शहरं
Join us  
Trending Stories
1
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीसांनी म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
2
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
3
Maharashtra Rain Alert: नवरात्रोत्सवात पावसाचाच 'गरबा', जाता जाता तडाखा देणार; IMD कडून सतर्कतेचा इशारा
4
उडणाऱ्या कारचा जगातील पहिलाच अपघात; दोन फ्लाइंग कार एकमेकांवर आदळल्या, एक बनली आगीचा गोळा...
5
बिहारमध्ये NDAचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, हा पक्ष लढवणार सर्वाधिक जागा
6
Maharashtra Rain: संपूर्ण आठवडा पावसाचा, शुक्रवारनंतर मुसळधार पावसाची शक्यता, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र
7
नवरात्री २०२५: विनायक चतुर्थी कधी? व्रताचा संकल्प करा; गणपती पूजन ठरेल वरदान, कायम कृपा-लाभ!
8
USA Hanuman Statue: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
9
Navratri 2025: नवरात्रीत लावलेला अखंड दिवा घालवतो 'अकाल मृत्यू'ची भीती; मात्र... 
10
"आधी नवरा गेला, आता मुलगी..."; विद्यार्थिनीचा शाळेत संशयास्पद मृत्यू, आईने फोडला टाहो
11
नवरात्री २०२५: अखंड ज्योत संकल्प केला, अचानक दिवा विझला तर...; देवी कोप-अशुभ-अवकृपा होईल का?
12
आर अश्विन पुन्हा मैदानात दिसणार; निवृत्तीनंतर परदेशातील ४ संघाकडून खेळण्याची ऑफर!
13
चेक क्लिअरन्स आता एका दिवसातच! 'या' तारखेपासून नवा नियम लागू, जाणून घ्या कसा घ्यायचा फायदा
14
Rahul Gandhi : "भारताला बेरोजगारी आणि मतचोरीच्या संकटातून मुक्त करणं ही आताची सर्वात मोठी देशभक्ती"
15
Katrina Kaif Pregnancy: गुडन्यूज! कतरिना कैफने शेअर केला बेबी बंप फोटो, ४२ व्या वर्षी देणार बाळाला जन्म
16
कलियुगातला कंस! सूनेसोबतच मामाचे प्रेमबंध जुळले, अडथळा ठरणाऱ्या भाच्याला संपवले
17
BMC च्या मुदत ठेवींत ८ महिन्यांत २ हजार कोटींनी घट; मागील ३ वर्षात १२ हजार कोटींची घसरण
18
सार्वजनिक निधीचा वापर नेत्यांच्या पुतळ्यांसाठी करता येणार नाही- सर्वोच्च न्यायालय
19
आयआयटी कॉलेजच्या वसतिगृहात विद्यार्थ्याला नग्न करून चप्पलांनी मारहाण; ३ विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल, वॉर्डन निलंबित
20
PAK v SL: २१८० दिवस... श्रीलंका त्याचाच फायदा घेणार, पाकिस्तान आज आशिया कपमधून बाहेर होणार?

पावसाच्या ‘माहेरघरी’ पाण्यासाठी भटकंती

By admin | Updated: April 27, 2017 00:49 IST

एप्रिल महिना सुरू होताच पेठ तालुक्यातील गाव-वाड्यांना वाढत्या उन्हाबरोबरच पाणीटंचाईच्याही झळा बसू लागल्या आहेत.

