे पूर्णता दुर्लक्ष केल्याचा आरोप शेतकरी बांधवांनी केलाआहे.चालू हंगामात द्राक्ष पिकास योग्य भाव न मिळाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. या सर्व बाबींचा परिणाम आर्थिक रसद पुरविणाºया संस्थांवर पडणार असल्याने होणाºया नुकसानीस जबाबदार कोण, असा प्रश्न उभा राहिला आहे.परिसरातील शेतकरी महेंद्र बोरा, विलास कड, विजय धुळे, संपत चौरे, बबन धुळे, निवृत्ती धुळे, विलास दुगजे, देवीदास बोरसे, नितीन पाटील यांनी सांगितले की, स्थानिक लोकप्रतिनिधींना शेतकºयांचे होणारे नुकसान लक्षात आणून दिले; मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप या शेतकºयांनी केला आहे. सदर बाबीकडे संबंधितांनी वेळीच लक्ष न दिल्यास शेतकरी बांधव रस्त्यावर उतरतील तसेच भविष्यात होणाºया नुकसानीची सर्वस्वी जबाबदारी शासनाची व ठेकेदाराची असेल, असा इशारा शेतकºयांनी दिला आहे. या रस्त्यावर येण्यासाठी एकेरी मार्गदेखील अडचणीचा असल्याने वणी शिवारात अपघाताची संख्या वाढली असल्याने वाहनचालकांमध्ये नाराजी आहे. रस्त्याचे काम जलद गतीने व्हावे, अशी मागणी करण्यात येत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती