शहरं
Join us  
Trending Stories
1
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
2
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
3
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
4
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
5
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
6
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
7
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
8
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
9
नवी दिल्लीचे झाले गॅस चेंबर; विषारी हवेमुळे श्वास कोंडला
10
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
11
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
12
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
13
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
14
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
15
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
16
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
17
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
18
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
19
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
20
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...

द्राक्षपंढरी धोक्यात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 14:37 IST

सायखेडा : परतीच्या पावसाने सलग चौदा दिवस थैमान घातल्याने नाशिक जिल्ह्यात अग्रेसर असणारी द्राक्ष पंढरी अर्थातच निफाड तालुक्यातील द्राक्ष बागा धोक्यात आल्या असून सहा वर्षे पोटच्या मुलाप्रमाणे संभाळलेल्या बागांवर कु-हाड चालविण्याची वेळ आली आहे.

सायखेडा : परतीच्या पावसाने सलग चौदा दिवस थैमान घातल्याने नाशिक जिल्ह्यात अग्रेसर असणारी द्राक्ष पंढरी अर्थातच निफाड तालुक्यातील द्राक्ष बागा धोक्यात आल्या असून सहा वर्षे पोटच्या मुलाप्रमाणे संभाळलेल्या बागांवरकु-हाड चालविण्याची वेळ आली आहे.  निफाड येथील देवराम गाजरे यांनी आपल्या शेतात सहा वर्षे पूर्वी तीन एकर बाग लावली होती. दोन वर्षांनंतर फळ आले. त्यात मागील वर्षी दुष्काळ बाग उभी राहिली. कधी सुलतानी तर कधी अस्मानी संकटाचा सामना करावा लागला. यंदा फळधारणे नंतर जवळपास दोन मिहने बाग सांभाळली, तीन एकर बागेसाठी लाखो रु पये खर्च केला आणि अवघ्या काही दिवसात बाग विक्र ीसाठी उपलब्ध होईल अशी परिस्थिती निर्माण झाली असतांना अवकाळीच्या पावसाने हजेरी लावली. त्यामुळे लाखो रु पयांचा आणि सर्व स्वप्नांचा अक्षरश: चक्काचूर झाला आहेउन्हाळ्यात खरड छाटणी आणि आॅगष्ट महिन्यातील गोडबार छाटणीनंतर आलेला खर्च लाखो रु पये आहे. हा खर्च वाढत चालला बाग हातातून गेली, पुढील वर्षी नव्याने भांडवल कुठून उपलब्द करणार, सरकारी यंत्रणा कुचकामी ठरत आहे, पंधरा दिवस उलटूनही कोणतीही आर्थिक मदत मिळत नाही त्यामुळे शेतकरी बागा तोडण्याचा निर्णय घेत आहे.

टॅग्स :Nashikनाशिक