 रामदास शिंदे पेठएप्रिल महिना सुरू होताच पेठ तालुक्यातील गाव-वाड्यांना वाढत्या उन्हाबरोबरच पाणीटंचाईच्याही झळा बसू लागल्या आहेत. यावर्षीच्या टंचाई कृती आराखड्यातील तालुक्यातील ३८ गावे व ३३ वाड्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. सर्वाधिक पावसाच्या परिसराला घोटभर पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली आहे.परिणामी दिवसेंदिवस टँकरची मागणी वाढत असून, सद्यस्थितीत केवळ एकच टँकरद्वारे तालुक्यास पाणीपुरवठा केला जात असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे़ पेठ तालुका तसा पावसाचे माहेर घर समजला जात असताना गत अनेक वर्षांपासून तालुक्याचे घसरते पावसाचे प्रमाण पाणीटंचाईला कारणीभूत ठरत असल्याचे जाणवत आहे़ त्यामुळे पावसाळ्यात पडणारे मुबलक पाणी दिसत असताना उन्हाळ्यात मात्र घोटभर पाण्यासाठी रानोमाळ भटकावे लागत आहे़ पंचायत समिती व तहसील कार्यालयाकडून दरवर्षी पाणीटंचाईचा कृती आराखडा तयार करण्यात येत असून, याही वर्षी शासनाला सादर केलेल्या कृती आराखड्यात पाणीटंचाईवर मात करण्यासाठी उपाययोजनांचा आराखडा सादर करण्यात आला आहे़विहिरी ठरल्या केवळ शोभेच्या बाहुल्यासन २०१६-१७ च्या टंचाई कृती आराखड्यातील तालुक्यातील ३८ गावे व ३३ वाड्यांना पाणीटंचाईच्या झळा जाणवत आहेत़ त्यापैकी बेलपाडा, गारमाळ, वडपाडा, तोंडवळ, डोंगरशेत, मांडणपाडा, हट्टीपाडा, बोंडारमाळ, कोळुष्टी, हनुमंतपाडा, चाफ्याचा पाडा, केळविहीर, लव्हाळी, कासटविहीर, गारमाळ, बेलपाडा, गायधोंड, बाडगी, जामले, पळशी, कायरे, सावर्णा, पातळीपाडा, गणेशवाडी, दाभाडी, गांडोळे, वडपाडा, चौकडा, डोमखडक, मानकापूर, भुवन, सुरगाणे, भाटविहिरा, सादडपाडा, शेरीपाडा, चिखली, नवापाडा, बोरधा, करंजपाडा, नाचलोंढी, कोपुर्णे, शेवखंडी, अंबापूर, कापूरझिरा, जाधवपाडा, झरी, मोंहाचापाडा, मोहदांड, रायतळे, खडकी, आडगाव, अंबास, कळमबारी, आंबे, शिवशेत, गावंध, पळशी, उम्रद, आंबापाणी, माळेगाव, काळुणे, उंबरपाडा, म्हसगण, ससुणे, कोपुर्ली, बेहेडमाळ, पायरपाडा, मांगोणे, हातरूंडी, शिंगदरी, बोरपाडा, मशेत, बिलकस, अभेटी, पिंपळवटी, घोटविहिरा, कहांडोळपाडा, जळे, राजबारी, नालशेत, करंजखेड यासह जवळपास १०० गाव व वाड्यांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे.

लोकप्रतिनिधींनी घेतला आढावा

पर्यावरणाचा संदेश देण्याच्या पार्श्वभूमीवर पावसाळ्याच्या तोंडावर वृक्षारोपण, पाण्याचे संकलन करण्याबरोबरच पाण्याचा काटकसरीने वापर करावा, पाणी जपून वापरावे आदिंबाबत रॅलीद्वारे जनजागृती करणे, शहरवासीयांना पालिकेने आतापर्यंत केलेली जनहिताची कामे तसेच भविष्यात करण्यात येणाऱ्या कामांची माहिती करून देण्यासाठी फोटो किंवा वस्तू प्रदर्शन भरविण्यात येईल तसेच शहरातील बचतगटांमार्फत एनयूएलएम/ एसयूएलएम योजनेच्या विविध उपांगांना व्यापक प्रसिद्धी देऊन पात्र नागरिकांना या योजनांचे लाभ घेण्याकरिता प्रवृत्त करण्याबाबत कार्यवाही करावी आदि उपक्र म या सात दिवसांच्या नगरविकास सप्ताहात आयोजित करण्यात आले आहेत.