शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

नगरसूल ग्रामीण रुग्णालयातून चौघे कोरोनामुक्त, आरोग्य कर्मचाऱ्यांचे गावकऱ्यांनी केले कौतुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 22:59 IST

नगरसुल : येथील ग्रामीण रुग्णालयात नव्याने सुरु करण्यात आलेल्या कोरोना केअर सेंटरमध्ये दाखल असलेल्या २० रुग्णांपैकी ठणठणीत बरे झालेल्या चार रुग्णांना सोमवारी (दि.२२) सकाळी घरी सोडण्यात आले.

ठळक मुद्देघरवापसी : रुग्णांना निरोप; येवला शहरासह तालुक्यात आतापर्यंत ५१ रूग्णांना दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कनगरसुल : येथील ग्रामीण रुग्णालयात नव्याने सुरु करण्यात आलेल्या कोरोना केअर सेंटरमध्ये दाखल असलेल्या २० रुग्णांपैकी ठणठणीत बरे झालेल्या चार रुग्णांना सोमवारी (दि.२२) सकाळी घरी सोडण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. डोंगरे, डॉ. मदनुरे , परिचारीका खेडकर सिस्टर व सर्व अधिकारी, कर्मचाºयांच्या परिश्रामाने तसेच वैद्यकीय अधिक्षक डॉ. सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाने सदर चार रु ग्ण बरे झाले व त्यांना आज घरी सोडण्यात आले. सदर रूग्णांना सात दिवस होम क्वारण्टाइन करण्यात आल्याची माहिती डॉ. सुर्यवंशी यांनी दिली .येवला तालुक्यात कोरोनाचा कहर असतांनाच नगरसुल गावांमधून चार रु ग्ण बरे होऊन घरी गेल्याने डॉक्टरांचे कौतुक केले जात आहे. येवला शहर, तालुक्यात कोरोनाचे संकट गडद होत असताना कालपर्यंत सात जणांचा मृत्यू झाला असून तालुक्याचा एकूण आकडा १०९ झाला आहे. त्यात येवला शहर, राजापूर, बाजीरावनगरचा समावेश आहे. आतापर्यंत पूर्णपणे कोरोनामुक्त झालेल्या तालुक्यातील ५१ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.नाशिक जिल्ह्यात सुरुवातीला मालेगावात कोरोनाचा कहर मोठा वाटत होता . आता नाशिक शहरातील रुग्णांचा आकडा वाढत आहे. नागरिक दुकाने, भाजी बाजार या ठिकाणी मास्क न लावता गर्दी करताना दिसत होते. पोलीस यंत्रणेचा वचक राहिला नसल्याने काही दुकानदार शासकीय नियमांचे पालन न करता अर्धे शटर उघडे ठेवून दुकाने सुरु ठेवत होते.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलcorona virusकोरोना वायरस बातम्या