शहरं
Join us  
Trending Stories
1
हनी ट्रॅप प्रकरणात भाजपा नेत्याच्या निकटवर्तीयाला मुंबईत अटक; अनेक मोठी नावे उघड होणार
2
ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफ मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, आजपासून संसद अधिवेशन; सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार
3
आजचे राशीभविष्य, २१ जुलै २०२५: नोकरी - व्यवसायात लाभदायी अन् यशदायी दिवस
4
उड्डाण करताच डाव्या बाजूचं इंजिन पेटलं; आगीमुळे बोईंगचे इमर्जन्सी लँडिंग
5
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
6
आधी ‘तिने’ तीन कोटी उकळले,  नंतर आणखी १० कोटी मागितले! ‘हनी ट्रॅप’ची चर्चा
7
सूक्ष्म धूलिकण करतात फुप्फुसांवर हल्ला; मुंबईतील प्रदूषणाचे गंभीर आरोग्य परिणाम
8
ईडी कोणी ड्रोन नाही की सुपरकॉप नाही...मद्रास उच्च न्यायालयाचे ईडीच्या कार्यशैलीवर ताशेरे
9
आमचा हात, तुमचा गाल... ही युती किती काळ? मुंबईतील मराठीच्या अस्तित्वाची लढाई
10
हे कार्यकर्ते आहेत की गुंडांच्या टोळ्या?
11
पालिकांच्या मदतीने प्रदूषण रोखण्याचा प्रयत्न; मुंबईत हवा गुणवत्ता सुधारण्याचे प्रयत्न सुरू!
12
रुग्णांसाठी समुद्रात उतरणार हेलिकॉप्टर..! मुंबईत कोस्टल रोडवर 'सी-हेलिपॅड'ची संकल्पना
13
हेरगिरी, ‘हनिट्रॅप’ आणि लाखोंची हकालपट्टी! हेरगिरीच्या संशयामुळे अफगाण निर्वासितांचे हाल
14
हायकोर्टाचे कोल्हापूर खंडपीठ स्थापन होणार ना? चर्चांना उधाण
15
कोल्हापुरी चप्पल ‘चोरण्याची’ हिंमतच होऊ नये म्हणून...
16
योगींचा दिल्ली दौरा अन् प्रदेशाध्यक्ष निवडीची चर्चा; ओबीसी चेहरा किंवा महिला नेत्याची होऊ शकते निवड
17
नोकरीसाठी अडचण नको म्हणून चक्क पोटच्या मुलीलाच विकले
18
हवाई सुंदरीवर अत्याचार; क्रू मेंबरला अटक, मीरा रोड येथील घटना
19
प्रचंड उष्म्यामुळे विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणावर होतोय परिणाम, दीड वर्षांपर्यंत होऊ शकते घट
20
जगातील कोणीही भारताला आदेश देऊ शकत नाही, ट्रम्प यांचा दावा अन् उपरराष्ट्रपतींचे खडेबोल

पावसाच्या ‘माहेरघरी’ पाण्यासाठी भटकंती

By admin | Updated: April 27, 2017 00:49 IST

एप्रिल महिना सुरू होताच पेठ तालुक्यातील गाव-वाड्यांना वाढत्या उन्हाबरोबरच पाणीटंचाईच्याही झळा बसू लागल्या आहेत.

 रामदास शिंदे पेठएप्रिल महिना सुरू होताच पेठ तालुक्यातील गाव-वाड्यांना वाढत्या उन्हाबरोबरच पाणीटंचाईच्याही झळा बसू लागल्या आहेत. यावर्षीच्या टंचाई कृती आराखड्यातील तालुक्यातील ३८ गावे व ३३ वाड्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. सर्वाधिक पावसाच्या परिसराला घोटभर पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली आहे.परिणामी दिवसेंदिवस टँकरची मागणी वाढत असून, सद्यस्थितीत केवळ एकच टँकरद्वारे तालुक्यास पाणीपुरवठा केला जात असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे़ पेठ तालुका तसा पावसाचे माहेर घर समजला जात असताना गत अनेक वर्षांपासून तालुक्याचे घसरते पावसाचे प्रमाण पाणीटंचाईला कारणीभूत ठरत असल्याचे जाणवत आहे़ त्यामुळे पावसाळ्यात पडणारे मुबलक पाणी दिसत असताना उन्हाळ्यात मात्र घोटभर पाण्यासाठी रानोमाळ भटकावे लागत आहे़ पंचायत समिती व तहसील कार्यालयाकडून दरवर्षी पाणीटंचाईचा कृती आराखडा तयार करण्यात येत असून, याही वर्षी शासनाला सादर केलेल्या कृती आराखड्यात पाणीटंचाईवर मात करण्यासाठी उपाययोजनांचा आराखडा सादर करण्यात आला आहे़विहिरी ठरल्या केवळ शोभेच्या बाहुल्यासन २०१६-१७ च्या टंचाई कृती आराखड्यातील तालुक्यातील ३८ गावे व ३३ वाड्यांना पाणीटंचाईच्या झळा जाणवत आहेत़ त्यापैकी बेलपाडा, गारमाळ, वडपाडा, तोंडवळ, डोंगरशेत, मांडणपाडा, हट्टीपाडा, बोंडारमाळ, कोळुष्टी, हनुमंतपाडा, चाफ्याचा पाडा, केळविहीर, लव्हाळी, कासटविहीर, गारमाळ, बेलपाडा, गायधोंड, बाडगी, जामले, पळशी, कायरे, सावर्णा, पातळीपाडा, गणेशवाडी, दाभाडी, गांडोळे, वडपाडा, चौकडा, डोमखडक, मानकापूर, भुवन, सुरगाणे, भाटविहिरा, सादडपाडा, शेरीपाडा, चिखली, नवापाडा, बोरधा, करंजपाडा, नाचलोंढी, कोपुर्णे, शेवखंडी, अंबापूर, कापूरझिरा, जाधवपाडा, झरी, मोंहाचापाडा, मोहदांड, रायतळे, खडकी, आडगाव, अंबास, कळमबारी, आंबे, शिवशेत, गावंध, पळशी, उम्रद, आंबापाणी, माळेगाव, काळुणे, उंबरपाडा, म्हसगण, ससुणे, कोपुर्ली, बेहेडमाळ, पायरपाडा, मांगोणे, हातरूंडी, शिंगदरी, बोरपाडा, मशेत, बिलकस, अभेटी, पिंपळवटी, घोटविहिरा, कहांडोळपाडा, जळे, राजबारी, नालशेत, करंजखेड यासह जवळपास १०० गाव व वाड्यांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे.

लोकप्रतिनिधींनी घेतला आढावा

पर्यावरणाचा संदेश देण्याच्या पार्श्वभूमीवर पावसाळ्याच्या तोंडावर वृक्षारोपण, पाण्याचे संकलन करण्याबरोबरच पाण्याचा काटकसरीने वापर करावा, पाणी जपून वापरावे आदिंबाबत रॅलीद्वारे जनजागृती करणे, शहरवासीयांना पालिकेने आतापर्यंत केलेली जनहिताची कामे तसेच भविष्यात करण्यात येणाऱ्या कामांची माहिती करून देण्यासाठी फोटो किंवा वस्तू प्रदर्शन भरविण्यात येईल तसेच शहरातील बचतगटांमार्फत एनयूएलएम/ एसयूएलएम योजनेच्या विविध उपांगांना व्यापक प्रसिद्धी देऊन पात्र नागरिकांना या योजनांचे लाभ घेण्याकरिता प्रवृत्त करण्याबाबत कार्यवाही करावी आदि उपक्र म या सात दिवसांच्या नगरविकास सप्ताहात आयोजित करण्यात आले आहेत.