शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

पावसाच्या ‘माहेरघरी’ पाण्यासाठी भटकंती

By admin | Updated: April 27, 2017 00:49 IST

एप्रिल महिना सुरू होताच पेठ तालुक्यातील गाव-वाड्यांना वाढत्या उन्हाबरोबरच पाणीटंचाईच्याही झळा बसू लागल्या आहेत.

 रामदास शिंदे पेठएप्रिल महिना सुरू होताच पेठ तालुक्यातील गाव-वाड्यांना वाढत्या उन्हाबरोबरच पाणीटंचाईच्याही झळा बसू लागल्या आहेत. यावर्षीच्या टंचाई कृती आराखड्यातील तालुक्यातील ३८ गावे व ३३ वाड्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. सर्वाधिक पावसाच्या परिसराला घोटभर पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली आहे.परिणामी दिवसेंदिवस टँकरची मागणी वाढत असून, सद्यस्थितीत केवळ एकच टँकरद्वारे तालुक्यास पाणीपुरवठा केला जात असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे़ पेठ तालुका तसा पावसाचे माहेर घर समजला जात असताना गत अनेक वर्षांपासून तालुक्याचे घसरते पावसाचे प्रमाण पाणीटंचाईला कारणीभूत ठरत असल्याचे जाणवत आहे़ त्यामुळे पावसाळ्यात पडणारे मुबलक पाणी दिसत असताना उन्हाळ्यात मात्र घोटभर पाण्यासाठी रानोमाळ भटकावे लागत आहे़ पंचायत समिती व तहसील कार्यालयाकडून दरवर्षी पाणीटंचाईचा कृती आराखडा तयार करण्यात येत असून, याही वर्षी शासनाला सादर केलेल्या कृती आराखड्यात पाणीटंचाईवर मात करण्यासाठी उपाययोजनांचा आराखडा सादर करण्यात आला आहे़विहिरी ठरल्या केवळ शोभेच्या बाहुल्यासन २०१६-१७ च्या टंचाई कृती आराखड्यातील तालुक्यातील ३८ गावे व ३३ वाड्यांना पाणीटंचाईच्या झळा जाणवत आहेत़ त्यापैकी बेलपाडा, गारमाळ, वडपाडा, तोंडवळ, डोंगरशेत, मांडणपाडा, हट्टीपाडा, बोंडारमाळ, कोळुष्टी, हनुमंतपाडा, चाफ्याचा पाडा, केळविहीर, लव्हाळी, कासटविहीर, गारमाळ, बेलपाडा, गायधोंड, बाडगी, जामले, पळशी, कायरे, सावर्णा, पातळीपाडा, गणेशवाडी, दाभाडी, गांडोळे, वडपाडा, चौकडा, डोमखडक, मानकापूर, भुवन, सुरगाणे, भाटविहिरा, सादडपाडा, शेरीपाडा, चिखली, नवापाडा, बोरधा, करंजपाडा, नाचलोंढी, कोपुर्णे, शेवखंडी, अंबापूर, कापूरझिरा, जाधवपाडा, झरी, मोंहाचापाडा, मोहदांड, रायतळे, खडकी, आडगाव, अंबास, कळमबारी, आंबे, शिवशेत, गावंध, पळशी, उम्रद, आंबापाणी, माळेगाव, काळुणे, उंबरपाडा, म्हसगण, ससुणे, कोपुर्ली, बेहेडमाळ, पायरपाडा, मांगोणे, हातरूंडी, शिंगदरी, बोरपाडा, मशेत, बिलकस, अभेटी, पिंपळवटी, घोटविहिरा, कहांडोळपाडा, जळे, राजबारी, नालशेत, करंजखेड यासह जवळपास १०० गाव व वाड्यांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे.

लोकप्रतिनिधींनी घेतला आढावा

पर्यावरणाचा संदेश देण्याच्या पार्श्वभूमीवर पावसाळ्याच्या तोंडावर वृक्षारोपण, पाण्याचे संकलन करण्याबरोबरच पाण्याचा काटकसरीने वापर करावा, पाणी जपून वापरावे आदिंबाबत रॅलीद्वारे जनजागृती करणे, शहरवासीयांना पालिकेने आतापर्यंत केलेली जनहिताची कामे तसेच भविष्यात करण्यात येणाऱ्या कामांची माहिती करून देण्यासाठी फोटो किंवा वस्तू प्रदर्शन भरविण्यात येईल तसेच शहरातील बचतगटांमार्फत एनयूएलएम/ एसयूएलएम योजनेच्या विविध उपांगांना व्यापक प्रसिद्धी देऊन पात्र नागरिकांना या योजनांचे लाभ घेण्याकरिता प्रवृत्त करण्याबाबत कार्यवाही करावी आदि उपक्र म या सात दिवसांच्या नगरविकास सप्ताहात आयोजित करण्यात आले आहेत.