शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
3
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
4
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
5
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
6
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
7
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
8
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
9
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
10
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
11
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
12
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
13
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
14
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
15
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
16
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
17
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
18
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
19
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
20
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा

वणी : निर्यातमूल्य उठविल्याचा परिणाम कांदा उत्पादकांचा उत्साह दुणावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 00:25 IST

वणी : केंद्र शासनाच्या वाणिज्य विभागाने निर्यातमूल्य हटविल्याने कांदा निर्यातीचा मार्ग सुकर झाला असून, कांद्याच्या भावाबाबत स्थैर्याचे व सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देमंत्रालयाने कांद्यावर निर्यातमूल्य लागू केलेनिर्यातमूल्य हटविले गेल्याचा आदेश

वणी : केंद्र शासनाच्या वाणिज्य विभागाने निर्यातमूल्य हटविल्याने कांदा निर्यातीचा मार्ग सुकर झाला असून, कांद्याच्या भावाबाबत स्थैर्याचे व सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. मागे देशांतर्गत प्रमुख कांदा उत्पादक राज्यांमध्ये अनैसर्गिक वातावरण निर्माण होऊन, त्या भागातील कांदा उत्पादनाला याचा मोठा फटका बसला होता. उत्पादनात घट आल्याने महाराष्ट्रातील कांद्याला देशांतर्गत मागणी वाढली होती. विशेषत: नाशिक जिल्ह्यातील कांदा अग्रेसर होता. मागणी असल्याने व्यापारी चढ्या भावाने उत्पादकांकडून कांदा खरेदी करून परराज्यांसह परदेशातही पाठवत. याचा परिणाम भाववाढीवर झाला व किरकोळ बाजारपेठांमध्ये कांद्याचे भाव गगनाला भिडल्याने भाव नियंत्रणात आणण्यासाठी वाणिज्य मंत्रालयाने कांद्यावर निर्यातमूल्य लागू केले. त्यामुळे कांदा खरेदी करून तसेच निर्यातमूल्य अदा करून कांदा निर्यात करणे व्यापाºयांना परवडेनासे झाले तसेच भारतीय कांद्याच्या तुलनेत इतर देशांचा कांदा तुलनात्मकरीत्या स्वस्त मिळू लागला. त्यामुळे व्यापारी वर्गानेही सावध पवित्रा घेत कांदा खरेदीबाबत हात आखडता घेतला. देशाचे अंदाजपत्रक सादर झाल्यानंतर निर्यातमूल्य हटविले गेल्याचा आदेश निघाला. यामुळे उत्पादक व व्यापाºयांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून, परकीय चलन व मजबूत अर्थव्यवस्थेसाठी हे हिताचे पाऊल असल्याची प्रतिक्रि या दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दत्तात्रय पाटील, उपसभापती अनिल देशमुख, संचालक नंदलाल चोपडा यांनी दिली. मध्य प्रदेश व गुजरात राज्यातील कांदाही स्पर्धात्मक पर्याय म्हणून दाखल झाला. याचा एकत्रित परिणाम कांद्याच्या भाव घसरणीवर झाला. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी व्यापारी व उत्पादकांकडून निर्यातमूल्य हटविण्याचा रेटा सुरू झाला. सातत्याची मागणी व पाठपुराव्याला यश आले.