शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
2
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
3
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
4
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
5
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
6
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
7
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
8
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
10
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
11
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
12
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
13
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
14
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
15
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
16
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
17
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
18
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
19
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
20
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

राजापूर येथे पावसाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2019 21:24 IST

राजापूर : पावसाळा सुरू होऊन दोन महिने उलटले तरी राजापूर गावासह पुर्वकडील भागातील पिके पावसाच्या प्रतीक्षेत आहे. या भागात ...

ठळक मुद्देविहीरी कोरडया; टँँकर बंद झाल्याने पाणी टंचाई

राजापूर : पावसाळा सुरू होऊन दोन महिने उलटले तरी राजापूर गावासह पुर्वकडील भागातील पिके पावसाच्या प्रतीक्षेत आहे. या भागात पाऊस नसल्याने विहिरी कोरड्याच आहेत. शिवाय गावातील टॅँकर बंद झाल्याने वाड्या-वस्त्यांवर पाणी टंचाइला सामोरे जावे लागत आहे.राजापूर गावात चारही बाजूला टप्प्याटप्प्याने पेरण्या झालेल्या आहे. गाव परिसरात काही पिके मोठी तरी काही एकदमच छोटी आहे. राजापूर, पन्हाळसाठे, भैरवनाथवाडी पर्यंत पिके आजही मोठे आहे. राजापूर गावापासून वडपाटी सोमठाण जोश या ठिकाणी पिके पाण्यावर आली आहे. परंतू विहिरीना पाणी नाही.शेतकऱ्यांनी महागडी बियाणे खते घेऊन खरीपाची पिके केले. सध्या रिमझिम पाऊस सुरू असला तरी दमदार पाऊस झाला नसल्याने राजापूर सोमठाण जोश सोयगाव लोहशिंगवे आदी परिसरात दमदार पाऊस झाला नसल्याने छोटे-मोठे पाझर तलाव व नदी-नाले कोरडेठाक असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.तीन महिने झाले तरी पाणी टंचाई कायम आहे. पिण्यासाठी पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. येवला तालुक्यातील सर्वात उंचावर असलेले गाव म्हणजे राजापूर. येथे कूठल्याही सिंचनाची सुविधा नाही.राजापूर व तेथील वाड्या-वस्त्या या कायमच दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागतात. मागच्या वषीॅच्या जून महिन्यापासून पिण्यासाठी टँकर सुरू झालेले आहे. आता दुसºया वर्षाचा आता सप्टेंबर महिना सुरू झाला तरीही पाऊस दमदार झालेला नसल्याने पिण्याच्या पाण्याचा समस्या गंभीर होत चालली आहे. आता फक्त दोनच नक्षत्र शिल्लक असल्याने शेतकरीवर्ग दमदार पाऊसाची वाट पाहत आहे.